Headlines

कन्नडला सातशे एकरांवरील एमआयडीसी मंजूर- सामंत‎:कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ता मेळावा, आमदारांची अनुपस्थिती‎

तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आहे. मंत्री मात्र पन्नास गाड्यांच्या ताफ्यात. असे विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे? असा संतप्त प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावर त्यांनी टिका केली. प्रतिनिधी | कन्नड कन्नड तालुक्यात सातशे एकरांवर एमआयडीसीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी जमीन संपादनास विरोध…

Read More

अभिनेत्री अमृता सुभाष यांना निळू फुले कृतज्ञता पुरस्कार:बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय दरवर्षी देतात हा पुरस्कार

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय यांच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर आणि निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले (थत्ते) यांनी ही माहिती दिली. हा पुरस्कार सोहळा शनिवार, २३ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता…

Read More

पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2.39 कोटींचा गांजा जप्त:आंतरराज्यीय तस्कर अटकेत, 634 किलो गांजा हस्तगत

पुणे ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 कोटी 39 लाख रुपये किमतीचा 634 किलो गांजा जप्त केला असून, एकूण 3 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात…

Read More

5 Brides, Squirrel Bites & Boy Swims: Indias Quirky News 2026

21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये 5 वधू वरात घेऊन एकाच घरी पोहोचल्या. तर, उदयपूरमधील एका कॉलेजमध्ये एका खारीने 18 लोकांना चावा घेतला. दुसरीकडे, रांचीचा 7 वर्षांचा मुलगा पोहून श्रीलंकेतून भारतात पोहोचला. आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 रंजक बातम्या जाणून घेऊया… तर या होत्या आजच्या मनोरंजक बातम्या, उद्या पुन्हा भेटू काही आणखी रंजक आणि हटके बातम्यांसह……

Read More

भागवत कथेच्या माध्यमातून जीवन आदर्श बनवा- सुजीत महाराज देशमुख:हातरूण येथे जय हनुमान मित्र मंडळ व नर्मदेश्वर संस्थानतर्फे आयोजन‎

भागवत धर्मात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा उत्तम संगम आहे. भक्ती, नामस्मरण आणि सत्संगामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि मनात सात्विक विचारांचा प्रवाह वाढतो. अहंकार गेल्याशिवाय माणसाला खरी शांती मिळत नाही. कलियुगात भक्तीला “श्रेष्ठ मार्ग’ मानले गेले आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य सुजीत महाराज देशमुख यांनी केले. ते बाळापूर तालुक्यातील हातरूण येथील जय हनुमान मित्र मंडळ…

Read More

खासदार वानखडेंनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी अर्ज भरला:'मी स्पर्धेत नाही', 28 एप्रिलनंतर नवे नेतृत्व जाहीर होणार

अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मावळते अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे हे देखील या शर्यतीत आहेत. जिल्ह्याला २८ एप्रिलनंतर नवे नेतृत्व मिळण्याची…

Read More

स्पर्धात्मक युगात योग्य शाखेची निवड करा:शरद सावंत यांचे आवाहन; नामपूरला आदर्श शिक्षण संस्थेतील दहावीतील गुणवंतांचा सत्कार‎

शालांत परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी योग्य शाखेची निवड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षण संस्थेत आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अध्यक्ष शरद सावंत या . श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान आणि आदर्श शिक्षण संस्था, नामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा…

Read More

खडकवासल्यात भरधाव मोटारीच्या धडकेत 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू:दुचाकीस्वार पालक जखमी; मद्यपी चालकाला नागरिकांनी पोलिसांच्या दिले ताब्यात

खडकवासला परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बालकाचे दुचाकीस्वार वडील आणि आई जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मद्यपी मोटारचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून, नांदेड सिटी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत्यू झालेल्या बालकाचे नाव यशराज नीलेश कांबळे (वय ४, रा. धायरी) असे आहे….

Read More

राज्यात 6 महिने कोणताही मोठा कार्यक्रम होणार नाही:मुख्यमंत्र्यांची साताऱ्यात घोषणा; जगाच्या तुलनेत केवळ साडे 3% दरवाढ झाल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यात पुढील 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नसल्याची घोषणा केली. आज जगावर एक मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यानुसार सरकार पुढील 6 महिने कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही, असे ते म्हणालेत. सरकारने…

Read More

पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात राडा:किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण, कार्यक्रम अर्ध्यावर थांबवण्याची वेळ; VIDEO

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे यल्लमादेवी यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. डान्स पाहताना तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. धक्काबुकी, आरडाओरडा आणि शिवराळ भाषेमुळे कार्यक्रमात प्रचंड गोंधळ निर्माण झाला, परिणामी कार्यक्रम अर्धवट थांबवण्याची वेळ आयोजकांवर आली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच सुस्ते गावात प्रसिद्ध नृत्यांगना…

Read More