Headlines

Chandrashekhar Bawankule Slams Rahul Gandhi; Maharashtra Politics Update

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना, “राहुल गांधींना महाराष्ट्राबाबत योग्य माहिती दिली जात नाही. त्यांना चुकीचे ब्रीफिंग मिळत आहे,” असा दावा केला. याचवेळी त्यांनी राज्य सरकारने पेपर . ‘पेपरफुटीवर सरकारची सर्वात कठोर कारवाई’ राहुल गांधी यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की,…

Read More

चंदीगडमध्ये मृतदेह सायकलवर घेऊन जाण्याचा व्हिडिओ:पावसात रस्त्यावर फेकले; कुटुंबीय म्हणाले- मुलाची हत्या झाली, पोलिस म्हणाले- नशेचा ओव्हरडोस

चंदीगडमध्ये एका तरुणाचा मृतदेह सायकलवरून घेऊन जाण्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. ज्यात दोन तरुण जोरदार पावसात मृतदेह सायकलवर झोपवून घेऊन जाताना दिसत आहेत, रस्त्यावर पाणी साचले आहे आणि त्याचे पाय जमिनीला घासत जात आहेत. थोड्या अंतरावर जाऊन ते दोघे त्याला खाली पाडून तिथून पळून जातात. त्यामुळे त्याचा मृतदेह रस्त्यावर पडून राहिला. पोलिसांनी तरुणाचा मृत्यू…

Read More

थेट राम मंदिरावर दरोडा, संघाची नाराजी हास्यास्पद:हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; 'गँग ऑफ ट्रिपल इंजिन' सरकार म्हणत केले लक्ष्य

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी प्रश्न, महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवरून राज्य सरकार तसेच भाजपवर जोरदार टीका केली. “राम मंदिरावर थेट दरोडा पडला आहे. केवळ नाराजी व्यक्त करून काही होणार नाही,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थेट लक्ष्य केले. मराठवाड्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक…

Read More

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी 8 जोडपी तयार झाली

दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा परिस्थितीत बौद्ध भिक्खू तरुणांना जोडीदार शोधण्यात मदत करत आहेत. बौद्ध मंदिरे केवळ आध्यात्मिक केंद्र नाहीत, तर आता देशाची घटती जन्मदर आणि तुटलेले सामाजिक संबंध जोडण्याचे नवीन माध्यम बनत आहेत. द. कोरियातील पालगोंगसान…

Read More

Eknath Shinde Targets Uddhav Thackeray Over Ramraksha Protest Controversy

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत सडकून टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला ठाकरे गटाने दिलेल्या पाठिंब्यावरून आणि राज्यात सुरू केलेल्या ‘रामर . सध्या देशात आणि राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. नवी दिल्लीत सोनम वांगचुक यांचे नीट पेपरफुटी प्रकरणात प्राणांतिक उपोषण सुरू…

Read More

धार भोजशाळा परिसराजवळ प्रत्येक शुक्रवारी नमाज अदा केली जाईल:सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश- मुस्लिम पक्षाला वेगळी जागा द्यावी, ASIने परिसराशी छेडछाड करू नये

धार येथील भोजशाळेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाविरुद्ध मुस्लिम पक्षाच्या अपीलावर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे, ज्यामध्ये भोजशाळेला मंदिर घोषित करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने सध्या भोजशाळा परिसरात नमाज पठणाची परवानगी देण्यास नकार दिला. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले की, शुक्रवारी दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान नमाज पठणासाठी भोजशाळा परिसरालगतच्या…

Read More

महाराष्ट्रात बंदी असूनही गुटखा मिळतो कसा?:FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा खुलासा; दूध भेसळखोरांना जन्मठेपेचा इशारा

राज्यात गुटखा आणि भेसळयुक्त अन्नाचा सुळसुळाट रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुटखा माफियांची नवी कार्यपद्धती आणि राज्यातील दूध भेसळीच्या धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकला. “स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका, विष विकत घेऊ नका,” असे आवाहन करत त्यांनी माफिया…

Read More

धाराशिवच्या शेतकऱ्यांचा मोठा विजय:350 कोटींच्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; 7 दिवसांत खात्यात जमा होणार रक्कम

गेल्या वर्षभरापासून आपल्या हक्काच्या पीकविम्यासाठी संघर्ष करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप 2025च्या सोयाबीन पीकविमाप्रकरणी शेतकऱ्यांनी मोठी कायदेशीर लढाई जिंकली असून, केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल टेक्निकल ॲव्हायझरी कमिटी’ने (TAC) विमा कंपनीचे अपील फेटाळून लावले आहे. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना सुमारे 350 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील 7…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:दोषींना कठोर शिक्षा द्या, प्रकरणाचा निकाल लवकर लावा, केतनच्या आईची पंतप्रधानांकडे न्यायासाठी साद

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाचा निकाल विलंब न लावता लावावा, अशी मागणी केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे. मुलाच्या हत्येनंतर कुटुंबाला झालेल्या त्रासाची व्यथा त्यांनी पत्रातून मांडली आहे. राखी अग्रवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रत्येक आईप्रमाणे त्यांनाही आपला मुलगा संसार करताना…

Read More

Uttar Pradesh ayodhya ram mandir donation theft case poster war poster war police remand accused tinnu yadav subhash drivastav update video

Marathi News National Uttar Pradesh Ayodhya Ram Mandir Donation Theft Case Poster War Poster War Police Remand Accused Tinnu Yadav Subhash Drivastav Update Video अयोध्या1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणादरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले- चोरी सुमारे 3 कोटी रुपयांची झाली असेल. सोने, चांदी आणि मौल्यवान…

Read More