Headlines

मराठा साम्राज्याचा नकाशा पुनर्स्थापित करण्याची मागणी:युवासेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन

इयत्ता ८ वीच्या एनसीईआरटी इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याचा आरोप करत तो तात्काळ पुनर्स्थापित करावा, अशी मागणी युवा सेना, कॉलेज कक्ष मराठवाड्याचे पदाधिकारी निखिल काकडे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. रविवारी (दि. १२) संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या खासदार शिंदे यांची भेट घेऊन काकडे यांनी ही बाब निदर्शनास…

Read More

PM Modi Daily Routine | Feeding Peacocks & Cows Delhi Video

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान मोदींनी रविवारी दुपारी इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला. पंतप्रधानांनी सांगितले की, 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर जाण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान निवासस्थानी प्राणी आणि पक्ष्यांना दाणे खाऊ घातले. पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “दररोज सकाळी माझ्या मित्रांना खायला घालणे ही माझी रोजची दिनचर्या आहे.” सर्वात आधी पाहा पंतप्रधानांचा VIDEO… मोदींच्या इंस्टाग्रामवर मागील…

Read More

खासदार भाऊसाहेब वाकचौरे 'नॉट रिचेबल':पीएलाही पत्ता नाही, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीपूर्वी मातोश्रीवर धाकधूक वाढली

महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळातून आज रविवारी (१४ जून) पुन्हा एकदा एका मोठ्या आणि खळबळजनक भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र, या अत्यंत संवेदनशील बैठकीच्या काही तास आधीच शिर्डी लोकसभा…

Read More

गोपाल उपाध्याय: विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त रुजवा.:गुरुकुंज येथील जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शन.

तिवसा: जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरावे, असे आवाहन गोपाल उपाध्याय यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ अंतर्गत गुरुकुंज येथे आयोजित जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त…

Read More

साल्हेर ग्रामपंचायतीला महिलांनी लावले कुलूप‎:पाणीटंचाईने वाढला संताप; अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने जोरदार घोषणाबाजी‎

तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या‎साल्हेर येथील महिलांनी रविवारी‎(दि. ७) थेट ग्रामपंचायत‎कार्यालयाला कुलूप ठोकत‎प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा‎घेतला. पिण्याच्या पाण्यासाठी‎वणवण भटकंती करावी लागत‎असताना ग्रामपंचायत कार्यालयात‎एकही जबाबदार अधिकारी अथवा‎कर्मचारी उपस्थित नसल्याने‎महिलांचा संताप अनावर झाला.‎//”पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली‎करा,” अशा घोषणाबाजीने परिसर ‎‎दणाणून गेला.‎ साल्हेर व परिसरात गेल्या काही ‎‎दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र ‎‎टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर ‎‎पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल‎भटकंती…

Read More

हिमंता दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील:4 मंत्रीही बनतील, PM मोदींसह एनडीएचे अनेक मोठे नेते उपस्थित राहतील

हिमंता बिस्वा सरमा आज सकाळी 11 वाजता दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत आणखी 4 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. या समारंभात पंतप्रधान मोदींसह अनेक NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेज मैदानावर सोमवारीच तयारी सुरू झाली. रविवारी आसाममध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, यात हिमंता यांची पुन्हा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड…

Read More

बसने 100 च्या स्पीडने पिकअपला उडवले, 13 मृत्यू:कटिहारमध्ये रस्त्यावर विखुरले मृतदेह; बाईकस्वाराला चिरडून बस चालक पळून जात होता

बिहारमधील कटिहार येथे शनिवारी उशिरा संध्याकाळी बस आणि पिकअपच्या धडकेत 13 लोकांचा मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील 5 लोक होते. मृतांमध्ये 10 महिला, 2 पुरुष आणि एक लहान मुलगी आहे. यात 11 मृत पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी होते, तर दोघे कटिहारचे होते. अपघातात 32 हून अधिक जखमी झाले आहेत. यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. हा…

Read More

आषाढी वारी:दक्षिण मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशी निमित्त विशेष रेल्वेगाड्या, वारकऱ्यांची सोय होणार

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड विभागातील प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक 07631 नगरसुल – पंढरपूर ही विशेष रेल्वेगाडी ता. 24 जुलै रोजी नगरसोल येथून रात्री सात वाजता सुटणार आहे. सदर गाडी…

Read More