Headlines

कोल्हापुरातील भयंकर प्रकार!:10 महीने तरुणीवर सामूहिक अत्याचार, अटकेनंतर बलात्काऱ्याने कॅमेऱ्यासमोरच मिश्या पिळत दिली खुन्नस!

ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने एका महाविद्यालयीन तरुणीशी ओळख वाढवून, तिच्यावर प्रियकरासह चार जणांनी गेल्या 10 महिन्यांपासून विविध ठिकाणी धमक्या देत अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. आरोपींच्या या क्रौर्याची परिसीमा गाठल्याने, असह्य झालेल्या पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या नराधमांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, आज (11 जून) त्यांना…

Read More

हट्टी गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट; दूषित पाण्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर:दोन विहिरींमध्ये पाणी असूनही गावाला दहा दिवसांआड पाणीपुरवठा‎

एकीकडे उन्हाचा तीव्र वाढता कडाका आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई यामुळे हट्टी गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना तब्बल दहा ते बारा दिवसांनी पाणी मिळत असल्या . गावात पुरेसे पाणी उपलब्ध असूनही नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना टँकरचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. आर्थिक परिस्थिती…

Read More

सुप्रीम कोर्टाने प्रलंबित जामीन याचिकांबाबत सूचना दिल्या:म्हटले- हायकोर्टात लवकर सुनावणीसाठी स्वयंचलित सूची प्रणाली तयार करावी, ठराविक वेळेत निर्णय व्हावा

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये जामीन अर्जांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. जामीन प्रकरणांची जलद सुनावणी आणि निर्णय घेण्यासाठी मजबूत व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सांगितले की, यासाठी प्रलंबित जामीन अर्जांच्या स्वयंचलित सूचीकरणाची (ऑटोमॅटिक लिस्टिंग) प्रणाली तयार केली जावी आणि प्रकरणांच्या…

Read More

IMD Weather Update; MP UP rajasthan Maharashtra heatwave Alert

Marathi News National IMD Weather Update; MP UP Rajasthan Maharashtra Heatwave Alert | Jharkhand Rain Kashmir Himachal Snowfall भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात भीषण उष्णता जाणवू लागली आहे. सोमवारी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात पारा 46°C च्या वर नोंदवला गेला. देशात सर्वात उष्ण उत्तर प्रदेशातील बांदा होते. येथे पारा 47.6°C नोंदवला…

Read More

लासूर बाजारपेठेत बियाण्यांची दुकाने ओस; व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा:पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांकडून केवळ वाणांची चौकशी‎

लासूर स्टेशन यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कापूस, मका, कांद्याला भाव नसल्याने आर्थिक अडचणीत आलेला बळीराजा बाजारपेठेत फिरकत नसल्याने बियाणे, खतांच्या दुकानावर सध्या तरी शुकशुकाट जाणवत आहे. ७ जूननंतर अधिकृत पाऊस पडल्यावरच बाजारपेठेतील मरगळ दूर होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. बाजारपेठेत सध्या शेतकरी फक्त खते बियाण्यांचे भाव व…

Read More

भीमा नदीवर नवीन बॅरेज बंधारे मंजूर करावेत- काळे:पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी‎

भीमा नदीवरील सध्याचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गळतीमुळे कुचकामी ठरत असून, उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून भीमा नदीवर नवीन बॅरेज बंधारे मंजूर करावेत, अशी मागणी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी राज्याचे ग्रामविकास व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री…

Read More

खंडाळा शाळेतील वर्गखोल्या, संगणक कक्ष:स्वच्छतागृह व पटांगणाची पाहणी, खंडाळा शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणार- जि. प. सदस्य संजय निकम‎

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर अधिक भर द्यावा. तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी केले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेस भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भेटीदरम्यान निकम…

Read More

राष्ट्र विकासासाठी त्याग करणारा शेतकरी आजही वंचित:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनी सुरेखाताई ठाकरे यांचे मत

राष्ट्र विकासासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा शेतकरी हा समाजातील एकमेव घटक आहे, परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी आजही आपल्या हक्क व अधिकारांपासून वंचित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले. त्या अमरावती येथील पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात आयोजित बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या कार्यक्रमाला…

Read More

सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकारावर युवक काँग्रेसचा घेराव:जीएमसीतील व्हिडिओ व्हायरल प्रकरण; प्रशासनाकडून रुग्णसेवा सुधारण्याचे देण्यात आले आंदोलकांना आश्वासन‎

सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेतील त्रुटी उघड करणाऱ्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कारवाईसाठी संतप्त झालेल्या युवक काँग्रेसने बुधवारी तीव्र आंदोलन छेडत प्रशासनाला धारेवर धरले. आमदार साजिद खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व नग . सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात गत आठवड्यात घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाने…

Read More

कागदावर उगवल्या फळबागा!:रेकाॅर्डवर झाडांची संख्या वाढवून 51 कोटी लाटण्याचा डाव, 10 वर्षे जुन्या नोंदवहीत खाडाखोड, 32 जणांवर गुन्हा

तलावाचे काम आणि भूसंपादन पूर्ण झालेल्या पाचोरा तालुक्यातील अटलगव्हाण, पिंपळगाव आणि कोल्हे या तीन गावांत तब्बल दहा वर्षांनी तलावाच्या जागेवर कागदोपत्री फळबागा दाखवण्यात आल्या. एक माजी सरपंच आणि वकिलाने प्रकल्पग्रस्तांना भेटून वाढीव मोबदल्याचा कट रचला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या रेकॉर्डमध्ये काही फळझाडांच्या संख्येत शून्य वाढवले तर काही आकड्यांची फेरफार करून 51 कोटी 17 लाख रुपयांचेबोगस प्रस्ताव…

Read More