Headlines

FPIs Return with ₹20,200 Crore Investment

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जुलैमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार पुनरागमन करत इक्विटीमध्ये सुमारे ₹20,200 कोटींची निव्वळ गुंतवणूक केली आहे. यासोबतच गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेली सततची विक्री थांबली आहे. आकर्षक मूल्यांकन, कॉर्पोरेट कमाईमध्ये सुधारणा आणि जागतिक दबाव कमी झाल्यामुळे देशांतर्गत शेअर्समध्ये परदेशी भांडवलाचा ओघ पुन्हा सुरू झाला आहे. 4 महिन्यांच्या…

Read More

आसाममध्ये पूरग्रस्तांमध्ये रणदीप हुड्डा पोहोचले:लंगरमध्ये विस्थापित लोकांना अन्नदान केले, कार्तिक आर्यनने मदतीसाठी ₹1 कोटी दिले होते

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांनी शनिवारी आसाममधील शिवसागर येथे ग्लोबल शीख्सने आयोजित केलेल्या पूर मदत वाटप कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी पूरग्रस्त लोकांना रेशन आणि इतर आवश्यक वस्तू वाटप केले. रणदीप हुडा यांनी शिवसागर येथील गुरुद्वारा साहिबमध्ये माथा टेकला आणि पूरग्रस्त आसाममधील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांनी एनजीओसोबत मदत कार्यातही भाग घेतला. लंगर सेवेदरम्यान रणदीप हुड्डा…

Read More

मराठवाड्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणात हिंगोली जिल्हा अव्वल:89.97 टक्के काम पूर्ण, छत्रपती संभाजीनगरचे सर्वात कमी 73.99 टक्के

राज्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत झालेल्या कामामध्ये मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याने 89.97 टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांक मिळविला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वात कमी 73.99 टक्के काम झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ता. 8 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण…

Read More

टॉप-10 पैकी 9 कंपन्यांचे मार्केट-कॅप ₹2.51 लाख कोटींनी वाढले:बजाज फायनान्समध्ये सर्वाधिक वाढ, केवळ HUL ला तोटा

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराच्या उत्कृष्ट रिकव्हरीमुळे देशातील टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये (मार्केट कॅप) एकूण 2,50,961.42 कोटी रुपयांची (सुमारे 2.51 लाख कोटी रुपये) जोरदार वाढ नोंदवली गेली. कच्च्या तेलाच्या किमतीतील घट, सुधारित जागतिक भावना आणि पहिल्या तिमाहीतील (Q1 FY27) मजबूत निकालांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. बाजाराच्या या तेजीमध्ये बजाज फायनान्स…

Read More

दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवणे ही काँग्रेसची परंपरा:उबाठा आता राहुल गांधींच्या तालावर नाचतोय, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवायचा ही काँग्रेसची परंपरा होती ती आता उबाठाकडून चालू ठेवण्यात आली आहे. त्यांचे नवे मालक राहुल गांधी यांच्या सांगण्यावर उबाठा गट चालवत आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी जे सांगतील तसे उद्धव ठाकरे बोलतात आणि वागतात हे महाराष्ट्र बघतो आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सक्षमपणे चालवत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले…

Read More

राज्यात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू:नियम मोडल्यास 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद; बळजबरीने धर्मांतराला आळा बसणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित होताच, राज्यात धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ अधिकृतपणे लागू झाला आहे. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली असून, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे राज्यात उघडकीस येणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये या नव्या कायद्यातील कडक तरतुदींनुसार अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्याच्या…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'जन जंगल' पुस्तकाचे प्रकाशन:किशोर रिठे यांच्या पुस्तकात 5 दशकांतील वन्यजीव संवर्धनाचा आढावा

जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र वन्यजीव विभागातर्फे नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (IIM) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांच्या ‘जन जंगल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात भारतातील…

Read More

नागपूरमध्ये नाले-नदी सफाईवर 34 कोटींचा खर्च:तरीही पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी साचते पाणी, RTI मधून माहिती समोर

नागपूर महानगरपालिकेने गेल्या चार ते पाच वर्षांत नाले आणि नद्यांच्या सफाईवर तब्बल 34 कोटी 48 लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, एवढा मोठा खर्च करूनही पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचणे आणि नाले तुंबण्याच्या घटनांमुळे मनपाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. मनपाच्या…

Read More

पिंपरीत शोककळा:आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या

पुण्यातील पिंपरी येथील मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये आर्थिक विवंचनेतून विषारी पदार्थ सेवन केलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. पती विनोद पिळे यांच्या मृत्यूनंतर उपचाराधीन असलेल्या पत्नी सिरजा पिळे आणि मुलगी पूर्णिमा पिळे यांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये विनोद पिळे (वय 50), त्यांची पत्नी सिरजा पिळे (वय 45) आणि…

Read More

मायावतींनी पुतण्या आकाश आनंद यांच्या सासऱ्यांकडून प्रभार काढून घेतला:6 राज्यांची जबाबदारी होती; जवळचे नितीन सिंह यांचेही पद घटवले

बसपा सुप्रीमो मायावती यांनी शनिवारी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांना 6 राज्यांच्या प्रभारी पदावरून हटवले. त्यांचे जवळचे नितिन सिंह यांनाही 3 राज्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केले आहे. माजी राज्यसभा खासदार अशोक सिद्धार्थ हे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड आणि दिल्लीचे प्रभारी होते, तर नितिन केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सहप्रभारीची जबाबदारी सांभाळत होते….

Read More