Headlines

रणबीर कपूरने आदित्य रॉयसोबत फोटो काढला नाही:म्हटले- आदित्य जास्त देखणा आहे; मुंबईत दोघे एकत्र दिसले

बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूर आणि आदित्य रॉय कपूर नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र दिसले. यावेळी दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळाली. पॅपाराझीसमोर रणबीरने मस्करीत आदित्यसोबत फोटो काढण्यास नकार दिला. मुंबईतील एका रस्त्यावर जेव्हा दोन्ही अभिनेते पॅपाराझींना पोज देत होते, तेव्हा एका फोटोग्राफरने त्यांना एकत्र फ्रेममध्ये येण्याची विनंती केली. यावर रणबीरने लगेच मस्करीत म्हटले, “नाही, याच्यासोबत नाही,…

Read More

4 महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद:वन विभागाची शनिवारी रात्री कारवाई, ट्रॅन्क्युलायझर डार्ट मारून मिळवले नियंत्रण

चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने ट्रॅन्क्युलायझर डार्ड मारू जेरबंद केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक एका वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. वाघाच्या…

Read More

Railway 1644 Vacancies; BPSC 72nd Exam Notification, Gujarat Water Board 205 Jobs

Marathi News National Railway 1644 Vacancies; BPSC 72nd Exam Notification, Gujarat Water Board 205 Jobs 1 तासापूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये माहिती रेल्वेमध्ये 1644 पदांसाठी निघालेली भरती, BPSC 72वी संयुक्त परीक्षेची अधिसूचना जारी होण्याची. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 मे पासून सुरू होईल. त्यासोबत गुजरात जल पुरवठा व सांडपाणी मंडळातील 205 रिक्त जागांची. या…

Read More

हिंगोली शहरात हेल्मेट सक्ती:पहिल्याच दिवशी 511 जणांना 5 लाख 11 हजार रुपयांचा दंड, पोलिस व आरटीओची कारवाई

हिंगोली जिल्ह्यांमध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती केली असून पहिल्याच दिवशी बुधवारी तारीख 22 दिवसभरात 511 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनांची अपघात होत असून हेल्मेट नसल्यामुळे अनेकांना प्राण गमविण्याची वेळ आली…

Read More

दगडूशेठ ट्रस्टतर्फे 400 ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र:श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने कान तपासणी करून केले वाटप

पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आणि अ‍ॅलिम्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील ४०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्डचे वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. या शिबिरासाठी राज्यातील विविध शहरांतून आणि ग्रामीण भागातून ज्येष्ठ नागरिक पुण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक…

Read More

बकरी ईदपूर्वी गोवंशाचे टॅगिंग आवश्यक:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे यंत्रणांना निर्देश, शहरात आठ ठिकाणी चेकपोस्ट

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांचे टॅगिंग करावे आणि महापालिका स्तरावर याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्राणीक्लेश समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय…

Read More

Manipur government silent even after the death of children; Imphal is burning, atmosphere of fear even after 3 years

Marathi News National Manipur Government Silent Even After The Death Of Children; Imphal Is Burning, Atmosphere Of Fear Even After 3 Years डी. कुमार | इंफाळ45 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ३८ वर्षीय रोहित राजधानी इंफाळमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करतात. पण, गेल्या काही दिवसांपासून शहरात होत असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे त्यांचा रोजगार ठप्प झाला आहे. सोमवारी सकाळपासून…

Read More

कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी सहा शेळ्या-दोन बोकड पळविले:हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कारदेखील चोरीची असल्याचा संशय

हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी तीन शेतकऱ्यांच्या मालकिच्या सहा शेळ्या व दोन बोकड पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. तर चोरट्यांनी वापरलेली कार देखील चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत जनावरे चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये जनावरांना…

Read More

प्रयागराजमधील भीषण आगीत मुलांना वाचवले, व्हिडिओ:आईने एका वर्षाच्या चिमुकल्याला बाल्कनीतून लटकवले, मुलीला शिडीने पाठवले; स्वतः मात्र वाचू शकली नाही

मुलांना वाचवताना आईचा जिवंत जळून मृत्यू झाला. सुमारे 30 मिनिटे आई आपल्या तिन्ही मुलांना वाचवण्यासाठी धडपडत राहिली. एका वर्षाच्या मुलाला दुसऱ्याच्या छतावर चादरीत गुंडाळून लटकवून जीव वाचवला. मग तिने आपल्या दोन्ही मुलींना वाचवायला सुरुवात केली. पण ती स्वतः धुराच्या विळख्यात सापडली आणि जिवंत जळून गेली. प्रयागराजमध्ये 12 मे रोजी क्रॉकरी व्यावसायिकाच्या घरात लागलेल्या भीषण आगीचा…

Read More

नेत्यांसाठी कठोर नियम; 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास खुर्ची धोक्यात:पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत एकच नियम; उज्ज्वल निकमांची माहिती

देशातील राजकीय व्यवस्थेत मोठे बदल घडवणारा कायदा आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याची माहिती ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. कोणताही लोकप्रतिनिधी, मग तो पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, जर तो सलग 30 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिला, तर त्याला संबंधित पदावर कायम राहता येणार नाही, असा कायदा करण्याचा विचार…

Read More