Headlines

100 रुपयांचे चिंचोके लाखाला तर मध 7 लाख रुपये लिटर!:भोंदूबाबा अशोक खरातच्या फसवणुकीचे ED कडून धक्कादायक खुलासे

‘दैवी शक्ती’च्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने काही धक्कादायक पुरावे समोर आणले आहेत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, खरातने आर्थिक संकट दूर होऊन व्यवसायात भरभराट होईल आणि दैवी शक्ती प्राप्त होईल, असे खोटे आमिष दाखवून अवघी एक हजार रुपये मूळ किंमत असलेली पुष्कराज व डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी भक्तांना तब्बल 2.62…

Read More

कुलगाम हल्ला:दहशतवादाने दोघांचे वडील हिरावले; एक मजूर तर मूलही पाहू शकला नाही, जखमी दुसऱ्या कामगाराचाही मृत्यू, दोन कुटुंबे उद्ध्वस्त

Marathi News National Kulgam Attack, Two Fathers Were Kidnapped By Terrorism; One Laborer Could Not Even See His Child, Another Worker Was Injured And Died, Two Families Were Devastated हारून रशीद | श्रीनगर5 तासांपूर्वी कॉपी लिंक कुलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी दुसऱ्या कामगाराने, भूपेंद्र भैनाने शनिवारी प्राण सोडले.यासोबतच छत्तीसगडमधील दोन घरांची आशा एकाच वेळी उद्ध्वस्त झाली….

Read More

अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणासाठी निधी आला कुठून?:RTI कार्यकर्त्याची निवडणूक आयोगासह कर अधिकाऱ्यांकडे तक्रार; चौकशीची मागणी

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे वडील आणि महाराष्ट्र शासनाचे निवृत्त कर्मचारी भगवान दीपके यांनी आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी निधी कसा पुरवला, असा प्रश्न उपस्थित करत सुरतचे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी केली आहे. यासोबतच, ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी सीजेपीच्या आंदोलकांसाठी जाहीर केलेल्या 1 कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीचीही…

Read More

पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये जाऊन आलेले संजय राऊत '420':त्यांनी गृहमंत्र्यांवर बोलू नये, तेवढी त्यांची लायकी नाही- नीतेश राणे

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेला संजय राऊत स्वतः 420 आहे आणि खिचडी घोटाळ्यात पैसे खाणाऱ्या या व्यक्तीची देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची लायकी नाही, अशा शब्दांत भाजप नेते नीतेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. आपण घरात सुरक्षित आहोत कारण अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचे स्वतंत्र…

Read More

Heavy rains for 5 days in 20 states including Maharashtra, Meteorological Department warns, Army rescues 27 thousand people in Gujarat

Marathi News National Heavy Rains For 5 Days In 20 States Including Maharashtra, Meteorological Department Warns, Army Rescues 27 Thousand People In Gujarat नवी दिल्ली5 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील मोठ्या भागात मान्सून सक्रिय आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व राजस्थानात हवामान प्रणाली तयार झाली आहे. यामुळे पुढील ५ दिवस महाराष्ट्रासह २० राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता…

Read More

32 हजार काेटींच्या निधीतून नाशिकचा कुंभ भव्य-दिव्य हाेणार:दिव्य मराठी आयोजित सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दिशा स्पष्ट

सिंहस्थ कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या अध्यात्म, संस्कृती, सनातन परंपरेचे जागतिक दर्शन घडविणारा महाउत्सव आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी ऑक्टोबरपासून होणाऱ्या सिंहस्थासाठी शासन कोणतीही तडजोड करणार नाही. 32 हजार कोटी रुपयांच्या निधीतून ‘दिव्य कुंभ, भव्य कुंभ, सुरक्षित, स्वच्छ आणि पवित्र कुंभ’ घडविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील. निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलसाठी 30 ते 40 लाख टन उसाचा वापर; साखरेचे दर 21 टक्के वाढले, 15 दिवसांत भाव 43 वरून थेट 52 रुपयांवर पोहोचले

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वाढता वापर, उसाचे घटलेले उत्पादन आणि साखरेची निर्यात. यातच शासनाने साखरेचा कोटा कमी केल्याने चहाचा कप, गोड पदार्थ, सणावाराचे फराळ यंदा सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक महाग पडणार आहेत. गेल्या 15 दिवसांत साखरेचे किरकोळ दर 43 रुपयांपासून थेट 52 रुपयांपर्यंत म्हणजे सुमारे 21 टक्के दर वाढले आहेत. याचा थेट परिणाम प्रत्येक कुटुंबाच्या मासिक…

Read More

पंतप्रधान आज नशा मुक्त युवा अभियान सुरू करणार:व्हर्च्युअल कार्यक्रमात 10 हजारांहून अधिक ठिकाणांहून तरुण सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘नशा मुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान’ सुरू करतील. याचा उद्देश तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना त्यांच्या समाजात बदल घडवण्यासाठी पुढे आणणे हा आहे. हे अभियान 100 आठवडे चालेल. या अंतर्गत दर रविवारी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्याद्वारे लोकांना व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले जातील आणि…

Read More

मतदार पडताळणीसाठी नगरसेवकांची घेणार मदत:मनमाड नगरपालिकेत एसआयआर कार्यक्रमांतर्गत विशेष सभा‎

जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार एसआयआर कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत तसेच पत्त्यावर आढळून न आलेल्या मतदारांची पडताळणी करण्यासाठी शनिवारी (दि. १) मनमाड नगरपरिषदेची विशेष सभा झाली. या प्रक्रियेत संबंधित नगरसेवकांना मतदारांची यादी देऊन पडताळणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्ष मुकुंद एलिंजे, शिवसेना गटनेते महेंद्र शिरसाठ,…

Read More

राज्यात पावसाचा हाहाकार!:धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती; सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

राज्यातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी नदीनाल्यासह धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अशातच उजनी धरणात देखील मोठ्याप्रमाणत पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर तिकडे भीमा नदीने देखील इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. अशातच…

Read More