Headlines

सलग तीन वेळा IVF अपयशी?:उपचारांची दिशा बदलणे आवश्यक – डॉ. रुपाली तांबे

सलग तीन वेळा आयव्हीएफ (IVF) उपचार अयशस्वी झाल्यानंतर अनेक जोडपी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तणावात येतात. मात्र, तीन प्रयत्न अपयशी ठरल्याने पालकत्वाची संधी संपते, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे फर्टिलिटी तज्ज्ञांचे मत आहे. अशा वेळी अपयशामागील नेमके कारण शोधून उपचारांची दिशा बदलल्यास पुढील प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, असे फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. रुपाली तांबे यांनी पुणे…

Read More

Ravindra Dhangekar Threatens Suicide Over Pune Builder Case Controversy

पुण्यातील गुलटेकडी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आपला किंवा आपल्या पत्नीचा कोणताही थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचा ठाम दावा माजी आमदार व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद . बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार करून आर्थिक अडचणी आणि काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले…

Read More

माळशिरसमध्ये एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती:हरित वारी उपक्रमात 6 शाळांमधील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग‎

प्रतिनिधी | अकलूज पर्यावरण संवर्धनासाठी माळशिरसमध्ये हरित वारी उपक्रमांर्गत जीवन सहारा परिवार, जैन सोशल ग्रुप अकलूज, माळशिरस पोलिस ठाणे आणि से ट्रीज कंपनी व ‘ दिव्य मराठी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती करण्यात आली. समाजातील विविध घटकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल…

Read More

भारतीय सैन्याला मिळाले 106 कामिकाझे ड्रोन:180 किमीची रेंज, 450 किमी प्रतितास वेग; जॅमिंगचा परिणाम नाही, लक्ष्यापासून भरकटणार नाहीत

भारतीय लष्कराची मारक क्षमता वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, स्वदेशी संरक्षण कंपनी SMPP ने लष्कराला 106 टर्बोजेट इंजिनवर चालणारे ‘कामिकाझे’ ड्रोन सुपूर्द केले आहेत. यांना ‘पीसकीपर (अग्निवेग)’ असे नाव देण्यात आले आहे. हे ड्रोन 180 किमीच्या रेंजपर्यंत हल्ला करू शकतात. तसेच 450 किमी प्रतितास वेगाने उडू शकतात. म्हणजेच, याचा वेग जगातील सर्वात वेगाने उडणाऱ्या पेरेग्रिन…

Read More

60 फूट खोल विहिरीत पडलेल्या गोमातेला जीवदान:सुखरूप बाहेर काढण्यात यश, वारसा संस्थेने घेतला पुढाकार, प्राणीप्रेमींतून केले अभिनंदन‎

. येथून जवळच असलेल्या दापोरी गावात ६० फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत एक गाय पडली होती. मात्र ‘वारसा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला जीवदान दिले. वारसा रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या गाईला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी मोहिमेबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. सामाजिक क्षेत्रात…

Read More

राम मंदिरानंतर केदारनाथ-बद्रीनाथमधून देणगी चोरीचा आरोप:कर्मचाऱ्यांना नोटीस, तीन दिवसांत उत्तर मागितले; चौकशीसाठी CCTV सुरक्षित ठेवले

अयोध्या येथील राम मंदिरापाठोपाठ आता केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरातूनही देणग्या चोरीला गेल्याचा आरोप होत आहे. धार्मिक संघटना भैरव सेनेचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) पत्र लिहून BKTC अध्यक्षांच्या खासगी सहाय्यकावर चोरीचे गंभीर आरोप केले आहेत. शिकायत मिळाल्यानंतर BKTC चे सीईओ सोहन सिंह रांगड यांनी खासगी सहाय्यकासह सर्व कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून…

Read More

कुर्ला बस दुर्घटनेत मोठा खुलासा!:BEST बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता; RTO चा प्राथमिक अहवाल, चालकाच्या चुकीकडे बोट

मुंबईतील कुर्ला परिसरात घडलेल्या भीषण BEST बस दुर्घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) प्राथमिक तपासात बसमध्ये कोणताही मोठा तांत्रिक दोष आढळून आलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघातामागे मानवी चूक (Human Error) हेच प्राथमिक कारण असू शकते,…

Read More

रुपुर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:नैराश्‍येतून उचलले टोकाचे पाऊल, औंढा नागनाथ पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

औंढा नागनाथ तालुक्यातील रुपुर येथील तरुणाने मावशीच्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ता. ५ दुपारी उघडकीस आली आहे. नैराश्‍येतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा असून औंढा नागनाथ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालु्क्यातील रुपुर येथील अर्जुन शिवाजीराव…

Read More

Modi Eats Jhalmuri in Bengal, Rides Mamatas Scooty; Rahul Cycles in Kerala

Marathi News National Modi Eats Jhalmuri In Bengal, Rides Mamatas Scooty; Rahul Cycles In Kerala | Election 2026 गुवाहाटी/तिरुवनंतपुरम/पुडुचेरी21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगालमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच पाच राज्यांमधील निवडणुका संपल्या आहेत. आता सर्व राज्यांमध्ये 4 मे रोजी निकाल लागतील. 51 दिवस चाललेल्या निवडणूक प्रचारात अनेक क्षण पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये झालमुडी खाल्ली,…

Read More

बंगालपासून काश्मीरपर्यंत 1500 किमी लांब मान्सून पट्टा तयार झाला:यामुळे उत्तर भारतात 1 ते 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, 26 राज्यांमध्ये पोहोचला मान्सून

मान्सूनने मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात प्रवेश केला आहे. देशात आतापर्यंत 26 राज्यांना व्यापले आहे. यापूर्वी 24 जून रोजी मध्य प्रदेश-गुजरातमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 6 दिवस तो तिथेच थांबला. यामुळे अनेक राज्यांमध्ये उष्णता आणि दमटपणा कायम आहे. दुसरीकडे, दिल्ली आणि उत्तर भारतासाठी दिलासादायक बातमी येत आहे. उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये सुमारे 1,500…

Read More