Headlines

इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा पंजाब निवडणूक लढवणार:खालिस्तान समर्थक अमृतपालच्या पक्षाने केहर सिंहच्या मुलाला उमेदवार बनवले

अकाली दल (वारिस पंजाब दे) ने पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ साठी आपला पहिला उमेदवार घोषित केला आहे. पक्षाने बस्सी पठाणा विधानसभा मतदारसंघातून सतवंत सिंह यांना उमेदवारी दिली आहे. सतवंत हे केहर सिंह यांचे पुत्र आहेत, ज्यांना इंदिरा गांधी हत्याकांडाप्रकरणी फाशी देण्यात आली होती. सतवंत सिंह यांच्या उमेदवारीची घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तरसेम सिंह यांनी केली….

Read More

गोदावरी नदीच्या पुराने 15 गावांचा संपर्क ठप्प:कमलपूर केटी वेअर पुन्हा पाण्याखाली, विसर्गामुळे रस्ता अनेक ठिकाणी खचला‎

गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रविवारी सकाळपासून वैजापूर-श्रीरामपूरला जोडणारा कमलपूर के.टी. वेअर पाण्याखाली गेला असून वाहतूक सेवा पूर्ण ठप्प झाली आहे. परिणामी गोदाकाठावरील १५ गावांचा संपर्क तुटल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रीरामपूर बाजारपेठ, शिक्षण व आरोग्य सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना वळसा घालावा लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, वाढलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कमलपूर…

Read More

CBSE Three-Language Policy Opposition; Justice Joymalyas Bench to Hear

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात CBSE च्या त्रिभाषा धोरणाला 19 लोकांच्या एका गटाने आव्हान दिले. यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा समावेश आहे. ही याचिका नववीत त्रिभाषा धोरण लागू करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आली. याविरोधात सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात सुनावणी करेल. CBSE ने 15 मे रोजी शैक्षणिक सत्र 2026-27 पासून त्रिभाषा धोरण लागू…

Read More

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी तरुणावर सुपर स्पेशालिटीत मोफत शस्त्रक्रिया:कवटीच्या फ्रॅक्चरची दुरुस्ती करून टाळूचा जिवंत भाग जतन केला

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) धारणी येथील २८ वर्षीय तरुणावर अस्वलाच्या हल्ल्यात झालेल्या गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य पार पडली. अस्वलाच्या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या टाळूच्या मोठ्या भागावर इजा झाली होती, तसेच कवटीच्या पुढील व…

Read More

सावरकरांना इंग्रजांनी यातना दिली:तुम्ही अवमान तरी करू नका, सभागृहात सुधीर मुनगंटीवारांनी मंत्र्यांनाच सुनावले

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून राज्य सरकारचे चांगलेच कान टोचले आहेत. सरकारने अद्याप सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचा ठराव न आणल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, मुनगंटीवार यांनी मंत्री जयकुमार रावल यांना या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. तसेच, या प्रलंबित…

Read More

आईने बचत गटातून पैसे काढून मला उभं केलं:मदर्स डे निमित्त संजू राठोडचा आईला सलाम; महालक्ष्मी सरसमध्ये सांगितला संघर्षाचा प्रवास

मुंबईच्या बीकेसी येथे सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस 2026’ या भव्यदिव्य प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. 10 मे 2026 रोजी झालेल्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात खानदेशातील गावातून पुढे आलेला आणि आज जगभर आपल्या गाण्यांमुळे लोकप्रिय ठरलेला सुप्रसिद्ध मराठी गायक संजू राठोड याने उपस्थिती लावत प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र यावेळी त्याने…

Read More

शैक्षणिक साहित्यांचे भाव 10%वधारले अन् पालकांवरील आर्थिक ताण वाढला:दोनशेचे दप्तर यंदा तीनशे रुपयांवर; वॉटर बॉटलचा दर 300 ते 1000 रुपये‎

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे नामवंत कंपन्यांच्या तसेच लोकल निर्मिती असलेल्या विविध कलरच्या सॅक, दप्तरे, वह्या, पाणी बॉटल, टिफीन बॉक्स आदी शैक्षणिक साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. यंदा वेगवेगळे शैक्षणिक साहित्य १० ते २५ टक्के . गेल्यावर्षी ४४० रुपये डझन असणाऱ्या वह्या आता ४८० रुपयांवर गेल्या आहेत. दोनशे रुपयांचे दप्तर ३०० रुपयांना…

Read More

मोदींच्या ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमावर वाद:आयोजक म्हणाले – लोकांना पैसे देऊन बोलावले नाही; काँग्रेस म्हणाली होती – मोदींच्या स्वागताला भाड्याने लोक आणले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेलबर्नमध्ये झालेल्या ‘मेलबर्न मीट्स मोदी’ कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की, या कार्यक्रमात येण्यासाठी लोकांना पैसे दिले नव्हते. तत्पूर्वी काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आरोप केला होता की, 9 जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात लोकांना पैसे देऊन चार्टर्ड प्लेनने बोलावले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्यक्रमाच्या आयोजकांनी काँग्रेस नेते…

Read More

'मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही':त्यावर सरकार निर्णय घेईल, छगन भुजबळ यांचे विधान; समता परिषदेची बैठक पार

एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आगामी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची जोरदार तयारी करत असतानाच, दुसरीकडे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी बऱ्याच काळानंतर आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत भुजबळांनी समता परिषदेच्या आतापर्यंतच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले….

Read More

बिडकीन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत द्या:आमदार विलास भुमरे यांची मागणी, विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित

पैठण तालुक्यातील बिडकीन येथील पाच तरुणांच्या गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूची दखल विधानसभेत घेण्यात आली. आमदार विलास भुमरे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत मृत तरुणांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. भुमरे यांनी सांगितले की, बिडकीन गावातील १९ तरुण पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे गेले होते….

Read More