Headlines

महायुतीच्या मोर्चामुळे वरळीत वाहतूक कोंडी:संतप्त महिलेने गिरीश महाजनांनाच झापले, मैदानात जाऊन आंदोलन करा म्हणत संताप व्यक्त

महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. “लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा,” अशा…

Read More

शेवगाव तहसीलमध्ये अस्वच्छतेचा रामभरोसे कारभार:कर्मचाऱ्यांकडूनच ‎गुटख्याची रंगरंगोटी‎

शेवगाव तहसील कार्यालयात सध्या स्वच्छतेच्या नियमांची ऐशीतैशी होताना दिसत आहे. ज्या प्रशासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवायचे, त्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, दिव्यांगांसाठी बनवलेला रॅम्प कचराकुंडी बनला असून, कार्यालयातील भिंती गुटखा-माव्याच्या पिचकाऱ्यांनी लालभडक झाल्या आहेत. या अस्वच्छतेमागे बाहेरील व्यक्तींपेक्षा स्वतः कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रवेशद्वाराजवळील रॅम्पवर प्लास्टिक पिशव्या,…

Read More

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी न्यायाची मागणी:‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ आणि ‘गुलाबो गँग’ आक्रमक

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात निष्पक्ष न्यायाची मागणी करत आज पुण्यात ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ आणि ‘गुलाबो गँग’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली . या परिषदेत केतन अग्रवालच्या संशयास्पद मृत्यूशी संबंधित अनेक महत्त्वाचे कागदोपत्री पुरावे, आवश्यक माहिती आणि कागदपत्रे माध्यम प्रतिनिधींसमोर जाहीर करण्यात आली. पत्रकार परिषदेला संबोधित करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सत्य दडपण्याचा…

Read More

FMCG Companies Price Hike Alert; Dabur, HUL Face Rising Costs

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी डाबर इंडियाने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, पॅकेजिंग मटेरियलच्या वाढत्या किमती आणि मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे. डाबर व्यतिरिक्त, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि नेस्लेसारख्या कंपन्यांनाही महागाईच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तुमच्या घराचे बजेट बिघडू शकते…

Read More

कापूस बियाणे लुटीवरील केंद्राचे उत्तर म्हणजे वेळकाढूपणा:शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा आरोप; तांत्रिक आकडेवारीने वेळ मारून नेल्याचा आरोप

भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाण्यांच्या नावाखाली मोठी आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जाब विचारला होता. मात्र, त्यावर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळालेले उत्तर अत्यंत निराशाजनक, मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ वेळकाढूपणाचे आहे, असा घणाघात जावंधिया…

Read More

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे 'संतवाणी' कार्यक्रमाचे आयोजन:24 जुलै रोजी भरत नाट्य मंदिरात चार गायक सादर करणार अभंग

शास्त्रीय संगीत आणि संतपरंपरेचा वारसा जपणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ‘संतवाणी’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पुणे येथील भरत नाट्य मंदिरात होणार आहे. या कार्यक्रमात संतांच्या अभंगवाणीला स्वरसाज चढवण्यासाठी चार प्रसिद्ध गायक एकाच मंचावर येणार आहेत. विराज जोशी, पं. उपेंद्र भट, सावनी…

Read More

केजरीवाल म्हणाले- न्यायमूर्ती स्वर्णकांतांकडून न्यायाची आशा संपली:त्यांच्या मुलाला केंद्राकडून सर्वाधिक प्रकरणे मिळाली, दारू घोटाळा प्रकरणात हायकोर्टात जाणार नाही

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी व्हिडिओ जारी करत म्हटले, ‘दारू धोरण घोटाळा प्रकरणात मी स्वतः उच्च न्यायालयात हजर राहणार नाही आणि माझ्या वतीने कोणीही युक्तिवाद करणार नाही.’ ते म्हणाले, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती स्वर्णकांता यांना पत्रही लिहिले. त्यात म्हटले आहे की, ‘मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून महात्मा…

Read More

Groups Warn of Self-Immolation Protest May 19 in Pune

देशभर गाजत असलेल्या नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यातही संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय छात्र संघटना आणि विविध सामाजिक संघटनां . निवेदनात म्हटले आहे की, देशभरात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक…

Read More

सोहळ्यात सिंधी समाजातील 180 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:16 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात येतोय सन्मान‎

समाजातील गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘प्रशांत प्रतिभा पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात दहावी, बारावी आणि पदवीधर परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या सिंधी समाजातील १८० गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा कौतुक सोहळा रविवारी सायंकाळी ६ वाजता विद्यानगर परिसरात उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार…

Read More

दिल्ली इमारत दुर्घटना- घरमालक दरमहा ₹10 लाख कमवत होता:आणखी 2 मजले बांधले जात होते, इमारत कोसळल्याने 6 लोकांचा जीव गेला

दिल्लीतील साकेत येथे 30 मे रोजी झालेल्या इमारत दुर्घटनेत नवीन खुलासा झाला आहे. अटक करण्यात आलेल्या इमारतीचा मालक करमवीरने पोलिसांना सांगितले की, तो इमारतीच्या चार मजल्यांमधून दरमहा सुमारे 10 लाख रुपये कमावत होता. प्रत्येक मजला सुमारे 2.5 लाख रुपये प्रति महिना भाड्याने दिला होता. तपासात असे समोर आले आहे की, इमारत कोसळली तेव्हा आणखी दोन…

Read More