Headlines

ज्यांच्या पोटात दुखतंय, त्यांनी 'आपला दवाखान्या'त जावं:शरद पवारांच्या भेटीवरून राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचा प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच विधानभवनात सीमाप्रश्नासंदर्भातील एका बैठकीला हजेरी लावली. यानंतर पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक बोलावली. विशेष म्हणजे, ही बैठक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत दालनात पार पडली. यावेळी शिंदेंनी पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मोठ्या सन्मानाने स्वागत केले. मात्र, या सदिच्छा भेटीवरून आता राज्याच्या राजकारणात नवा…

Read More

अजित पवारांचा पक्ष भविष्यात टिकणार नाही:भुजबळ ते पटेल पश्चाताप करत असतील, विधान परिषदेसाठी विशिष्ट भाग सोडला तर संख्याबळ नाही- संजय राऊत

अजित पवार यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहत नाही. आता छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफु्ल पटेल, धनंजय मुंडे हे आता पश्चताप करत असतील की का अजित पवारांना शरद पवारांपासून दूर करत भाजपसोबत आणले, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.आता हे पाहणं आमचे राजकीय काम आहे. महायुतीचे लोकं निवडून आलेले आहेत त्यामुळे…

Read More

पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2.39 कोटींचा गांजा जप्त:आंतरराज्यीय तस्कर अटकेत, 634 किलो गांजा हस्तगत

पुणे ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 कोटी 39 लाख रुपये किमतीचा 634 किलो गांजा जप्त केला असून, एकूण 3 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात…

Read More

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याने हॉटेल मालकाचा श्रीरामपूरमध्ये केला खून

श्रीरामपूर जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नेवासे रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मीनारायण पॅलेस येथे शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. आकाश चंद्रशेखर दुबैया (वय ३४) असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे. या हल्ल्यात पुण्‍यावरून नुकतेच आलेले आकाशाचे वडील आणि भाऊ कुणाल वाचवण्यासाठी धावले असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात…

Read More

‘भारत’ लिहिलेल्या 21 हजार तिळांद्वारे साकारला विठ्ठल:पंढरपुरात दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा शुभारंभ; सूक्ष्म कलाकृती व चित्रनिर्मितीने रसिक मंत्रमुग्ध

सावळ्या विठुरायाच्या नगरीत आजपासून तीन दिवसीय दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात शुभारंभ झाला. राज्यभरातील अक्षरप्रेमी कलावंत, साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीने श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संमेलन परिसर गजबजून गेला आहे . या संमेलनाला पहिल्याच दिवशी पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांनी, तसेच लांबून आलेल्या विठ्ठल भक्तांनी व कलाप्रेमींनी मोठी गर्दी केली. विद्यार्थ्यांसह अक्षरप्रेमी नागरिक, महिला, तरुण…

Read More

एकनाथ शिंदे स्वत:च्या ताफ्यातील गाड्या करणार कमी:पीएम मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय, विरोधकांचाही घेतला समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संकट आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “देशाचे हित लक्षात घेऊन मी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून, आता केवळ सुरक्षेसाठी आवश्यक तितक्याच गाड्या माझ्यासोबत असतील,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, इंधन बचतीचा वस्तुपाठ…

Read More

'ऑपरेशन टायगर'च्या वादळात संजय दिना पाटलांची सुळेंच्या लग्नात 'व्हीआयपी' एन्ट्री:ठाकरेंकडून 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस!

शिवसेना ठाकरे गटाचा व्हीप धुडकावून दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीला दांडी मारणारे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील काल सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यात कॅमेऱ्यात कैद झाले. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्याला संजय दिना पाटील यांनी लावलेल्या हजेरीने राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे पक्षात…

Read More

हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; संगमनेरकरांनी रस्त्यावर उतरावे:डॉ. जयश्री थोरात यांचा आराेप, मविआ काळातील मंजूर मार्ग बदलल्याचा दावा‎

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व तांत्रिक बाबी, पर्यावरणीय मुद्दे, सुपीक जमीन आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नाशिक-पुणे रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राजकीय आकसापोटी हा मार्ग बदलण्यात आला. संगमनेर आण . नाशिक-पुणे रेल्वेप्रश्नी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. थोरात यांनी आक्रमक भूमिका मांडली. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे संगमनेर आणि अकोले…

Read More

जीएसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कापूरवाडी तलावातून उपसला दीड टन कचरा:जीएसटी दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गोळा केल्या 22 गोण्या प्लास्टिक

९ व्या जीएसटी दिना’चे औचित्य साधून वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपताना एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक आणि जैवविविधतेने नटलेल्या कापूरवाडी तलाव परिसर . जीएसटीच्या टीमने या मोहिमेदरम्यान तलाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा, काचा, कपडे,…

Read More

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष, सैन्याने म्हटले- न्याय नेहमीच होईल:मोदी म्हणाले- भारत दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, नापाक मनसुबे यशस्वी होणार नाहीत

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. काश्मीरमधील सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. घाटीत काम करणाऱ्या प्रत्येक पोनी, सेवा प्रदाता (सर्व्हिस प्रोव्हायडर), स्थानिक मार्गदर्शकासाठी (लोकल गाईड) क्यूआर कोड आधारित विशेष तपासणी प्रणाली (चेकिंग सिस्टिम) तयार करण्यात आली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर…

Read More