Headlines

एमआयडीसीत भूखंडधारकांना वर्षभरात 40% बांधकाम बंधनकारक:अट न पाळल्यास भूखंड परत घेण्याचा प्रशासनाचा निर्णय

एमआयडीसीमध्ये भूखंड घेणाऱ्या उद्योजकांना आता एका वर्षाच्या आत किमान ४० टक्के बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असेल. तसे न केल्यास त्यांना भूखंड परत करण्याची तयारी ठेवावी लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला आहे. राज्याचे प्रधान सचिव (उद्योग) आणि राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत…

Read More

Sanjay Khade, work to instill values, addiction-free living, and social awareness among students

Marathi News Local Maharashtra Aurangabad Saints Worked To Provide Good Values To The Society Through Spirituality: Sanjay Khade, Work To Instill Values, Addiction free Living, And Social Awareness Among Students पाचोड12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पैठण तालुक्यातील पारुंडी येथील पारसनाथ गोशाळेत पारसनाथ गोशाळा व ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीत दहादिवसीय बालसंस्कार शिबिराचे…

Read More

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी:सभापती राम शिंदे यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ; भाजपचे सर्वाधित 6 आमदार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. विधान परिषदेच्या एकूण…

Read More

राजा शिवाजीने 2 दिवसांत 21 कोटी कमावले:अक्षयचा 'भूत बंगला' 200 कोटी पार, जुनैदचा 'एक दिन' 'धुरंधर 2' पेक्षा मागे पडला

बॉक्स ऑफिसवर सध्या रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ने मराठी बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात केली आहे. तर, अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ने जगभरात 200 कोटींचा मोठा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे, जुनैद खान आणि सई पल्लवीच्या ‘एक दिन’ चित्रपटाने खूप संथ सुरुवात केली आहे. मराठी सिनेमात रितेशने रचला इतिहास रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’सोबत मराठा योद्ध्याची शौर्य…

Read More

गुजरातमध्ये 200 लोकांना अन्नातून विषबाधा:59 जणांना रुग्णालयात दाखल केले, लग्नात आंब्याचा रस प्यायल्यानंतर बिघडली तब्येत

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात लग्नादरम्यान अन्न विषबाधेमुळे (फूड पॉइझनिंग) 200 हून अधिक लोक आजारी पडले. त्यापैकी 59 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवार रात्रीची आहे. लग्नात 400 हून अधिक लोक उपस्थित होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जेवण सुरू झाले. काही लोकांच्या मते, आंब्याचा रस प्यायल्यानंतर तब्येत बिघडायला लागली. आजारी लोकांना तात्काळ जवळच्या सरकारी आणि…

Read More

Indiranagar, Rane Nagar Tunnel Deadline Extended to December 2026

कायम वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर आणि राणेनगर बोगद्यांच्या कामांची डेडलाईन 21 जुलै असली तरीही केवळ वाहतूक कोंडी आणि काम करण्यासाठी येत असलेल्या अडचणींमुळे हाबोगदा खुला होण्यासाठी डिसेंबर 2026 उजाडणार असल्याचे अधि . कुंभमेळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका सर्कल, इंदिरानगर आणि राणेनगर बोगदा या अंडरपासची कामे काही दिवसांपासून सुरू आहेत. ही कामे कुठल्याही…

Read More

चिखलदरा येथे भाजपचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर:पदाधिकाऱ्यांना संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत चिखलदरा येथे दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाची वैचारिक वीण घट्ट करण्यासाठी आणि संघटन अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या अमरावती महानगरचे पदाधिकारी सहभागी झाले होते. चिखलदरा येथील विआरके रिसॉर्ट येथे आयोजित या शिबिरात सक्षम कार्यकर्ते घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात…

Read More

अशोक खरात हा सरकारचाच माणूस:SIT कडून अद्याप ठोस कारवाई नाही, राजकारणी अन् अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न – नाना पटोले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते…

Read More

पार्थ पवारांच्या खासगी दौऱ्यात सरकारी अधिकारी कसे?:VSR विमान प्रवासावर RTI कार्यकर्त्याचा सवाल; जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या व्हीएसआर कंपनीच्या विमान प्रवासावर जोरदार टीका केली आहे. 1800 कोटींची जमीन मोफत स्वतःच्या कंपनीच्या नावावर करून घेताना पार्थ पवारांना काहीही माहिती नसते. आणि त्यांच्या म्हणण्यावर सरकार व यंत्रणा विश्वास ठेवते. जनतेला मूर्थ समजणे बंद करा. तुमच्या खासगी दौऱ्यात सरकारी अधिकारी कसे? याचे…

Read More

डेव्हिड धवनवर संतापले वासू भगनानी:म्हणाले- कुली नंबर 1 मुळे ₹27 कोटींचे नुकसान झाले; नंतर वरुणने विचारपूसही केली नाही

निर्माता वासू भगनानी यांनी शुक्रवारी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटातील ‘चुनरी चुनरी’ गाण्याच्या वापरावरून नाराजी व्यक्त केली. हा चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे आणि रमेश तौरानी यांच्या टिप्स बॅनरने याची निर्मिती केली आहे. एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत भगनानी म्हणाले की, त्यांनी डेव्हिड धवन यांच्याशी ‘बीवी नंबर 1’ या चित्रपटाचा रिमेक…

Read More