प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक:कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान यांचे प्रतिपादन, आरोग्य शिबिराला प्रतिसाद
हल्लीच्या ताण तणावामुळे भारतीयांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. युवापिढीतही अकाली मृत्युचे प्रमाण गंभीर आहे. तेव्हा प्रत्येकाने आरोग्याच्या काळजीपोटी नियमीत तपासण्या केल्याच पाहिजेत. संजीवनी, आर. जे. एस. हॉस्पीटलच्या सहकार्यातून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी मनोगत व्यक्त केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी…