Headlines

बलराज संघई यांचा कॉलम:शब्द भावनेचे वाहक अन् आधाराची सावली असतात

शब्द.. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. दोन अक्षरांच्या एकत्र येण्याने काहीतरी उलगडा व्हावा अशी निर्मिती. नुसता आवाज आला तरी तो शब्द असतो. आणि आवाजाला काही अक्षरांचं स्वरूप असलं तर मात्र एक अर्थबोध होतो. म्हणूनच शब्द दोन प्रकारचे असतात ,अक्षरात्मक आणि अनक्षरात्मक. संपूर्ण जग दोन प्रकारच्या पदार्थांनी व्याप्त आहे. जीव आणि अजीव. जीव परस्पर व्यवहारासाठी शब्दांच्या माध्यमातून भाषेचा…

Read More

दिल्लीत जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘परवाच तर जाऊन आलो:केंद्रात मंत्रिपदाच्या राऊत यांच्या दाव्यावर फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रीय अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार, या राजकीय चर्चेला खुद्द फडणवीस आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला. मुख्यमंत्र्यांनी मी परवाच दिल्लीला जाऊन, आलो, मिश्कील टि . फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल आणि त्यांच्या जागी बावनकुळे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा ठाकरे गटाचे…

Read More

पुण्यात अत्याधुनिक एम्ब्रायोलॉजी लॅब सुरू:भ्रूण सुरक्षित हाताळणी, हवा गुणवत्ता निरीक्षण, AI आधारित मूल्यांकन

पुण्यातील लुल्लानगर येथील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी केंद्रात अत्याधुनिक एम्ब्रायोलॉजी लॅब सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित केलेल्या या प्रयोगशाळेत वंध्यत्व उपचारांमध्ये भ्रूणांची सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नियंत्रित वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, भारतात दर सहा जोडप्यांपैकी एक जोडपे वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासलेले आहे. वंध्यत्वाची कारणे पुरुष आणि महिलांमध्ये जवळपास समान प्रमाणात…

Read More

ठाकरेंना पराभूत करण्यासाठी राऊतांचा गटच सक्रिय!:ठाकरेंची विधान परिषदेतील उपस्थिती 50 टक्केही नाही, त्यांना जागा अडवू नये- नवनाथ बन

उद्धव ठाकरे यांनी जर विधान परिषद निवडून लढवली तर संजय राऊत यांचा गट त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाकरेंनी निवडणूक लढवू नये म्हणून संजय राऊत गट सक्रिय आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे 6 वर्षे विधान परिषद होती त्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा एकही…

Read More

Comedian Praneet More Public Apology For Biryani Controversy

‘370 रुपयांची बिर्याणी’ वादामुळे प्रचंड टीकेचा सामना करणारा स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर समोर आला असून त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तरुणाला वेळेवर रोखता आले असते, मात्र तसे करण्यात आप . ‘मी टीकेला पात्र आहे’ 13 जून रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रणित मोरे म्हणाला की, त्याच्या…

Read More

अमृता फडणवीसांची सायकलस्वारी!:पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल, दैनंदिन कामांसाठी सायकल वापरण्याचा निर्धार; VIDEO

आपल्या गाण्यांनी आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या इंधन बचत मोहिमेतून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या जीवनशैलीत एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल केला असून, आता घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या परिसरातील दैनंदिन कामांसाठी त्यांनी थेट सायकलचा वापर करण्यास सुरुवात…

Read More

पिकांवर ड्रोनने फवारणी; नव तंत्रज्ञानाकडे कल:वेळ, पाणी व औषधांची होणार बचत; मजुरीचा खर्च कमी होण्यास मिळेल पाठबळ‎

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत अधिकाधिक वापर करावा, या उद्देशाने महान येथे ड्रोनद्वारे पिकांवर फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. येथील कृषी सेवा केंद्र व क्रॉप सायन्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महान ते पिंजर रस्त्यावरील तुषार गजानन बहादरे यांच्या शेतात हे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी ड्रोनच्या साहाय्याने विविध पिकांवर अचूक व प्रभावी औषध फवारणी…

Read More

विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्याकडून विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे कौतुक:प्रभावीपणे राबवणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले‎

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरला अमरावती महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सेंटरमधील विविध स्टार्टअप उपक्रमांची बारकाईने पाहणी केली आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन . याप्रसंगी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त द.ल. ठाकरे, उपविभागीय आयुक्त संजय जाधव, विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असनारे आणि इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख तथा…

Read More

नागपुरात शिवसेनेचे 'मेलोडी खाओ' चॉकलेट आंदोलन:महागाई आणि केंद्र सरकारच्या 'इव्हेंट' राजकारणाविरोधात निषेध

नागपुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केंद्र सरकारच्या महागाई आणि ‘इव्हेंट’ राजकारणाविरोधात अनोखे आंदोलन केले. सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकात शिवसैनिकांनी जनतेला ‘मेलोडी चॉकलेट’ वाटून निषेध नोंदवला. देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव, शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीच्या घटना आणि केंद्र सरकारच्या ‘इव्हेंट’ राजकारणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान ‘जनता त्रस्त, मोदी मस्त’…

Read More

अमरावती विद्यापीठाचे 'प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स' विकसित:7.3 कोटींच्या प्रकल्पात यश, कुलगुरूंच्या हस्ते संशोधकांचा सत्कार

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग तसेच पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ७.३ कोटी रुपयांच्या संशोधन प्रकल्पांतर्गत ‘प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स’ (औषधी वनस्पतींमधील प्रमाणित मेटाबोलाइट्स) विकसित करण्यात आले आहेत. या संशोधनामुळे विद्यापीठातील गुणवत्तावाढ ठसठशीतपणे समोर आली आहे. या…

Read More