Headlines

लोक सहभागातून शहरात रस्ता दुभाजकात हजार वृक्ष लागवड:आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत उद्घाटन‎

हरित, स्वच्छ आणि सुंदर शहर घडविण्याच्या उद्देशाने वाडिया पार्क-टिळक रोड मार्गावरील दुभाजकांमध्ये लोकसहभागातून एक हजार बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांना भविष्यात विविध रंगांची फुले येणार असल्याने संपूर्ण टिळक रोड परिसर आकर्षक आणि नयनरम्य होणार असून शहराच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश…

Read More

शिल्पा शेट्टी म्हणाली- रात्री 9 वाजता झोपते:पार्टी करत नाही; फिटनेस असो वा लग्न, चीट करू शकत नाही, हीच माझी जीवनशैली

मकाऊमध्ये आयोजित दैनिक भास्कर एशिया अवॉर्ड्स ऑफ एक्सलन्स 2026 दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी यश, फिटनेस, कुटुंब आणि जीवनावर चर्चा केली. त्या म्हणाल्या की त्या स्वतःला कोणत्याही एका ओळखीपुरते मर्यादित मानत नाहीत, तर शिस्त, सकारात्मक विचार आणि शिकण्यावर विश्वास ठेवतात. शिल्पाने सांगितले की त्यांच्यासाठी यश म्हणजे केवळ नाव आणि उपलब्धी नाहीत, तर कुटुंबाचा अभिमान, लोकांचे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानात!:आम्ही भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची मार्मिक प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत लक्षवेधी आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून एकत्र प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, या विमान प्रवासात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे ठाकरे गटाचे प्रमुख नेतेदेखील उपस्थित होते….

Read More

धारावी प्रकल्पात फडणवीसांचा गेमचेंजर निर्णय:घरांचा आकार दुपटीकडे, 300 वरून थेट 500 चौ. फूट; चाळ-इमारतीधारकांना भेट

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चाळ, इमारती आणि अधिकृत सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या बिगर-झोपडपट्टी रहिवाशांना आता पुनर्वसनात मोठ्या घरांचा लाभ देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या नव्या प्रस्तावामुळे घरांचा आकार वाढणार असून रहिवाशांच्या राहणीमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन प्रस्तावानुसार, पात्र नागरिकांना किमान 370 चौरस फूट कार्पेट…

Read More

हिंगोलीत बळीराजा चिंतेत:10 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने 'धोंडी धोंडी पाणी दे' च्या गजरात तरुणांचे वरुणराजाला साकडे

जिल्हयात पावसाने उघडीप दिल्याने आता कोवळी पिके माना टाकू लागली असून पुढील चार दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. तर दुसरीकडे सेनगाव येथे पावसासाठी धोंडी धोंडी पाणी दे चा गजर घुमू लागला आहे. हिंगोली जिल्हयात खरीप हंगामात 4.10 लाख हेक्टरपैकी 3.10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी…

Read More

खुलताबादमध्ये संपामुळे गैरसोय; 43 कर्मचारी या संपात सहभागी:तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प, नागरिकांची गैरसोय‎

तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या संपाचा परिणाम केवळ शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित राहिला नाही. तो सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद . जमिनीशी संबंधित कामांवरही झाला मोठा परिणाम Source link

Read More

12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली!:2 तारखेला होणार निकाल जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा रिझल्ट?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर होणार असून, गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची ही उत्सुकता आता संपणार आहे. बोर्डाच्या परंपरेनुसार, निकालाच्या एक दिवस आधी अधिकृत सूचना जारी केली जाते आणि त्यानुसार 2 मे रोजी सकाळी 11 वाजता मंडळाची पत्रकार परिषद पार पडणार आहे….

Read More

Nashik-Haryana NEET Paper Leak Network Uncovered

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षा यंदा मोठ्या वादात सापडली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांनी दिले . तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका पुढे हरियाणात पोहोचवण्यात आली. हरियाणामध्ये त्या प्रश्नपत्रिकेचे दहा वेगवेगळे सेट तयार…

Read More

चालक दारूच्या नशेत; प्रवाशांचा जीव टांगणीला‎:वाशिम-नालासोपारा एसटीचा 40 किलोमीटर थरार; अखेर बसच्या वाहकाने हाती घेतले स्टिअरिंग

वैजापूर चालक दारुच्या नशेत आणि बसमध्ये २५ प्रवासी. छत्रपती संभाजीनगर ते गारजपर्यंत ४० किलोमीटरचा जीवघेणा प्रवास वाशिमहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या एसटीतील प्रवाशांनी बुधवारी अनुभवला. बस सात ते आठ वेळा अपघातग्रस्त होता-होता वाचल्याचा दावा प्रवाशांनी केला. अखेर गारज परिसरानंतर वाहकाने स्टेअरिंग हाती घेत बस वैजापूरपर्यंत आणली. वाशिम-नालासोपारा एसटी (एमएच १४ एमएच ९८३६) दुपारी दोनऐवजी चार वाजता वैजापूर…

Read More

तुळजाभवानी मातेचा दर्शन मार्ग खड्ड्यांत; मालेगाव-नागोबा चौक रस्त्याची दुरवस्था:रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एसटीने मार्ग बदलला, विद्यार्थिनी, प्रवाशांची गैरसोय‎

तुळजापूर मार्गावरील मालेगाव शिव ते नागोबाचौक या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्रातून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविका . रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, चारचाकी वाहनांसह दुचाकीस्वारांना या मार्गावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. एसटी वाहतुकीवरही परिणाम या…

Read More