Headlines

एकनाथ शिंदे नेहमीच दिल्लीला जात असतात:विधान परिषदेच्या जागा वाटपावरही केले महत्त्वाचे विधान; पेट्रोलचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आमची चर्चा झालेली आहे. सहा जणांनी आम्ही प्राथमिक चर्चा केली आहे. आमचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षाला दिलेला आहे. शिवसेनेने त्यांचा रिपोर्ट शिंदे साहेबांना दिला आहे. आता जागा…

Read More

मुंबईकरांना महागाईचा आणखी झटका! CNG दरात थेट 2 रुपयांची वाढ:वाहनचालक हैराण; सार्वजनिक वाहतुकीचं गणित बिघडणार

मुंबई आणि उपनगरातील लाखो वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ जाहीर केली असून नवीन दर 84 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. ही वाढ 13 मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीचे दर स्थिर होते, मात्र अचानक झालेल्या या दरवाढीमुळे रिक्षा,…

Read More

पंढरपूर सायकलवारीत राज्यातील 4 हजार सायकलस्वार सहभागी होणार:12 जुलै रोजी रेल्वे मैदानावर रंगणार सायकल रिंगण सोहळा

राज्यातून पंढरपूर सायकलवारीला सोमवारपासून ता. 5 सुरवात होणार असून यावर्षी तब्बल 4 हजारपेक्षा अधिक सायकलस्वार यावारीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे मागील पाचवर्षापासून सुरु असलेली सायकलवारीची परंपरा यावर्षीही कामय राहणार असून सायकलद्वारे आरोग्य राखण्यासोबत वारीतून भक्तीचा संदेश याद्वारे दिला जाणार आहे. राज्यात सायकल संघटनेच्या वतीने मागील पाच वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त सायकलवारी केली जाते. राज्यभरातील सायकलस्वार…

Read More

'धुरंधर चित्रपटात दाखवलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे':पाकिस्तानी पत्रकार म्हणाले- ज्या काळातील कथा दाखवली गेली, त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो

पाकिस्तानमधील कराची येथे जन्मलेले पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अझाकिया यांनी अलीकडेच दावा केला की, ‘धुरंधर’ चित्रपटात दाखवलेल्या घटना पूर्णपणे सत्य आहेत. एएनआयने शेअर केलेल्या टॉक जर्नलिझम कार्यक्रमादरम्यान आरिफ म्हणाले, ‘मी कराची शहराचा महापौर होतो आणि निवडणूक जिंकून या पदावर पोहोचलो होतो. ‘धुरंधर’मध्ये जी कथा दाखवली आहे, त्या काळात मी तिथेच होतो. माझा जन्म ल्यारीमध्ये…

Read More

सेनगाव तालुक्यात वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू:पेरणीपूर्व मशागत करत असताना काळाचा घाला, भानखेडा गावावर शोककळा

सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे शेतात नांगरणीचे काम करीत असतांना अचानक विज अंगावर पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. 25 रात्री घडली आहे. जगन सिताराम कोटकर (35) असे मयत शेतकऱ्याचे नांव असून या घटनेमुळे भानखेडा गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत महसूल विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भानखेडा येथील जगन कोटकर यांना भानखेडा शिवारात सुमारे…

Read More

NHRC Seeks Report from NMC, Maharashtra Govt

महाराष्ट्रातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून एमबीबीएस विद्यार्थ्यांकडून कथितरीत्या बेकायदेशीर आणि अतिरिक्त फी वसुली करणे, विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे अडवून ठेवणे, आर्थिक व मानसिक छळ आणि नियामक संस्थांची कथित निष्क्रियता यासारख्या गंभीर आरोपों . या प्रकरणी आयोगाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC), महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. हे प्रकरण…

Read More

वडाळी तलावाजवळ बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणार:मंत्री संजय राठोड यांनी स्थळाची केली पाहणी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज, शनिवारी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळाला भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान मंत्री राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक आणि दिमाखदार स्मारक उभारण्याचे निर्देश दिले. हे स्मारक शहरातील मुख्य रस्त्यावरून स्पष्टपणे…

Read More

भगवंत सेवेसाठी अंत:करणातील भक्तिभावाला सर्वाधिक महत्व:हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रतिपादन, भाविकांची गर्दी‎

भगवंताच्या सेवेत भाव सर्वात महत्त्वाचा असून भावपूर्वक केलेली सेवाच भगवंताला प्रिय असते, असे प्रतिपादन हभप महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासे बुद्रूक येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम येथे वद्य एकादशी व श्री पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज व सकल देवतांच्या पूजा-आरतीने झाली. त्यानंतर…

Read More

मोझरी, कौंडण्यपूर, वलगाव विकास आराखड्यांना 72 कोटी मंजूर:आमदार राजेश वानखडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाचा निर्णय

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव येथील विकास आराखड्यांतील रखडलेल्या कामांना आता गती मिळणार आहे. राज्य शासनाने या तिन्ही विकास आराखड्यांसाठी एकूण ७२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. आमदार राजेश वानखडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर येथील विकास आराखड्यांमध्ये हस्तांतरणाअभावी निर्माण झालेली अनागोंदी आणि इमारतींची दुरवस्था…

Read More

किरकोळ महागाई मार्चमध्ये वाढून 3.4% झाली:खाद्यपदार्थ महाग होण्याचा परिणाम; इराण युद्धामुळे हे आणखी वाढू शकते

मार्चमध्ये किरकोळ महागाई वाढून 3.4% वर पोहोचली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ती 3.21% होती. आज 13 एप्रिल रोजी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असताना महागाईमध्ये ही वाढ झाली आहे. युद्ध लांबले तर महागाई आणखी वाढू शकते. महागाई वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती वाढणे हे आहे. मार्चमध्ये…

Read More