Headlines

मुख्यमंत्र्यांनी किती लपूनछपून भेटी घेतल्या हे सर्वश्रूत:नोटीस पाठवा, मग बघू, 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचे मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर

प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने 22 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देत प्रबुद्ध भारतवर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यावर संपादक जीतरत्न पटाईत यांनी मुख्यमंत्र्यांकडून पाठवण्यात येणाऱ्या संभाव्य नोटीसीला योग्य ते प्रत्युत्तर…

Read More

नीरा नदीने गाठला तळ; बळीराजाचा टाहो:नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरी आटल्या; कळंबोलीसह माळशिरस- इंदापूर तालुक्यात पिके धोक्यात‎

कडाक्याच्या उन्हाने माळशिरस आणि इंदापूर तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदीचे पात्र आता पूर्णपणे कोरडे पडले आहे. नदीत पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने काठच्या गावांमध्ये शेती, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला . नीरा नदीकाठचा हा भाग प्रामुख्याने ऊस, केळी आणि फळबागांसाठी ओळखला जातो. मात्र, नदी कोरडी पडल्याने आणि विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट…

Read More

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती:तिवसा प्रकल्पाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट‎

स्वच्छतेच्या क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या तिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावासुद्धा घेतला. जिल्हाधिकारी येरेकर यांनी प्रकल्प परिसरात करण्यात आलेल्या विकासकामांचे, स्वच्छतेचे तसेच सौंदर्यीकरणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा वि द्यार्थ्यांसाठी अभ्यासदौऱ्याचे केंद्र बनू शकतो, या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना…

Read More

शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी:विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम

मंगळवारपासून सुरू झालेले मतदार यादीच्या सूक्ष्म पुन:निरीक्षणाचे (एसआयआर) काम पुन्हा शिक्षकांच्या माथी मारण्यात आले आहे. याच दिवसापासून अमरावतीसह विदर्भातील शाळाही सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांनी अध्यापन करावे की शाळाबाह्य कामे करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनने (विज्युक्टा) एसआयआरच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. विज्युक्टाचे अध्यक्ष…

Read More

कारहुणवी सणावर दुष्काळाचे सावट:सलगरमध्ये पाऊस नसल्याने उत्साह मंदावला‎

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा कारहुणवी सण यंदा २९ जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त साजरा होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात या सणाला विशेष महत्त्व असून, बैलांचा साजशृंगार करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे कारहुणवी सणावर दुष्काळ व अनावृष्टीचे…

Read More

माऊली अन् तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता:संभाजी भिडेंच्या विधानावर शरद पवार गटाचा संताप; वारकऱ्यांतील कथित घुसखोरांवर भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधातील आपल्या मोहिमेंतर्गत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता या जुन्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता, असे विधान केल्यानंतरही आम्ही गप्प बसायचे का? असा सवाल या पक्षाने…

Read More

NEET UG 2026 Exam Cancelled by NTA; New Dates Soon

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने 3 मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा रद्द केली आहे. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. NTA ने म्हटले आहे की केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. Source link

Read More

नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता असणे गरजेचे:हभप मंडलिक महाराज यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाला भाविकांची गर्दी‎

जीवनात अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, नामस्मरण निरंतर सुरू ठेवले पाहिजे. नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासा बुद्रुक येथील ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महारा . हरीकथा, नामघोष आणि नामस्मरणातून मानवी जीवाला समाधान मिळते. मात्र त्यासाठी मनाची निरंतरता आवश्यक आहे. संसाराच्या तापाने थकलेल्या मनाला ग्रंथ, मठ, मंदिर…

Read More

नमो उद्यान प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात:संतप्त नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन, चौकशीची मागणी‎

शहरातील मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या बालाजी नगरातील खुल्या जागेवर नमो उद्यान साकारण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने शेकडो सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी आ. चंदू यावलकर यांना देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीने नमो गार्डनचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भव्य-दिव्य…

Read More

आसाममध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड बनणार नाही:सरकारने म्हटले- अवैध घुसखोरांना थांबवणे हा उद्देश; SC-ST आणि दिव्यांगांना 2027 पर्यंत सूट

आसाम सरकारने अवैध घुसखोरी रोखण्यासाठी आधार कार्डचे नियम कडक केले आहेत. आता राज्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना नवीन आधार कार्ड मिळणार नाही. सरकारचे म्हणणे आहे की याचा उद्देश अवैध बांगलादेशींना आधार कार्ड मिळवण्यापासून रोखणे आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, 18…

Read More