Headlines

अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट:शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली….

Read More

राहुल गांधींचा PA असल्याचे सांगून उत्तराखंडमधील महिलेची फसवणूक:तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन विश्वास संपादन केला, राज्यातील मोठ्या नेत्यांचा आवाज ऐकवला

देहरादूनमध्ये एका ठगाने राहुल गांधींचा पीए असल्याचे सांगून एका महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन महिलेला जाळ्यात ओढले. यादरम्यान आरोपीने महिलेला राज्यातील मोठ्या नेत्यांचा आवाजही ऐकवला. विश्वास जिंकल्यानंतर वेगवेगळ्या बहाण्यांनी तिच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्यात आली, त्यानंतर आरोपी सतत टाळाटाळ करत राहिला. पीडितेनुसार, जेव्हा आश्वासन पूर्ण झाले…

Read More

नसरापूर अत्याचारप्रकरणी 14 दिवसांत 1100 पानी दाेषाराेपपत्र काेर्टात दाखल:मुख्यमंत्र्यांकडून दरराेज आढावा, शंभरहून अधिक फुटेजची तपासणी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असताना एसआयटीने तातडीने तपासाची चक्रे फिरवत १४ दिवसांत तपास पुर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी ११०० पानांचे दोषारोप . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये एसआयटीने सलग १२ दिवस रात्रंदिवस तपास केला. अ‍ॅड. मिसर यांनी तपासी पथकासोबत समन्वय…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतूकाची थाप:सेवाकर्मी पुरस्काराबद्दल सीईओंचा सत्कार, साधना सप्ताहातही प्रथम

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना राज्याचा सेवाकर्मी पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या यशाबद्दल पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी ता. १ अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे. केंद्र सरकारच्या सुचने नुसार मिशन…

Read More

धार भोजशाळा वादामध्ये मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला:एमपी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले; म्हटले- तथ्य योग्य प्रकारे सादर केले नाहीत

धार भोजशाळा प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गुरुवारी मुस्लिम पक्षाने विशेष परवानगी याचिका (एसएलपी) दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने सुमारे 6 दिवसांपूर्वी आपल्या आदेशात धार येथील भोजशाळा परिसर वाग्देवी (सरस्वती) मंदिराशी संबंधित प्राचीन धार्मिक स्थळ मानले होते. मुस्लिम समाजाचे सदर अब्दुल समद यांनी सांगितले की, या निर्णयामुळे समाजात…

Read More

श्रींच्या तीर्थक्षेत्रीय सप्ताहाकरिता पैठणला भाविकांची मांदियाळी:श्री ज्ञानेश्वरी व भावार्थ रामायणाचे ज्ञान सप्ताहाचा श्रीगणेशा‎

तीर्थ यात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठलनाम घेऊ । संता संगे सेऊ । वासुदेव धणीवरी ॥ या अभंगोक्तिनुसार प्रतिवर्षी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्रीक्षेत्र श्रद्धासागर, अकोटद्वारे एका तीर्थक्षेत्रावर जाऊन श्रींच्या तीर्थक्षेत्रिय ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात सप्ताहाचा श्रीगणेशा झाला. पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी…

Read More

मनमाड-नांदगाव रस्त्यावर इंधन टँकरच्या बेशिस्त पार्किंगमुळे अपघातांची मालिका:पानेवाडी-नागापूर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा टँकरच्या रांगांमुळे वाहतूक कोंडी‎

मनमाड-नांदगाव मार्गावरील पानेवाडी आणि नागापूर परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या महामार्गावर असलेल्या इंधन प्रकल्पांसमोर दोन्ही बाजूंनी टँकर चालक आपले टँकर अत्यंत बेशिस्तपणे उभे करत असल्याने दररोज . वाहतुकीला अडथळा येत असल्याने कोंडी हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्याला नाशिक व मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे वाहनांची मोठी…

Read More

वायएसपीच्या दाव्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या:काँग्रेसकडे वासंती मंगरोळे, हर्षजीत देशमुख यांची उमेदवारी मागणी

अमरावती: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने (वायएसपी) दावा केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसकडे दोन इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. सूत्रांनुसार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वासंती मंगरोळे यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, नागपूरचे उद्योजक हर्षजीत देशमुख यांनी थेट…

Read More

पाणी साठवण्याच्या खड्ड्यात दोघे बुडाले‎:शेवाळामुळे लक्षात आला नाही प्रकार, खेळताना दोघे घराजवळील खड्ड्यात पडले‎

अंथरलेल्या ताडपत्रीवर पाय घसरल्यामुळे दोघे ‎खड्ड्यात पडल्याचा अंदाज‎ खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात‎पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.‎लातूर शहरातील बोधेनगर परिसरात‎ रविवारी दुपारी ही घटना घडली.‎ मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर‎येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील‎भागात ही घटना घडली. दिव्या नवनाथ‎उबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे‎(७) अशी दोघा मृतांची नावे अाहेत.‎दुपारी ते दोघे घराशेजारी खेळत होते.‎ अशी उघड झाली…

Read More

समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या आंदोलनाला यश:खासदार वानखेडे, डीएचओ पारिसे यांच्या शिष्टाईने प्रश्न सुटला

अमरावती: दोन महिन्यांचे वेतन आणि नऊ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने जिल्हाभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (सीएचओ) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले होते. खासदार बळवंतराव वानखडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. खासदार वानखडे आणि डॉ. पारिसे यांनी आंदोलनकर्त्यांची त्यांच्या मंडपात जाऊन भेट घेतली. खासदारांच्या निर्देशानुसार, आंदोलनस्थळावरूनच…

Read More