Headlines

पाक गँगस्टर भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय:पुण्यामधील 66 तरुणांची एटीएसकडून कसून चौकशी

पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया चालवणारा गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या टोळीच्या संपर्कात असलेल्या पुणे जिल्ह्यातील ६६ जणांची राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी सखोल चौकशी केली. भट्टी हा सोशल मीडियाचा वापर करून तरुणांची माथी भडकवून देशविघातक कारवायांमध्ये ओढत असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर ही व्यापक कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून पुणे शहर, पुणे ग्रामीण…

Read More

Saubhagya Sarpanch 2 Web Series Launch; Marathi OTT Release Update

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महिला सक्षमीकरणाची नवी व्याख्या सांगत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गाजलेली वेब सीरिज आता पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘सौभाग्यवती सरपंच 2’ या मालिकेचा ट्रेलर आणि अधिकृत पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, आजपासून (24 जुलै) ही बहुप्रतीक्षित सिरीज ‘अल्ट्रा झकास’ या मराठी OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम…

Read More

पावसाने घेतली उसंत; भंडारदरा परिसर पर्यटकांनी गजबजला!:ऑगस्टच्या पहिल्याच विकेंडला हजारोंची गर्दी; पार्किंगअभावी पर्यटकांची गैरसोय ‎

अहिल्यानगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांवर गेल्या पंधरवड्यापर्यंत सक्रिय असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. शनिवार-रविवारपासून आकाशातील काळेनिळे ढग दूर होऊन निरभ्र आकाश दिसू लागल्याने भंडा . यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून ९ ऑगस्टपर्यंत घाटघर येथे सर्वाधिक ३७६० मिमी, रतनवाडीत ३१४१ मिमी, पांजरे येथे २४४३ मिमी, भंडारदरा येथे २१३९ मिमी, तर वाकी…

Read More

हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का:3.5 रिश्टर स्केलची नोंद; जीवित किंवा वित्तहानी नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी रविवारी ता ३१ भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. हिंगोली तालुक्यातील माळधामणी शिवार भूकंपाचे केंद्रबिंदू असून भूकंप मापन केंद्रामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे. यामुळे कुठेही जीवित वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून भूगर्भातून आवाज येणे तसेच भूकंप जाणवण्याच्या घटना वाढत आहेत….

Read More

मुंबई महापालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान!:न्यायालयात याचिका दाखल, BMC वर मोठा परिणाम होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात एक मोठी माहिती समोर आली असून, थेट 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी देखील सुरू आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींच्या निवडीविरोधात आक्षेप घेतले गेल्यामुळे संपूर्ण मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

Read More

शिबिरातून चांगले संस्कार, विचार ग्रहण करावेत- बाबाराव पाटील:दानापूर येथे श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिरास प्रारंभ‎

कोवळ्या कळ्यांमध्ये भविष्यातील ज्ञानेश्वर, शिवाजी महाराजांसारखे विचारवंत व महापुरुष दडलेले आहेत. आज समाजातील परिस्थिती ढासळत आहे. तरुण पिढी भरकटत आहे. अशा वेळी मुलांना योग्य संस्कार मिळण्यासाठी बालसंस्कार शिबिरांची आवश्यकता आहे. शिबिरातून चांगले संस्कार व विचार ग्रहण करा. आपले जीवन उज्ज्वल करा. असे मोलाचे मार्गदर्शन बाबाराव पाटील यांनी केले. येथील जिल्हा परिषद शाळेत श्री गुरुदेव सेवा…

Read More

राजभवनात बालवारकऱ्यांचा भक्ती सोहळा:पंढरीचे चैतन्य अवतरले, निल्लोड फाटा येथील वारकरी गुरुकुल आश्रमाच्या वारकऱ्यांचे सादरीकरण‎

महाराष्ट्र आणि गुजरातच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील राजभवनात टाळ-मृदंगाच्या गजरात अपूर्व भक्ती सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन अमरवाणी फाउंडेशनने कार्यक्रमाचे आयोजन केले. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथील श्री माउली वारकरी गुरुकुल आश्रमाच्या बाल वारकऱ्यांनी सादरीकरण केले. राजभवनात प्रत्यक्ष पंढरीचे चैतन्य अवतरले. चिमुकल्या वारकऱ्यांनी पावली, फुगडीच्या तालावर…

Read More

डिजिटल अरेस्ट' फसवणूक: बँकेला 5.18 लाख व्याजासह परत करण्याचे आदेश:नागपूर ग्राहक आयोगाने बँकेच्या सेवेतील त्रुटींवर कठोर टिप्पणी केली

नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आयोगाने एका ग्राहक महिलेला व्याजासह 5.18 लाख रुपये परत करण्याचे आदेश संबंधित बँकेला दिले आहेत. बँकेच्या सेवेतील गंभीर त्रुटी आणि निष्काळजीपणावर आयोगाने कठोर टिप्पणी केली आहे. या आदेशानुसार, बँकेला तक्रारदार महिलेला 5 लाख 18 हजार 437 रुपये 9…

Read More

गहिनीनाथ गडावर फडणवीसांचे भाष्य चर्चेत:नाशिक प्रकरणावर तपासाची घोषणा, भाविकांकडून मुंडेंना मंत्री करण्याची मागणी

नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत सखोल तपास करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित 94 व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात सहभागी होत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. याचबरोबर बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसशी संपर्क साधल्याची कबुली देत त्यांनी राजकीय चर्चेलाही वेगळं वळण दिलं….

Read More

शिवसेना पक्ष, चिन्हाविषयी SC मध्ये सुनावणी:कोर्टाने टोचले ठाकरे गटाचे कान; बेजबाबदार विधाने करण्यापासून दूर राहण्याचा इशारा

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी संक्षिप्त सुनावणी पार पडली. या सुनावणीत सरन्यायाधीशांनी या खटल्याच्या विलंबाविषयी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या अनावश्यक विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रस्तुत प्रकरण सूचिबद्ध केले जाते, तेव्हा तुम्ही तारीख द्या म्हणता आणि नंतर माध्यमांमध्ये जाऊन बेजबाबदार विधाने करता. हे आम्ही सहन करणार नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांत…

Read More