Headlines

शिरूरमध्ये शेततळ्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू:मोबाइलवरील गाण्यांचा आवाज बंद झाल्यावर शोध सुरू झाला

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगावात शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सार्थक आकाश आमले (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना 30 जून रोजी दुपारी घडली. सार्थकचे वडील आकाश नामदेव आमले (वय 27) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. आकाश आणि त्यांची पत्नी निकिता हे मजुरी करतात. मूळचे नांदेड…

Read More

मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकरी आत्महत्या:सरकारला अजून किती बळी हवेत? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यात अवघ्या 3 महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या सरकारला आणखी किती बळी हवेत, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या…

Read More

महिलांच्या आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाही:महिला आरक्षणाच्या नावाखाली राज्यांची स्वायत्तता धोक्यात होती – विजय वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक (संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक) लोकसभेत नामंजूर झाले आहे. यावरून आता राजकीय युद्ध पेटले असून, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “राक्षसी बहुमताच्या जोरावर लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आज फसला आहे,” अशा शब्दांत वडेट्टीवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया…

Read More

43 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी:नातेवाईकांनाही अडकविण्याचा प्रयत्न, येवला तालुक्यातील महिला तक्रारीसाठी सरसावल्या‎

प्रतिनिधी | लासलगाव विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्थेमार्फत महिंलाना पीठ गिरणी, शिलाई मशीन, वॉशिंग मशीन व फ्रिज देणार असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर ३ दिवसात जवळपास ४३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी लासलगाव पोलिस कार्यालयात दाखल झाले आहेत. निफाड सोडून इतर तालुक्यातील महिला देखील आता तक्रारी दाखल करत आहेत. छोटे…

Read More

जनतेच्या शौचालयावर भाजपचं कार्यालय?:मुंबईतील धक्कादायक प्रकारावर ठाकरे गट आक्रमक; BMC च्या जागेवर भाजपचा कब्जा?

सार्वजनिक शौचालयासाठी राखीव असलेल्या जागेवर भाजपचे सुसज्ज कार्यालय आणि प्रचार साहित्याचे गोदाम उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. बोरीवलीतील अक्सर गाव परिसरात हा प्रकार घडल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिराती आणि दुसरीकडे नागरिकांच्या…

Read More

Reliance Top Gainer | Market Cap Rises for TCS, ICICI Bank; Top 10 Companies India

Marathi News Business Reliance Top Gainer | Market Cap Rises For TCS, ICICI Bank; Top 10 Companies India मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 74,111 कोटी रुपयांनी वाढले. या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये सर्वाधिक वाढ झाली. रिलायन्सची मार्केट व्हॅल्यू ₹24,696 कोटींनी वाढून…

Read More

1967 नंतर पहिल्यांदाच शरद पवार मतदानापासून वंचित:प्रकृतीमुळे बारामतीला येणे अशक्य; सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचे आवाहन

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित…

Read More

सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड:चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा दैवी आवाज शांत झाला – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत आपल्या शोकभावना व्यक्त करत या दोन्ही नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या…

Read More

Dadaji Bhuse Demands Increased Samagra Shiksha Funds For Maharashtra

देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी तब्बल ८.६१ टक्के विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा ३.०६ टक्के निधी येतो. याकडे लक्ष वेधत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रप . आकडेवारीच्या आधारे मांडणी या परिषदेत शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, २०२५-२६ मध्ये देशाचा एकूण ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्प ८७,३६७ कोटी रुपये होता….

Read More

PM मोदी 10 जून रोजी 4993 दिवसांचा विक्रम करणार:विकसित भारताचा पाया 12 वर्षांत रचला गेला- मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० जून २०२६ रोजी सलग ४९९३ दिवस पदावर राहण्याचा विक्रम पूर्ण करतील. त्यांच्या मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचा पाया रचला गेला आहे, असेही मोहोळ म्हणाले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला…

Read More