पुलाच्या उंचीसाठी पांढरी गाव थेट प्रशासनाविरोधात उतरले मैदानात:पांढरीवासी आक्रमक, निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा
चांदूरबाजार तालुक्यातील पांढरी गावातील दोन व्यक्ती चारगड नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडल्याची घटना २९ जूनला घडली. या घटनेमुळे पांढरी गावावर शोककळा पसरली असून, चारगड नाल्यावर तातडीने उंच पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा ये . शिरजगाव कसबा मंडळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघा नदीसह सर्व नाले दुथडी भरून वाहत होते. अशा परिस्थितीत पांढरी येथील…