Headlines

AIMIM Owaisi TMC Congress Attack; BJP B Team Allegation

लिंबायत18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी सांगितले की, 1947 च्या फाळणीसाठी मुस्लिम नाही, तर काँग्रेस जबाबदार होती. ओवैसी गुजरातच्या लिंबायत येथे एका सभेला संबोधित करत होते. त्यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या ‘इंडिया विन्स फ्रीडम’ या पुस्तकाचा संदर्भ देत सांगितले की, आझाद यांनी गांधी आणि नेहरू यांना भारताची फाळणी थांबवण्याचे आवाहन…

Read More

सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकरांकडून धोका:अशोक खरातप्रकरणी बीडच्या व्यक्तीची SIT कडे तक्रार; राजकारणात खळबळ

राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला असून, हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून…

Read More

राज्यातील ब्रह्मपुरीचे 46.7 अंश तापमान देशात सर्वाधिक:जगातील सर्वात उष्ण शहरांत चंद्रपूरसह भारताची 50 शहरे

Marathi News National Brahmapuri In The State Recorded The Highest Temperature Of 46.7 Degrees In The Country, 50 Indian Cities Including Chandrapur Are Among The Hottest Cities In The World नवी दिल्ली43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भीषण उष्णतेचा सामना करणाऱ्या भारतात शुक्रवारी सकाळी एक असामान्य विक्रम नोंदवला गेला. जगातील ५० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत सर्व शहरे…

Read More

आनंदोत्सव, घरांवर विद्युत रोषणाई, निळे झेंडे, लेक-जावयांचे आगमन:पुरणपोळीचा बेत, नवीन कपडे, लाडू, चकली, करंजी फराळाची तयारी, घराची रंगरंगोटी, आकाश कंदीलचा झगमगाट‎

प्रतिनिधी | सोलापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (ता. १४ ) साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यास सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर असंख्य अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यासाठी येतात. न्यू बुधवार पेठ, मिलिंद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंद नगर, फॉरेस्ट, कुमठा नाका, हब्बूवस्ती आदी परिसरातील घरात सफाई, रंगरंगोटीचे…

Read More

उद्धव ठाकरेंना 1995 पासूनच मुख्यमंत्री व्हायचे होते:नारायण राणे-राज ठाकरेंशी राजकारण फक्त खुर्चीसाठीच, राऊतांना ठाकरेंचा खरा इतिहास माहिती नाही – नीतेश राणे

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती नसेल. उद्धव ठाकरेंना 1995 पासून मुख्यमंत्र्या बनण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासोबत राजकारण केले ते फक्त मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी केले, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंना…

Read More

भागवत म्हणाले- भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल, यात शंका नाही:राम मंदिर बांधण्याबाबतही लोकांना शंका होती, त्याचप्रमाणे हे ध्येयही आता निश्चित झाले आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल आणि यावर कोणालाही शंका नसावी. ते म्हणाले की, एक काळ असा होता, जेव्हा लोक अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या निर्मितीबद्दल संशयात होते. ते याला अशक्य मानत होते. पण आज ते मंदिर सर्वांसमोर साक्षात उभे आहे. त्याचप्रमाणे, भारताचे विश्वगुरू म्हणून पुनरुत्थानदेखील पूर्णपणे निश्चित आहे…

Read More

दिंडोरी व पेठ नगरपंचायत निवडणूक शिंदे शिवसेना स्वबळावर लढणार:दिंडाेरीतील आढावा बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती‎

दिंडोरी आणि पेठ नगरपंचायत निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढवाव्यात, तसेच त्यासाठी आतापासून सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू करावी, असे निर्देश शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे आयोजित दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारस . यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित…

Read More

पुण्यात सराफ व्यावसायिकाला दीड कोटींचा चुना:20 वर्षांच्या ओळखीचा गैरफायदा घेत 1 किलो सोन्याचा अपहार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरातील एका सराफ व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांचे शुद्ध सोने घेऊन अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश उमेश संचेती, मंगला उमेश संचेती आणि उमेश तिलोकचंद संचेती (तिघे रा. आदर्शनगर, पुणे-सातारा रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

अशोक खरातचा 52 कोटींचा महाघोटाळा:65 बनावट खाती अन् परदेशात पलायनाचा प्लॅन उघड, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा समोर आला असून, त्याने अटकेपूर्वी बनावट आणि बेनामी खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये म्हणून खरातने बँकिंग नियमांमधील 2 लाख रुपयांच्या मर्यादेची पळवाट शोधली होती. अवघ्या तीन महिन्यांत या बेनामी खात्यांमधून तब्बल 52 कोटी रुपये…

Read More

शरद पवारांचे वारकरी संप्रदायाबाबतचे विधान योग्य:काही जण संतांविरोधात बोलतात, पण प्रतिगामी विचारांचे लोक शांत बसतात – रोहित पवार

“वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला समता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली आहे. मात्र, अलीकडच्या काळात या संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असून, यामुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत आहे,” अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेला आमदार रोहित पवार यांनी खंबीर पाठिंबा दिला असून, यावरून सत्ताधारी भाजप आणि संबंधित संघटनांवर…

Read More