Headlines

प्रत्येक दुकानदाराने समाजासाठी एक CCTV कॅमेरा लावावा:ठाणेदार सागर भामरे यांचे शांतता समिती बैठकीत आवाहन

चांदूर बाजार येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार सागर भामरे यांनी प्रत्येक व्यवसायिकाला आपल्या दुकानासमोर समाजहितासाठी किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन केले आहे. नगरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये…

Read More

रायबरेलीमध्ये राहुल गांधी म्हणाले- आर्थिक वादळ येणार आहे:खूप कठीण काळ येत आहे, ॲक्शन घेण्याऐवजी मोदीजी परदेशात गेले

काँग्रेस खासदार राहुल गांधी 2 दिवसांच्या यूपी दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रायबरेलीमध्ये राहुल म्हणाले- आता आर्थिक वादळ येणार आहे. पंतप्रधान मोदींनी अदानी आणि अंबानींसाठी जी आर्थिक रचना तयार केली आहे, ती कोसळून पडेल. याचा फटका सामान्य जनतेला बसेल. यूपीच्या जनतेला धक्का बसेल. खूप कठीण काळ येत आहे. ॲक्शन घेण्याऐवजी पंतप्रधान परदेश प्रवासाला जाऊ नका असे सांगत…

Read More

सुप्रिया सुळेंना बाळासाहेब थोरातांचा अप्रत्यक्ष टोला:माघारीच्या निर्णयावरून मविआमध्ये मतभेद उघड; वक्तव्याची राजकीय चर्चा

राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सुरू असलेल्या हालचालींना आता अंतर्गत मतभेदांची किनार मिळाल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारी माघारीच्या निर्णयावरून विरोधी आघाडीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. नाव न घेता त्यांनी…

Read More

मुंबई महापालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान!:न्यायालयात याचिका दाखल, BMC वर मोठा परिणाम होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात एक मोठी माहिती समोर आली असून, थेट 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी देखील सुरू आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींच्या निवडीविरोधात आक्षेप घेतले गेल्यामुळे संपूर्ण मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

Read More

पोर्टलवर कांद्याची खोटी खरेदी; 24,749 टन गोडावूनमधून गायब:दक्षता समितीच्या अहवालात भांडाफोड; अहवाल सहकार विभागाच्या लालफितीत धूळखात

मागील वर्षी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून झालेल्या कांदा खरेदीत हजारो टनांचा महाघोटाळा झाल्याचे शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दक्षता समितीनेच उघड केले होते. या समितीने सलग सहा दिवस धाडसत्र राबवत एनसीसीएफच्या अठ्ठावीस आणि नाफेडच्या वीस खरेदी केंद्रांची प्रत्यक्ष झाडाझडती घेतली. त्यास सर्व निकष धाब्यावर बसविल्याचे तसेच संकेतस्थळावर दाखवलेली खोटी खरेदी आणि गोदामातील प्रत्यक्षातील साठा…

Read More

नीट पेपर फोडणारे प्रमुख आरोपी पुण्याचे:एकमेकांपासून 1-2 KM च्या परिघात वास्तव्य; पुण्याचेच शिक्षक का? NTA वादाच्या भोवऱ्यात

नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही प्राध्यापकांचे पुण्यात एकमेकांपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिघात वास्तव्य होते. देशात फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी शिकवणारे हजारो तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. पण त्यानंतरही नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी एकाच शहरातील 3 तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी असे का केले? यामागे त्यांचा काय हेतू होता? असे विविध प्रश्न आता…

Read More

Rahul Roy Mumbai Street Heavy Suitcase Viral Video

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 90 च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय पुन्हा चर्चेत आहे, पण यावेळी कारण चित्रपट नसून व्हायरल व्हिडिओ आहे. नुकतेच त्याला मुंबईतील वर्सोवा परिसरात रस्त्यावर जड सूटकेस घेऊन चालताना पाहिले गेले. व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर चाहते भावूक झाले आणि जुन्या दिवसांची आठवण करू लागले. व्हिडिओमध्ये राहुल रॉय साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे आणि…

Read More

ठाण्यात टायर गोदामाला भीषण आग:धुराचे लोट पाहून नागरिकांची धावपळ; आगीचे कारण अस्पष्ट, जीवितहानी नाही

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रालगतच्या शिलफाटा परिसरात आज एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दूरवरूनही धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिलफाटा परिसरातील टायर साठवणूक गोदामात अचानक आग लागली. टायर आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने वेगाने संपूर्ण गोदामाला विळखा घातला. घटनेनंतर…

Read More

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून संवाद:चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, कट्टर वैरी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. अशातच राजकारणातील कट्टर वैरी मानले जाणारे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती…

Read More

दिव्य मराठी प्रयोग:घरी बनवलेला शुद्ध खवा 350 रुपये किलो, बाजारात 260 रुपयांचा भाव; ग्राहकांनो तुम्हीच ठरवा बाजारात मिळणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त‎

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. शिर्डीत दोन दिवसांपूर्वी ६०० निकृष्ट पेढा अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात निकृष्ट खव्यापासून बनवलेल्या पेढ्यांची सर्रास . या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील इतर बाजारपेठांचा आढावा घेतला. तिथे सर्रास २६० ते २७० रुपये किलो दराने…

Read More