Headlines

राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार:महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला! पक्ष एकत्रीकरणाचा विषय आम्ही बाजूला ठेवलाय- रोहित पवार

उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्र महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य बनत चालले असून, राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार होत आहे, महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. ‘शक्ती कायद्या’ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत त्यांनी 31,141 गायब झालेल्या मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. रोहित पवार…

Read More

प्रशिक्षण शिबिरांतून मिळते शिस्त अन् आत्मविश्वास:नगरमध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, विद्यार्थ्यांना घेतला उत्साहाने सहभाग‎

आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षणाबरोबरच खेळही महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र योग्य मार्गदर्शन व सुविधा मिळाल्या नाहीत तर ही प्रतिभा दडपून जाते. हेच लक्षात घेऊन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरातून खेळाडूंना केवळ खेळाचे तंत्र नव्हे, तर शिस्त, आत्मविश्‍वास आणि संघभावना यांचे शिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन आत्मसात करून…

Read More

Beed Vilas Ghule Murder Case: Woman Alleges Rape & Threats

बीड जिल्ह्यातील गाजत असलेल्या विलास घुले हत्याप्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पीडित महिलेने गंभीर आरोप करत संपूर्ण घटनाक्रम उघड केला आहे. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवण . ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने आरोप केला आहे की, विलास घुलेचा मित्र उमेश माने याने…

Read More

Gadchiroli Smokeless Stoves Save Fuel, Aid 19,600 Tribal Families

19,600 हून अधिक आदिवासी कुटुंबांना मिळाला थेट लाभ गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा आणि एटापल्ली या दुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये 20 हजार धुररहित सुधारित चुलींचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमामुळे आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात . या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. पारंपरिक चुलींमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे महिला…

Read More

मराठीची चिरफाड केली:राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, म्हणाले- वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?

पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न…

Read More

कर्जमुक्तीसाठी सरकारविरोधात संतापाचा उद्रेक!:आंदोलक शेतकऱ्याने दुचाकी पेटवली; नेत्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, या कर्जमाफीत लादण्यात आलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याच आरोप केला जात आहे. कोणत्याही अटीविना ‘सरसकट कर्जमाफी’ मिळावी, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनांचे लोण पसरत असून, वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे एका संतप्त शेतकऱ्याने शासनाचा निषेध करत भररस्त्यात स्वतःची दुचाकी…

Read More

पुणे मर्डर- हुडीमध्ये दिसलेली व्यक्ती चेतनच होती का:पोलिस चालण्याची पद्धत तपासेल, सियाचा खटला लढण्यासाठी 2 वकिलांचा दावा

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन कायदेशीर वाद समोर आला आहे. आरोपी सियाचा खटला लढण्यावरून ॲड. आशुतोष श्रीवास्तव आणि सियाच्या कुटुंबात वाद निर्माण होताना दिसत आहे. वास्तविक पाहता, ॲड. आशुतोष श्रीवास्तव आणि ॲड. विपुल दुशिंग या दोन वकिलांनी सिया गोयल यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्याचा दावा केला आहे. आशुतोष यांचे म्हणणे आहे की, सिया…

Read More

दावा- गर्दीच्या भीतीने पलंगाखाली लपला टीएमसी नेता:'कट मनी' परत मागण्यासाठी आलेल्या लोकांनी घेराव घातला, पोलिसांनी बाहेर काढले

पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील माथाभांगामध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) नेते शाहिदुल मिया यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ते पलंगाखाली लपलेले दिसत आहेत. आरोप आहे की, शाहिदुल यांनी सरकारी गृहनिर्माण योजनेत घर मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले होते. लोकांना योजनेचा लाभ न मिळाल्याने बुधवारी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरी पोहोचले. गर्दी वाढल्यावर शाहिदुल घरातल्या…

Read More

निसर्गावरील अत्याचार थांबवण्यासाठी तरुणांनी गतिमान व्हावे:प्रा. संदेश कासार यांचे आवाहन, अकोल्यात ‘द क्राईंग अर्थ’ नियतकालिकाचे प्रकाशन‎

मागील वर्षीची अतिवृष्टी आणि यावर्षी जूनमध्ये पावसाने दिलेली ओढ, हे सर्व हवामान बदलांचेच गंभीर परिणाम आहेत. पृथ्वी आयोगाच्या अहवालानुसार आपण निसर्गावर केलेल्या अत्याचारांमुळे पुढील पिढ्यांचे जीवन अत्यंत कठीण होणार आहे. हे लक्षात घेऊन तरुण पिढीने स्वतःपासूनच पर्यावरण जागृती सुरू करणे गरजेचे आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण लेखांनी सजवलेले ‘द क्राईंग अर्थ’ हे नियतकालिक पर्यावरणपूरक कामात…

Read More

राज्याच्या 288 आमदारांकडे 316 किलो सोने:5 वर्षांत 91 किलोची वाढ, 147 किलो सोने भाजप तर 44 किलो शिंदेसेनेकडे

२८८ आमदारांकडे ५,१८३ कोटींचे ३१६ किलो सोने आहे. पैकी ४,९२४ कोटींचे २२६ किलो सोने सत्ताधारी आमदारांकडे आहे. त्यात एकट्या भाजपकडे १४७ किलो (४७%) सोने आहे. शिंदेसेनेकडे ४४ किलो (१४% ) तर राष्ट्रवादीकडे ३३ किलो (१०%) सोने आहे. विशेष म्हणजे, ९१% चांदी सत्ताधाऱ्यांकडेच आहे. त्यात ८१ % भाजप, २% शिंदेसेना तर ८ % राष्ट्रवादीच्या आमदारांकडे आहे….

Read More