Headlines

अमरावती जिल्ह्यात आज शाळा बंद:शिक्षक सामुहिक रजेवर; शाळाबाह्य कामे, टीईटीला विरोध

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळा आज, गुरुवारी (९ जुलै) बंद ठेवण्यात येणार आहेत. शिक्षकांनी शाळाबाह्य कामे आणि शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) विरोध दर्शवण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमधील एकूण…

Read More

बंगालमध्ये आज मुख्यमंत्र्यांची घोषणा होऊ शकते:शहा निरीक्षक बनले, दुपारी भाजप आमदार दलाची बैठक; 9 मे रोजी शपथविधी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 4 दिवसांनी शुक्रवारी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. भाजपने गृहमंत्री अमित शहा यांना केंद्रीय निरीक्षक आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना सह-निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. दोन्ही नेते दुपारी 2 वाजता भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाऊ शकते. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा…

Read More

नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराचे पडसाद:करमाळ्यात ब्राम्हण संघातर्फे निषेध, तहसीलदारांना निवेदन, नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी‎

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेचा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, करमाळा यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात याव . निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित बालिका उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजी-आजोबांकडे आली असताना ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह…

Read More

इंधन दरवाढीविरोधात अमरावतीत काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने:ग्रामीण भागात खदखद; डिझेलच्या महागाईने शेतकरी होरपळणार‎

केंद्र सरकारच्या वतीने सलग चौथ्यांदा करण्यात आलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज, मंगळवार, २६ मे रोजी जयस्तंभ चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महागाईचे भीषण संकट ओढवले असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या…

Read More

भाजपला दोष देऊ नका, यंदा अभूतपूर्व पाऊस:मुंबईतील दुर्घटनांवरून विरोधकांच्या टीकेला आमदार कालिदास कोळंबकरांचे उत्तर

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. वादळी वारे आणि ढगफुटीसदृश पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला धारेवर धरले असतानाच, भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत…

Read More

‘नंदनवन’ सरासरीपासून गेले दूर; 9 तालुक्यांना पावसाचा फटका:ज्या ठिकाणी सर्वाधिक पावसाची हमी, तो चिखलदरा शेवटून तिसरा‎

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे यावर्षी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फार कमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील ९ तालुक्यांना जूनच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठर . १४ तालुक्यांचा व्याप असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच वर्षांच्या…

Read More

घाटनांद्र्यात नदी खोलीकरण पूर्णत्वाकडे:शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार, शेतकऱ्यांना सिंचनासाठी होणार फायदा

घाटनांद्रा चारणेरवाडी शिवारातील जुना नदीच्या खोलीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या उपक्रमामुळे परिसरातील शेकडो एकर कोरडवाहू जमीन ओलिताखाली येण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. सरपंच रवींद्रसिंग राजपूत यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. चारणेरवाडी परिसरातील शेतजमिनी प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, पावसाळ्यात नदीतील पाणी वेगाने वाहून जात…

Read More

रिक्षा चालकांना मराठी सक्तीवरून शिंदे गटातच ठिणगी:संजय निरुपम यांचे सरनाईकांना पत्र, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

राज्यातील टॅक्सी, रिक्षा तसेच ओला आणि उबर चालकांनी प्रवाशांशी मराठीतच संवाद साधणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’पासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवत…

Read More

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश; थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी देण्याचाही निर्णय

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कृती समितीची तब्बल एक तास चाललेली बैठक सकारात्मक ठरली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीकडून जाहीर करण्यात आला. या यशस्वी तोडग्यामुळे…

Read More

Rahul Gandhi Attacks Centre Over CBSE Marking; Students Share Woes

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी CBSE च्या १२वीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर विद्यार्थ्यांसोबतच्या संवादाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रक्रियेतील गोंधळाच्या आरोपांवरून केंद्रावर निशाणा साधला. राहुल गांधींनी ज्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यात वेदांतचाही समावेश होता. वेदांतचा आरोप आहे की,…

Read More