Headlines

शिरजगाव बंड येथे नैसर्गिक नाला बंद:शेतात पाणी साचण्याची भीती; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी

चांदूरबाजार तालुक्यातील मौजा शिरजगाव बंड येथील कित्येक वर्षांपासूनचा नैसर्गिक पावसाळी पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिरजगाव बंड-चांदूरबाजार मार्गालगत असलेला हा नाला काही शेतकऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून बंद केल्याचा…

Read More

नितीन नबीन यांच्या जागेवर प्रशांत किशोर यांचा विजय निश्चित:बांकीपूरमध्ये 16887 मतांनी आघाडीवर; मध्य प्रदेशातील दतियामध्ये काँग्रेसला आघाडी, गुजरातमध्ये भाजप जिंकली

बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील तीन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. बिहारमधील बांकीपूरमध्ये जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर 16,887 मतांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. 27व्या फेरीच्या मतमोजणीपर्यंत प्रशांत यांना 53,566 मते मिळाली आहेत. तर भाजपचे नीरज कुमार यांना 38,893 मते मिळाली आहेत. बांकीपूरची जागा बिहार भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची पारंपरिक…

Read More

Wildlife protection in the wild is valid

Marathi News National Wildlife Protection In The Wild Is Valid Supreme Court, Removing Animals From A Safe Environment Is Cruelty दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक गुजरातच्या जामनगर येथील वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनताराला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने वनताराशी संबंधित प्राणी आयात आणि संरक्षण कार्यांवर लागलेले सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले आहे…

Read More

बार्शीला विधानपरिषदेत नेतृत्व करण्याची चौथ्यांदा संधी शक्य:राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे सोलापुरातील भाजपला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा?‎

. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपकडून बार्शीचे राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) कडून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी सामना होत आहे. महायुतीच्या मतदारांची गोळाबेरीज पाहता राऊत यांचे पारडे जड दिसतेय. राऊत यांची निवड झाल्यास बार्शी तालुक्याला विधान परिषदेवर चौथ्यांदा प्रतिनिधित्व मिळेल. ते वरिष्ठ सभागृहात जाणारे तालुक्यातील…

Read More

Rs 97,706 Cr Supplementary Demands Presented

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी 22 जून रोजी सरकारने तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्यात. त्यामुळे राज्याचे आर्थिक नियोजन कोलमडल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफींसह विविध योजन . विधानसभेमध्ये सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इतर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तालिका सभापती, अध्यक्षांची नियुक्ती झाली. या नियुक्तीनंतर…

Read More

मराठा तरुणांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय:अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी; बेरोजगार युवकांना आधार

मराठा समाजातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात हा निधी वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मराठा…

Read More

सोनम वांगचुक यांचे उपोषण 27 व्या दिवशी संपले:नड्डा यांनी ज्यूस पाजले; वांगचुक म्हणाले- 3 मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाले, यामध्ये प्रधानांचा राजीनामा नाही

NEET पेपरफुटीविरोधात 27 दिवसांपासून उपोषणावर बसलेले सोनम वांगचुक यांनी गुरुवारी रात्री उशिरा आपले उपोषण संपवले. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात पोहोचले, जिथे नड्डा यांनी वांगचुक यांना सरबत पाजून उपोषण सोडवले. वांगचुक यांनी शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून सरकारसोबत त्यांची सतत चर्चा सुरू होती. यादरम्यान…

Read More

सीओईपी परिसरात राजकीय व्यक्तींना प्रवेशबंदी:26 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परिसरात राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश करण्यास पुणे पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे. विद्यापीठातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. हा प्रतिबंध 26 ऑगस्टपर्यंत लागू राहील. शुक्रवारी, 21 ऑगस्ट रोजी सीओईपीच्या वसतिगृह परिसरात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला…

Read More

रितेश-जिनेलियाच्या 'राजा शिवाजी'ची सर्वत्र चर्चा:मुलगा राहिल देशमुखही झळकणार पडद्यावर, चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच

रितेश देशमुख आणि जिनेलिया यांचा ‘राजा शिवाजी’ हा आगामी चित्रपट अनेक अर्थांनी खास असून, यामध्ये रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारण्यासोबतच स्वतः या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीची धुराही सांभाळली आहे. या चित्रपटात जिनेलिया महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांचे कौटुंबिक महत्त्व वाढवणारी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमाद्वारे त्यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुख…

Read More

राहुल गांधी यांनी दिल्लीत ऑटो चालकांसोबत जेवण केले:गणवेश परिधान केला, पार्कमध्ये जमिनीवर बसले, अर्धा तास चर्चा केली; म्हणाले- संसदेत मुद्दा उपस्थित करू

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीतील बंगाली मार्केटमधील टोडरमल पार्कमध्ये ऑटोरिक्षा चालकांमध्ये पोहोचले. जिथे त्यांनी ऑटोचालकांशी संवाद साधला. राहुल त्यांचा गणवेश परिधान केलेलेही दिसले. पार्कमध्ये बसलेल्या राहुल यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात ते ऑटोचालकांसोबत जेवण करताना दिसत आहेत. यावेळी ते ऑटोमध्ये बसलेलेही दिसले. राहुल यांनी ऑटोचालकांशी दैनंदिन आव्हाने, त्यांचे उत्पन्न, वाढते खर्च…

Read More