Headlines

खरात प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा:तिवस्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

नाशिक येथील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिवसा येथे विविध राजकीय पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदन देण्यापूर्वी झालेल्या बैठकीत एक ठराव मांडण्यात आला. या ठरावानुसार, स्वतःला सिद्धपुरुष म्हणून सादर करणाऱ्या खरातने राजकीय पाठबळाच्या…

Read More

ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत भडका:पदावरून हटवताच जिल्हाप्रमुखाकडून कार्यालयाची तोडफोड, सामानही काढून नेले

एकीकडे मुंबईत ‘ऑपरेशन टायगर’च्या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी उद्या, १४ जून रोजी ‘मातोश्री’वर सर्व खासदारांची आणीबाणीची बैठक बोलावली असताना, दुसरीकडे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आणि नाराजीचा राज्यभर मोठा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. गडचिरोलीत जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती होताच माजी जिल्हाप्रमुखांनी थेट पक्ष कार्यालयाचीच तोडफोड करून सर्व साहित्य पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, लातूरमध्ये…

Read More

उपनिरीक्षकपदी बढती झाल्याबद्दल शिरे सायगाव येथील संजय जगताप यांचा सत्कार

गंगापूर तालुक्यातील शिरे सायगाव येथील संजय जगताप यांची पोलिस उपनिरीक्षक पदी बढती झाल्याबद्दल सिरेसायगाव येथे नागरी सत्कार करण्यात आला. जगताप यांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती झाली आहे. सोबतच साडू असलेले सुरेश बालचंद नवले यांचीही पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती झाल्याबद्दल दोघांचाही सिरेसायाव, गोपाळवाडी व रोटस्थळ येथील ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी दोन्ही मान्यवरांची फटाक्यांच्या आतषबाजी करत मिरवणूक…

Read More

Amit Thackeray Slams Mahayuti Govt Over NEET Exam Opposition

तामिळनाडू सरकारने विधानसभेत ‘नीट’ परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश देण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकारण शेवटी विद्यार्थ्यांच्या आणि सामान् . अमित ठाकरे म्हणाले, जो निर्णय आज तामिळनाडूने घेतला, तो महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

Read More

सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक:महायुती एकसंघ, विरोधकांचीच मते फुटतील – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

महायुतीचे मतदार आहेत त्यापेक्षा जास्त मतदान घेऊन भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम हे विजयी होतील असा विश्वास व्यक्त करताना महाविकास आघाडीचेच मतदार फुटण्याची खात्री सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. आज दुपारी सातारा येथे सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानाची पाहणी करण्यासाठी उमेदवार धैर्यशील कदम…

Read More

Young farmer dies of electric shock while climbing on a power line in Andhaner, negligence of Mahavitaran, wireman climbs on DP and asks to throw dio

कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील तरुण शेतकऱ्याला वायरमनच्या चुकीमुळे प्राण गमवावा लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अंधानेर-नावडी शिवारात घडली. सुरेश विठोबा दापके ( ३५, रा. अंधानेर) असे मृताचे नाव आहे. . वादळी पावसामुळे सुरेश दापके यांच्या शेतातील रोहित्राचा डीओ पडला होता. याविषयी दापके यांनी महावितरणला माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी दुपारी परमिट मिळाल्याचे सांगत वायरमन…

Read More

अहिरांनी 6 खासदार फोडले म्हणून बक्षीस? सत्तारांच्या दाव्याने शिवसैनिक गोंधळात:ज्यांना भरभरून दिलं तेच सोडून गेले; आता सामान्य शिवसैनिकांना संधी द्या– सुषमा अंधारे

सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर माझ्याशी संवाद साधला आणि हे सर्व अवघ्या 18 ते 20 तासांत अचानक घडल्याचा दावा केला. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे आहे. ‘ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्यात सचिन अहिर यांचा मोठा सहभाग होता आणि म्हणूनच त्यांना उपसभापतीपद देणे गरजेचे होते’, असे सत्तार…

Read More

विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे स्पष्ट बहुमत:तरी शिवसेना-राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; युतीत जागावाटपावरून चुरस वाढली

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीत भाजपचा मोठा दबदबा दिसून येत आहे. राज्यातील 17 पैकी 14 मतदारसंघांमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडे फक्त एका मतदारसंघात,…

Read More

नाशिकला श्रमिकांच्या कल्याणापेक्षा संस्थांवर नेत्यांची मक्तेदारी:ठेक्यांसाठी काेट्यधीश नेते बनले बांधकाम मजूर; नियम धाब्यावर

अंगमेहनतीचे काम करणाऱ्या मजुरांच्या हक्कासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या मजूर संस्थांवर खऱ्या मजुरांऐवजी राजकीय नेत्यांनीच कब्जा केला आहे. मजुरीवर उदरनिर्वाह, अल्पभूधारक आणि आयकर न भरणारा हे मजूर संस्थांसाठीचे सहकार आयुक्तांचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात, अनेक राजकीय पदे भोगणारे, आलिशान बंगले असणारे आणि निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये कोट्यवधींची संपत्ती जाहीर करणारे मातब्बर नेते ठेक्यांसाठी ‘मजूर’ बनल्याचे ‘दिव्य…

Read More

सोयाबीन न उगवल्याच्या 197 तक्रारी:पावसाच्या आगमनामुळे खरिपाची 57% पेरणी पूर्ण; उगवण न झाल्याने शेतकऱ्यांसमाेर आर्थिक संकट‎

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला असून आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या ५७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला सर्वाधिक पसंती दिली आहे. तरीही, पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने (जर्मिनेशन प्रॉब्लेम) शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण १९७ तक्रारी आल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच १,१८,७६५.७ हेक्टरवर पेरणी…

Read More