Headlines

Jarange Patils Strong Statement; Let What Happens Happen

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे घडलेल्या तणावपूर्ण घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी ठाम भूमिका घेत, जे . नेकनूर येथे हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमादरम्यान किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. एका वाहनाचा धक्का लागल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काही…

Read More

156 गावांत जलजीवनची कामे 4 वर्षांपासून अर्धवट‎:योजना मोठी, पण अंमलबजावणी विलंबाने; 3 गावांत काम जागीच‎

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कन्नड तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईने जनता होरपळत आहे. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २१२ गावांपैकी १७६ गावांत पाणीपुरवठ्याची कामे २०२२ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. कामे सुरू होऊन चार वर्षे उलटून गेली तरी कामे प्रगतिपथावरच आहेत. तीन गावांत तर काहीच काम झालेले नाही. २९…

Read More

औंढा नागनाथ येथे १२ हजार पेपर पुन्हा मिळाले:मूल्यमापन चाचणीचा मार्ग मोकळा, शिक्षणाधिकारी असावरी काळे यांचा पाठपुरावा

औंढा नागनाथ पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रातील संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांना आग लागून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शिक्षण अधिकारी असावरी काळे यांनी तातडीने प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याशी संपर्क साधून तातडीने पेपर उपलब्ध करून घेतले. या पेपरचे शुक्रवारी तारीख 10 केंद्रामध्ये वाटप करण्यात आले आहे औंढा नागनाथ येथील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला बुधवारी तारीख 9 आग…

Read More

जिल्ह्याचे “चेरापुंजी’ अकोल्याच्या नशिबी यंदाही टँकर:पारनेरात सर्वाधिक तीव्रता, 70 हजार जनता तहानलेली; 41 गावे अन् 179 वाड्यांना 35 टँकरचा आधार‎

जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढू लागताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. बुधवारपर्यंत (६ मे) जिल्ह्यातील ४१ गावे आणि १७९ वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ७० हजार नागरिकांना तहान भागवण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ३ . विशेष म्हणजे, ज्या अकोले तालुक्यात सरासरी ७०० मिमी पाऊस होतो, जिथून निळवंडे आणि भंडारदरा धरणांतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी…

Read More

Parents are IAS, so why reservation for children? Supreme Court questions on creamy layer quota

Marathi News National Parents Are IAS, So Why Reservation For Children? Supreme Court Questions On Creamy Layer Quota नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत कुटुंबांतील मुलांना आरक्षणाचा लाभ सुरू ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘जर आई-वडील…

Read More

Film style burglary in Vaijapur; Rs 3 lakh looted, incident in Millat Nagar area, gang caught on CCTV at 2:45 am

शहरातील मिल्लत नगर परिसरात चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने रेकी करत बंद घर फोडल्याची घटना समोर आली आहे. हातात हत्यार घेऊन चार संशयित चोरटे रात्री २:४५ वाजेच्या सुमारास परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाले. घरातील सदस्य आजारपणामुळे संभाजीनगरला रुग्णालयात ग . दागिन्यांचा फोटोच ठरला पोलिसांसाठी क्लू रमजान महिन्यात घरातील सर्व सोन्याच्या दागिन्यांचा सहज काढलेला एक फोटो चोरीच्या तपासात…

Read More

टेंभुर्णी- पंढरपूर महामार्ग आता होणार चार पदरी:खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश‎

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर टेंभुर्णी- पंढरपूर हा चार पदरी महामार्ग होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. फलटण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यावर असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी ही घोषणा केली. टेंभुर्णी ते पंढरपूर या महामार्गावरील वाढती वाहतूक, वारकऱ्यांची…

Read More

Bihar SAP, Railway Jobs Alert; 15821 SAP, 11127 Railway Vacancies Open

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत माहिती बिहारमध्ये विशेष सहायक पोलीस दलातील १५,८२१ पदांसाठी भरतीची, रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या ११,१२७ जागांसाठी १५ मे २०२६ पासून अर्ज सुरू होण्याची. यासोबतच बिहार जिल्हा बाल संरक्षण युनिटमध्ये २७३ रिक्त जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… १. बिहारमध्ये SAP च्या १५,८२१ पदांसाठी भरती, १…

Read More

कॉर्पोरेट जिहाद:आरोपींचे राष्ट्रीयत्व रद्द करा अन् फाशी द्या, घरावर बुलडोझर चालवा, नमाज सक्ती हिंदुस्तानात चालणार नाही- देवयानी फरांदे

नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असून तपासाचा आवाका वाढत आहे. यावर बोलताना भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मोठी मागणी केली आहे. धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे, असे भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे यांनी नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी म्हटले आहे. देवयानी फरांदे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने हिंदूच्या मुलींना…

Read More

हिंगोलीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन:वसमतमध्ये 15 जयंती मंडळाच्या आयोजकांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वसमत येथे मिरवणुकीच्या वेळी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून 15 जयंती मंडळाच्या आयोजकांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 15 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. वसमत शहरातील विविध प्रभागातील 15 जयंती मंडळाच्या आयोजकांनी मिरवणुकीसाठी पोलिस विभागाकडे परवानगी मागितली होती. यावेळी वसमत शहर पोलिसांनी काही अटींसह मिरवणुकीसाठी परवानगी दिली होती. यामध्ये प्रामुख्याने ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करू…

Read More