Headlines

कुलगुरू ई-बाईक, कुलसचिव आले सायकलने:विद्यापीठाच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मिळाला पर्यावरण स्नेही प्रतिसाद‎

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत, शनिवारी ३० मे रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘नो व्हिकल डे’ (वाहनमुक्ती दिन) पाळण्यात आला. त्यामुळे कुलगुरु ई-बाईकने तर कुलसचिव हे सायकलने प्रवास करित कार्यालयात दाखल झाले. दर शनिवारी नो व्हेईकल डे पाळण्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच केली होती. त्या…

Read More

करमाळ्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा:शिवसेनेने दिले डीवायएसपी,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, आणि पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन‎

करमाळा तालुका आणि शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, मुलींच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व खासगी शैक्षणिक क्लासेसमध्ये आणि किल्ला विभाग परिसरातील प्रमुख रस्त्यांवर तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. करमाळा…

Read More

'आम्ही रस्त्यावर, ते फक्त पोस्ट टाकतात':अमित साटमांचा राज ठाकरेंना टोला, संदीप देशपांडेंचा पलटवार- तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फिल्डवर असणं नव्हे

मुंबईतील मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील पाणी साचणे, साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरण आणि महापालिकेच्या कामकाजावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता नवे वळण मिळाले आहे. साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणात भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम हे हसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावरूनच आज राज ठाकरे यांनी या असंवेदनशीलतेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. आता अमित साटम…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पुराचा धोका टाळण्यासाठी सीना नदी पात्राचे रुंदीकरण, खोलीकरण सुरू

अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून अरुंद झालेल्या सीना नदीच्या पात्राचा श्वास मोकळा करण्यासाठी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून महानगरपालिकेमार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बुरुडगाव ते लोखंडी पुलापर्यंत सुमारे अडीच किमीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे पुराचा धोका…

Read More

खडकवासला धरण 76 टक्के भरले, मुठा कालव्यातून विसर्ग सुरू:पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली असून, मंगळवारी धरण 76 टक्के क्षमतेने भरले आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे नवीन मुठा कालव्यातून 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस आणि धरणात येणारा पाण्याचा वाढता ओघ पाहता, येत्या काही तासांतच…

Read More

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उल्हासनगरात मोठा धक्का:जात प्रमाणपत्र अवैध ठरलं; विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द

उल्हासनगर महानगरपालिका राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विकी सिंग…

Read More

‘ना सेंट्रली डायरेक्ट, ना रिमोट कंट्रोल’:राम मंदिर वादाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे वक्तव्य

समाजात अनेक संघटना असून उपक्रम सुरू आहेत. या सर्व संघटनांचे संचालन संघच करतो, संघ त्यांना “सेंट्रली डायरेक्ट’ किंवा “रिमोटली कंट्रोल’ करतो, असा लोकांचा मोठा गैरसमज आहे. पण संघ कार्याच्या रचनेत असे अजिबात होत नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अयोध्येतील राम मंदिरात पैसे आणि दागदागिन्यांची चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे….

Read More

महायुती सरकार बिल्डर धार्जिणे:मीरा भाईंदरमधील ६००० कोटींची २५४ एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव – वडेट्टीवार

मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. मूळची सरकारी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केली असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे…

Read More

शिवना केंद्रात 19 पैकी 5 जि.प. शाळा जीर्णावस्थेत:तीन शाळांमध्ये वीज नाही, अनेक इमारतींना तडे, पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी‎

आधुनिकतेच्या युगातही अनेक शाळा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. परिणामी ग्रामीण विद्या र्थ्यांच्या शिक्षनाचा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शिवना केंद्रातील १९ पैकी ५ शाळा जीर्णावस्थेत तर ३ शाळांत वीज नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना . सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षणव्यवस्थेतील वास्तवता दर्शविणारी आहे. केंद्रात एकूण १९ शाळांचा समावेश असून, त्यापैकी…

Read More

2029 पूर्वी शिंदेंचे आमदार फुटून भाजपमध्ये जातील:रोहित पवारांचा दावा, शेतकऱ्यांसाठी संभाजीनगरमध्ये आंदोलनाचा इशारा

भाजपचे सध्याचे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरील प्रेम केवळ महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी आहे. २०२९ च्या आधी एकनाथ शिंदेंचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटून भाजपमध्ये जाऊ शकतात,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) बिल पास करण्यासाठी भाजपला संसदेत अजून ४१ खासदारांची गरज आहे, एकदा…

Read More