Headlines

कामगार कायद्यातील सुधारणांचा कामगारांसह उद्योगांनाही फायदा:मंत्री आकाश फुंडकर यांचे मत; नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार प्रदान

केंद्र सरकारने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. यामुळे कामगारांचे हक्क बळकट होण्याबरोबरच उद्योगांसाठी सुसंगत व सुलभ नियामक व्यवस्था उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत…

Read More

आलापूरवाडीत विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू:शिऊर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

प्रतिनिधी | शिऊर वैजापूर तालुक्यातील आलापुरवाडी येथे विहिरीत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. ३) मे रोजी दुपारी घडली. या प्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव आण्णासाहेब ताराचंद पगारे (वय ४०, रा. आलापुरवाडी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास…

Read More

डॉ. पुष्पा लिमये यांच्या 'विविधा' पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित

ज्येष्ठ शिक्षिका डॉ. पुष्पा लिमये लिखित ‘विविधा’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. प्रख्यात लेखिका व विचारवंत डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते हे प्रकाशन सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभेत पार पडले. यावेळी बोलताना डॉ. तोडमल यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळी संदर्भ ग्रंथ मिळवून साहित्य निर्मिती करणे कठीण होते, तरीही अनेक लेखक व शिक्षिकांनी पुस्तके लिहिली. लेखक अक्षरांमधून वाचकांशी…

Read More

राखेच्या धुळीने मासोद गावचा श्वास गुदमरला:आरोग्यासह पर्यावरण धोक्यात; ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनास दिले निवेदन‎

मासोद गावात गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरून आणून टाकण्यात येणाऱ्या राखेमुळे येथील नागरिकांचे जीवन अक्षरशः धुळीला मिळाले आहे. राखेच्या प्रचंड प्रदूषणामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. या विरोधात आता मासोदकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास ६ जूनपासून तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाच्या परिसरात मोठ्या…

Read More

बागेश्वर बाबांचे वक्तव्य गाजले:शिवराय-रामदास स्वामींचा किस्सा सांगितला; म्हणाले- चार मुलं जन्माला घाला आणि एक संघासाठी द्या

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे नव्याने चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात मोठी उत्सुकता निर्माण झाली. नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात आयोजित कार्यक्रमात भारतदुर्गा…

Read More

कर्तृत्व, संस्कृती, शौर्याचा जल्लोष; महाराष्ट्र दिन दिमाखामध्ये साजरा:जिल्हाभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल‎

प्रतिनिधी | अकोला शुक्रवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिन राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्थापनेचा गौरव करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र दिनावर रेडक्रॉस येथे स्वच्छता दूतांचा सन्मान -फोटो अकोला | रेडक्रॉस सोसायटीने…

Read More

मध्य प्रदेशात फटाका कारखान्यात स्फोट:8-10 लोकांच्या मृत्यूचे वृत्त; प्रत्यक्षदर्शी म्हणाले- घरे हादरली, स्फोटाने लोक उडून गेले

मध्य प्रदेशातील देवास येथे गुरुवारी सकाळी 11.30 वाजता एका फटाका कारखान्यात स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 8-10 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना टोंक कलां परिसरातील आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे. मृत्यू, जखमींची स्थिती आणि स्फोटाच्या कारणांबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि मदत…

Read More

महाराष्ट्र दिनी संविधान चौकात काळे फुगे सोडले:विधानसभेवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न; 10 जण अटकेत

महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीने (विराआस) तीव्र निदर्शने केली. संविधान चौकात काळे फुगे सोडून आणि विधानसभेच्या गेटवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करून ‘महाराष्ट्र निषेधदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन मोडीत काढले आणि 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश मासुरकर, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे, तारेश…

Read More

चीफ पोस्टमास्तर जनरल होत येळीच्या सुपुत्राने रचला इतिहास:या पदावर विराजमान होणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी, जि. प. शाळा ते आयआयटी असा प्रवास‎

ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली असते, फक्त गरज असते ती जिद्दीची आणि कष्टाची. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी गावचे सुपुत्र रामचंद्र किसन जायभाये यांनी. भारतीय डाक सेवेतील (IPoS) १९९९ बॅचचे वरि . रामचंद्र जायभाये हे यापूर्वी नवी दिल्ली येथील पोस्टल संचालनालयात जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी देशभरात…

Read More

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई:मंचर ते जुन्नरपर्यंत धुमाकूळ घालणाऱ्या दोन टोळ्या गजाआड, 23 गुन्हे उघड, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त!

पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोडी, चैन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत टोळ्यांतील गुन्हेगारांना अटक करून एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत 20 तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि गॅस सिलेंडरसह 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंचर आणि आसपासच्या परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या तपासादरम्यान, स्थानिक…

Read More