Headlines

गायन, भजन ते बुद्धिबळ… नगरमध्ये महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धा:गायन स्पर्धेत रिया मणियारला विजेतेपद, संगीत वाद्यमध्ये प्रणिका हेडा प्रथम‎

श्री माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बॅडमिंटन स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. काबरा परिवार यांच्या प्रायोजकत्वाखाली झालेल्या या स्पर्धेत ‘शटल स्मॅशर’ संघाने विजेतेपद पटकावले तर ‘निंजा . इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे गायन, संगीत वाद्य व भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १६ वर्षांखालील गायन स्पर्धेत आर्या अमित सोनी हिने प्रथम,…

Read More

हिंगोलीत कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप:शासन निर्णय जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी, सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या निषेधार्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज गोरेगाव येथे एकत्र येत शासनाच्या कर्जमुक्तीच्या निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने…

Read More

Moshi Garbage Depot Accident | Commissioner Suryawanshi Assures Trapped Kin

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीश . यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या सर्व यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ),…

Read More

कर्जत-जामखेड मध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती:343 जिल्हापरिषद शाळांना 9 कोटी 64 लाख 27 हजार रुपये खर्चाचे डिजिटल साहित्य

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकासनिधीतून कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सोमवार, दिनांक 13 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता या अभियानाअंतर्गत 140 शाळांमध्ये 65 इंची इंटरऍक्टिव्ह पॅनल, ई-लर्निंग…

Read More

विदर्भाला उष्णतेचा प्रचंड तडाखा:अमरावती-वर्ध्यात पारा 46 अंशाच्या पार; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

राज्यातील हवामानात सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असतानाच, विदर्भासह बहुतांश महाराष्ट्रात उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४६ अंशाच्या पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघाले आहेत. दरम्यान, या तीव्र उष्णतेच्या लाटेतच संपूर्ण देशासाठी आणि बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे….

Read More

बसस्थानकावर 'नाथजल' महाग विकल्यास परवाना रद्द:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना इशारा, 40 रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना

लोणावळा बसस्थानकावर प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांनाच मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्री सरनाईक यांनी गुरुवारी सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास भेट देऊन प्रवासी सेवा-सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला असता,…

Read More

सांगली जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा:नोकरभरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द; खोत-पडळकरांना दणका

राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतरही ही प्रक्रिया सुरू न झाल्याने शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना, ‘सरकारने आपले म्हणणे मांडावे, परंतु त्यासाठी नोकरभरती थांबवता येणार नाही,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने बँकेतील…

Read More

वर्ध्यात शाळांच्या सुट्टीचा 'खेळ':विद्यार्थ्यांचे आरोग्य की राष्ट्रपतींच्या दौऱ्याची सोय? प्रशासनाने दिलेला तो सुट्टीचा आदेश गुलदस्त्यात!

वर्धा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले असले, तरी मंगळवार व बुधवारपासून तापमानात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १,४५४ शाळा व १,६२७ अंगणवाडी एकूण ३,०८१ शाळांना सुट्टी जाहीर केली होती. शुक्रवारी तापमान चक्क ४४.४ अंश सेल्सिअस वर पोहचले असताना, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी…

Read More

उर्गेन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाडमध्ये राज्यस्तरीय यश:रेयांशला तिसरा, मृण्मयीला सातवा क्रमांक; अबॅकसमध्येही प्राविण्य

अमरावती येथील महादेव खोरी स्थित उर्गेन संघरक्षित इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत राज्यस्तरीय उल्लेखनीय यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीतील रेयांश धवळे याने तिसरा, तर इयत्ता नववीतील मृण्मयी उके हिने सातवा राज्यस्तरीय क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा…

Read More

पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा:पोलिसांमधील विकृतीची कीड साफ करा, विद्यार्थिनीशी झालेल्या गैरवर्तनावर विजय वडेट्टीवार आक्रमक

पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावं लागले, या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वांगचुक यांनी 27 व्या दिवशी उपोषण मागे घेतले पण त्यांना 27 दिवस वाट पाहावी लागली हेच सरकारचे अपयश आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांना सरकार महत्त्व देत नाही हे यातून त्यांनी…

Read More