Headlines

सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान:विद्याधर अनास्कर यांचे मत, तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन

पुणे येथे सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘सहकार महोत्सवा’च्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान लाभले असल्याचे मत व्यक्त केले. सहकार क्षेत्राला लाभलेल्या सहकार भारतीच्या नेतृत्वामुळे ही चळवळ सर्वार्थाने प्रगती करत असल्याचेही ते म्हणाले. सहकार भारती पुणे विभाग आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन…

Read More

पुण्यात दैवीशक्तीच्या नावाखाली भोंदूकडून महिलेचे 5 वर्षे शोषण:50 लाखांना गंडा; स्वारगेट पोलिसांत गुन्हा; कौटुंबिक वादाचा फायदा घेत कृत्य

नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यातील ऋषिकेश वैद्य ही भोंदूगिरीची प्रकरणे ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून ४३ वर्षीय औदुंबर मनोहर गडदे (रा. तरटगाव, पंढरपूर) या भोंदूने ४२ वर्षीय महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून वारंवार अत्याचार केला. केवळ शारीरिक शोषणच नाही, तर कौटुंबिक वाद सोडवण्याच्या नावाखाली या…

Read More

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमधील बाधित 35 शेतकऱ्यांना धनादेश वाटप

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामामुळे बाधित झालेल्या फळबागांच्या कृषी मूल्यांकनाचा मोबदला अखेर शेतकऱ्यांना मिळाला आहे. आमदार विलास भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे खादगाव, सुलतानपूर, सोनवडी, गाव तांडा, खेर्डा, मोती तांडा आणि दावरवाडी आदी गावांतील ३५ बाधित शेतकऱ्यांना रविवारी कृषी मूल्यांकनाच्या मोबदल्याचे धनादेश वितरित करण्यात आले. जलसंपदा विभागामार्फत या योजनेअंतर्गत बंद नलिका वितरण प्रणालीचे…

Read More

86% विजेची गरज सौरऊर्जेतून; शिर्डी संस्थान आत्मनिर्भरतेकडे:91 लाख युनिट्सपैकी 78.8 लाख युनिट्सची निर्मिती स्वतः करणार

दररोज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान आता ऊर्जेच्या बाबतीत “आत्मनिर्भर’ होण्याच्या उंबरठ्यावर आहे. संस्थानला विविध विभागांसाठी प्रतिवर्ष लागणाऱ्या एकूण ९१ लाख युनिट्स विजेपैकी तब्बल ८६ टक्के म्हणजेच ७८.८ लाख युनिट्स वीज एकट्या सौर ऊर्जेतून मिळणार आहे. सध्या पूर्ण झालेल्या दोन मुख्य रुफटॉप प्रकल्पांमधूनच संस्थानच्या वार्षिक २०.६५ कोटी रुपयांच्या वीज बिलात थेट…

Read More

मौनाचा महामेरू हरपला!:संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; गुंज येथील कालिदास महाराजांचे निधन, भावजयीचाही मृत्यू

मराठवाड्याच्या आध्यात्मिक विश्वावर आज पहाटे काळाने अत्यंत मोठा आणि घाला घातला. तब्बल चार दशके (40 वर्षे) अखंड मौनव्रत धारण करून शब्दांशिवाय लाखो भाविकांच्या आयुष्याला दिशा देणारे, दत्त संप्रदायाचे श्रद्धास्थान परमपूज्य कालिदास महाराज यांचे बीड बायपासवर झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. अपघातात कालिदास महाराज यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला आहे….

Read More

तक्रार बेदखल:मोहोळमध्ये अघोरी बाबाचा ‘साम, दाम, दंड, यंत्र, तंत्र''चा दावा‎, करणी उतरवत असल्याचा अघोरी महाराजाचा दावा

करमाळा, माढ्यानंतर मोहोळमधील तथाकथित भोंदू अघोरी महाराजाची कहाणी पुढे आली आहे. कारवर ’साम, दाम, दंड, यंत्र, मंत्र, तंत्र’ अशा आशयाचा फलक लावून राजरोस वावरणा-या तथाकथित अघोरी बुवावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने मोहोळ पोलिसांत ३ दिवसांपूर्वी केली असली तरी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याची समोर आले. कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून…

Read More

चित्रपट निर्माता के. भाग्यराज यांचे निधन:मुख्यमंत्री विजय यांनी पत्नी आणि मुलाचे सांत्वन केले, तृषा म्हणाली- यावर विश्वास बसत नाहीये, कालच सोबत होतो

तमिळ अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक के. भाग्यराज यांचे शनिवारी चेन्नईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. कार्डिओपल्मोनरी कार्डियाक अरेस्टनंतर त्यांना चेन्नईतील ग्रीनवेज परिसरातील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 7 जानेवारी 1953 रोजी जन्मलेले कृष्णस्वामी भाग्यराज हे तमिळ सिनेमातील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जात होते. त्यांच्या खास पटकथा लेखन शैलीमुळे…

Read More

महायुतीची विधान परिषद ‘रणनीती’:नाशिक, संभाजीनगरसाठी शिवसेना, तर पुण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा; भाजप 2020 च्या तुलनेत मित्रपक्षांच्या 3 जागा खेचण्याच्या प्रयत्नात

१८ जून रोजी १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप २०२० च्या तुलनेत मित्रपक्ष शिवसेना (शिंदेसेना) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन जागा खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कदाचित जागांची . माध्यम प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही एकत्रित बसून यातून मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला…

Read More

35 मिनिटांत शेतकऱ्याचे 82 हजार रुपये पळविले:आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू

आखाडा बाळापूर येथे मध्यवर्ती बँकेतून काढलेले पैसे महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी जात असतांना अवघ्या ३५ मिनिटांच्या कालावधीत एका शेतकऱ्याचे ८२ हजार रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी ता. २ दुपारी घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कसबे…

Read More

मोहन भागवतांनी संघाच्या भाषेत सरकारला फटकारले:पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यावी, मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘Gen Z’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला नाही, असे म्हटल्याचा उल्लेख करत देशपांडे म्हणाले की, “संघाच्या भाषेत सरकारला जितके फटकारता येईल तितके मोहन भागवतांनी फटकारले आहे.” पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे यांनी…

Read More