Headlines

'खतरों के खिलाडीने मला बदलले':अविनाश मिश्रा म्हणाले- स्टंटपेक्षा जास्त मानसिक ताकदीची परीक्षा, रोहित शेट्टीकडून खूप काही शिकलो

टीव्ही आणि रिॲलिटी शोमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेले अविनाश मिश्रा आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी शोमधील कठीण स्टंट्स, त्यांची भीती, रोहित शेट्टीकडून मिळालेली शिकवण आणि शोदरम्यान झालेल्या भावनिक बदलांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. प्रश्न: ‘खतरों के खिलाडी’बद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रत्येकजण तुम्हाला एक मजबूत खेळाडू आणि फायनलिस्ट म्हणत आहे….

Read More

'आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात':वेळ पडलीच तर थेट मोर्चा काढू, अंबरनाथ शहरप्रमुखांचा बालाजी किणीकरांना इशारा

अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना वाळेकर यांनी ‘आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात, हे चालणार नाही,’ अशा आक्रमक शब्दांत आमदारांवर टीकास्त्र सोडले. यासोबतच, अंबरनाथ नगरपालिकेत आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी असलो तरी,…

Read More

हिंगोली जिल्हा डायल 112 सेवेत राज्यात अव्वल:जुलै महिन्यात 1029 जणांना मिळाली तातडीची मदत

पोलिस दलाच्या वतीने तातडीच्या मदतीसाठी सुरु केलेल्या डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने जुलै महिन्यात 1029 जणांना मदत करून राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. राज्यात पोलिस दलाच्या वतीने 2021 पासून सुरू असलेल्या डायल 112 प्रणालीद्वारे नागरिकांना तातडीची पोलीस मदत उपलब्ध करून दिली जाते. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही सेवा प्रभावीपणे…

Read More

Maharashtra PMFBY Crop Insurance Deadline Extended Till August 10

राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’ला मुदतवाढ दिली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मूळ अंतिम मुदत 31 जुलै 2026 होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहिल्याने आता ही मुदत 10 ऑगस्टपर . पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा, तर कर्ज न…

Read More

FPIs Return with ₹20,200 Crore Investment

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जुलैमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार पुनरागमन करत इक्विटीमध्ये सुमारे ₹20,200 कोटींची निव्वळ गुंतवणूक केली आहे. यासोबतच गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेली सततची विक्री थांबली आहे. आकर्षक मूल्यांकन, कॉर्पोरेट कमाईमध्ये सुधारणा आणि जागतिक दबाव कमी झाल्यामुळे देशांतर्गत शेअर्समध्ये परदेशी भांडवलाचा ओघ पुन्हा सुरू झाला आहे. 4 महिन्यांच्या…

Read More

आसाममध्ये पूरग्रस्तांमध्ये रणदीप हुड्डा पोहोचले:लंगरमध्ये विस्थापित लोकांना अन्नदान केले, कार्तिक आर्यनने मदतीसाठी ₹1 कोटी दिले होते

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांनी शनिवारी आसाममधील शिवसागर येथे ग्लोबल शीख्सने आयोजित केलेल्या पूर मदत वाटप कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी पूरग्रस्त लोकांना रेशन आणि इतर आवश्यक वस्तू वाटप केले. रणदीप हुडा यांनी शिवसागर येथील गुरुद्वारा साहिबमध्ये माथा टेकला आणि पूरग्रस्त आसाममधील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांनी एनजीओसोबत मदत कार्यातही भाग घेतला. लंगर सेवेदरम्यान रणदीप हुड्डा…

Read More

मराठवाड्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणात हिंगोली जिल्हा अव्वल:89.97 टक्के काम पूर्ण, छत्रपती संभाजीनगरचे सर्वात कमी 73.99 टक्के

राज्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत झालेल्या कामामध्ये मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याने 89.97 टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांक मिळविला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वात कमी 73.99 टक्के काम झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ता. 8 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण…

Read More

टॉप-10 पैकी 9 कंपन्यांचे मार्केट-कॅप ₹2.51 लाख कोटींनी वाढले:बजाज फायनान्समध्ये सर्वाधिक वाढ, केवळ HUL ला तोटा

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराच्या उत्कृष्ट रिकव्हरीमुळे देशातील टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये (मार्केट कॅप) एकूण 2,50,961.42 कोटी रुपयांची (सुमारे 2.51 लाख कोटी रुपये) जोरदार वाढ नोंदवली गेली. कच्च्या तेलाच्या किमतीतील घट, सुधारित जागतिक भावना आणि पहिल्या तिमाहीतील (Q1 FY27) मजबूत निकालांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. बाजाराच्या या तेजीमध्ये बजाज फायनान्स…

Read More

दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवणे ही काँग्रेसची परंपरा:उबाठा आता राहुल गांधींच्या तालावर नाचतोय, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवायचा ही काँग्रेसची परंपरा होती ती आता उबाठाकडून चालू ठेवण्यात आली आहे. त्यांचे नवे मालक राहुल गांधी यांच्या सांगण्यावर उबाठा गट चालवत आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी जे सांगतील तसे उद्धव ठाकरे बोलतात आणि वागतात हे महाराष्ट्र बघतो आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सक्षमपणे चालवत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले…

Read More

राज्यात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू:नियम मोडल्यास 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद; बळजबरीने धर्मांतराला आळा बसणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित होताच, राज्यात धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ अधिकृतपणे लागू झाला आहे. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली असून, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे राज्यात उघडकीस येणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये या नव्या कायद्यातील कडक तरतुदींनुसार अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्याच्या…

Read More