Headlines

'अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय तुमच्या बापाची जहागीर आहे का?':रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर जोरदार पलटवार; महाराष्ट्रात राजकारण तापले

राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संघटनांनी तसेच विरोधी पक्षांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ठिकठिकाणी सत्याग्रह आंदोलन केले. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून कॉकरोच जनता पार्टीवर तसेच या आंदोलकांवर टीका केली जात आहे. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत, बापाचा माल आहे का? अशा शब्दांत भाजप नेते…

Read More

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मच्छिंद्र येथे सौर पॅनलचे नुकसान:बुरांडा- कुंभा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा‎

तालुक्यात शनिवारी दुपारनंतर अचानक झालेल्या वादळ-वाऱ्यासह पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक भागांमध्ये विजेच्या तारा तुटल्या आहेत. झाडे उन्मळून पडली, तर काही गावांतील घरांची छप्परे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १३ जून रोजी दुपारच्या सुमारास आकाशात दाट ढग जमा झाल्यानंतर अचानक जोरदार वारे सुरू झाले आणि पावसाने हजेरी लावली….

Read More

प्रयागराजमधील भीषण आगीत मुलांना वाचवले, व्हिडिओ:आईने एका वर्षाच्या चिमुकल्याला बाल्कनीतून लटकवले, मुलीला शिडीने पाठवले; स्वतः मात्र वाचू शकली नाही

मुलांना वाचवताना आईचा जिवंत जळून मृत्यू झाला. सुमारे 30 मिनिटे आई आपल्या तिन्ही मुलांना वाचवण्यासाठी धडपडत राहिली. एका वर्षाच्या मुलाला दुसऱ्याच्या छतावर चादरीत गुंडाळून लटकवून जीव वाचवला. मग तिने आपल्या दोन्ही मुलींना वाचवायला सुरुवात केली. पण ती स्वतः धुराच्या विळख्यात सापडली आणि जिवंत जळून गेली. प्रयागराजमध्ये 12 मे रोजी क्रॉकरी व्यावसायिकाच्या घरात लागलेल्या भीषण आगीचा…

Read More

कंगनांचा काँग्रेसवर निशाणा:म्हटले- मला तिकीट मिळालं, तेव्हा यांच्या प्रवक्त्याने माझ्यासाठी लिहिलं, मंडीत काय भाव चालू आहे

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोट यांनी नुकतेच लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्ला चढवला. गुरुवारी कंगना म्हणाल्या, ‘2024 मध्ये जेव्हा मला तिकीट मिळालं, तेव्हा माझा एक फोटो लावून आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या प्रवक्त्याने लिहिलं होतं- मंडीत काय भाव चालला आहे.’ त्या म्हणाल्या, ‘अध्यक्ष महोदय, मी एक कलाकार आहे. मी राणी लक्ष्मीबाईंसारख्या योद्ध्यापासून ते…

Read More

LCD Display, 45W Charger & IP69 Waterproof

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक टेक कंपन्या दरवर्षी मोबाईलचे नवीन मॉडेल बाजारात आणतात आणि दावा करतात की नवीन मॉडेल मागील मॉडेलपेक्षा चांगले आहे. ओप्पो ने नुकतेच K13 चे अपग्रेडेड व्हर्जन K14 बाजारात आणले आहे. दोघांची किंमत जवळपास सारखीच आहे… 19 हजार रुपयांपेक्षा थोडी कमी. आम्ही हा फोन एक महिना वापरला. चला जाणून घेऊया, हा फोन…

Read More

वसईत विवाह सोहळ्यानंतर तुंबळ हाणामारी:हुंड्यावरून आनंदाच्या सोहळ्यात वादाचे गालबोट, वधू-वर पक्षाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

वसई पश्चिमेकडील एका विवाहसोहळ्यात आनंदाच्या वातावरणाला हुंडा आणि देण्या-घेण्याच्या वादाचे गालबोट लागले आहे. किरकोळ वादातून सुरू झालेली शाब्दिक चकमक इतकी विकोपाला गेली की, दोन्ही पक्षांतील मंडळींनी एकमेकांवर अक्षरशः हल्ला चढवला. या राड्याचा ‘लाईव्ह’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लग्नाचा मांडव जणू काही रणांगण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी…

Read More

औराळा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी:अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश

प्रतिनिधी । औराळा कन्नड तालुक्यातील औराळा येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सुरेश गुजराणे, रमेशकुमार खंडेलवाल, माजी सरपंच विठ्ठल गुजराणे, देविदास राठोड, कैलास देशमुख यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले. सतीश जिवरख यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. देविदास राठोड अहिल्यादेवींच्या…

Read More

बालानगर परिसरात पाणीटंचाई:पाने पिवळी पडून पिके करपू लागली

प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील ववा, वडाळा, कासार पाडळीसह बालानगर परिसरातील शेतकऱ्यांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. शेतीपंपासाठी वीजपुरवठा अनियमित आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक शेतातील पिकांची पाने पिवळी पडली आहेत. ती करपू लागली आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली…

Read More

मुलीची हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये फेकला:10 महिन्यांची मुलगी हरवल्याचा बनाव करत राहिला, दुसरी मुलगी झाल्याने नाराज होते वडील

दिल्लीतील मुकुंदपूर परिसरात एका व्यक्तीने आपल्या 10 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह घरातील सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने कबूल केले आहे की, तो दुसऱ्या मुलीचा खर्च उचलण्याबाबत चिंतेत होता. मुलीच्या हत्येनंतर आरोपी दीपकने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलीचे अपहरण झाल्याची खोटी कहाणी रचली. त्याने दावा केला होता की, शनिवारी तो दूध…

Read More

नागपुरात दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची हत्या:घरात घुसून पैशांसाठी जीव घेतला; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा, एकाला अटक

नागपूरच्या कृष्णानगर परिसरात पैशांसाठी एका दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहेसराम बाजीराव केवट (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णानगर परिसरात ही घटना घडली. विलास सुभाष चौधरी (वय २५) याला अटक…

Read More