बदलापूरच्या पीडितेची शाळेची फी शासनाने भरलीच नाही:पीडितेच्या वडिलांची नाराजी, शासनाला पडला आश्वासनांचा विसर?
बदलापूरमधील एका शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यावेळी सरकारने पीडित चिमुकलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आणि कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ही मदत अद्याप मिळालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर शासनाने फक्त घोषणाच केल्या, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच केली नाही. त्यामुळे पीडित चिमुकलीच्या वडिलांनी नाराजीजी…