Headlines

यूपीमध्ये ब्राह्मण समाज असुरक्षित:मायावती म्हणाल्या- सरकारने कायदा व सुव्यवस्था सुधारावी, तरच मंत्रिमंडळ विस्ताराचा फायदा

बसपा सुप्रीमो मायावती यांनी यूपी मंत्रिमंडळाबद्दल म्हटले की, मंत्र्यांची संख्या कमी-जास्त करणे हा सत्ताधारी पक्षाचा अंतर्गत मामला आहे. याची टीका करणे योग्य नाही, परंतु सरकारने याचा सकारात्मक परिणाम सामान्य जनता, विशेषतः गरीब, मजूर, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सुरक्षेवर दाखवला पाहिजे. अन्यथा, याला राजकीय जुळवाजुळव आणि सरकारी संसाधनांवर वाढलेला भारच मानले जाईल. ब्राह्मण केवळ उपेक्षितच नाही…

Read More

मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईल:सरकारच्या बुडाखाली आग लावणारे आंदोलन असेल, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

“माझे पाच दिवसांचे अन्नत्याग आंदोलन कोणत्याही आमदारकी किंवा खासदारकीच्या स्वार्थासाठी नव्हते, तर राज्यातील पिचलेल्या बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक बैठकीच्या आश्वासनानंतर मी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा किंवा आम्हाला गृहित धरण्याचा प्रयत्न केला, तर गावागावांतील शेतकरी हातात गोफण घेऊन रस्त्यावर…

Read More

धीरेंद्र शास्त्री म्हणाले-नकट्या, तू तुझी कंपनी लाहोरमध्ये उघड:लेन्सकार्टच्या टिळा-मंगळसूत्र बंदीवर संतापले; म्हणाले- तुम्ही चूक केली, सुधरून जा

प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे बागेश्वर धामचे पं. धीरेंद्र शास्त्री यांनी हनुमंत कथेदरम्यान लेन्सकार्ट कंपनीला इशारा दिला. ते म्हणाले- “एक कंपनी आहे तिचं नाव लेन्सकार्ट आहे, तिने आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे की आमच्या इथे कोणीही टिळा लावून येऊ शकत नाही, मंगळसूत्र घालून येऊ शकत नाही, कुंकू लावून येऊ शकत नाही…।” पं. धीरेंद्र म्हणाले- अरे मूर्खा!…

Read More

उद्धव म्हणाले- भाजप इतरांची मुले चोरते:शिवसेना 30 वर्षे काँग्रेसशी लढली, पण त्यांनी पक्ष फोडला नाही, भाजपने हे पाप केले

शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षातील फुटीवर बोलताना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने 30 वर्षे काँग्रेसशी लढा दिला. पण काँग्रेसने कधीही शिवसेनेला संपवण्याचा किंवा तिचे नाव हिरावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मुंबईतील भांडुप येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले- शिवसेनेने ज्या भाजपला तिच्या सुरुवातीच्या काळात पुढे जाण्यास मदत…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी संविधानाची प्रस्तावना वाचली:विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईचा निषेध, लोकशाही वाचवाच्या दिल्या घोषणा

कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे वकील एकत्र आले. त्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले आणि लोकशाही वाचवा अशा घोषणा दिल्या. व्हिडिओमध्ये ही बातमी पाहण्यासाठी कव्हर इमेजवर क्लिक करा. Source link

Read More

रुपयाही खर्च न करता शिंदे सेनेने केले खासदार‎:अक्कलकोट येथे खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे नागरी सन्मानात भावनिक उद॰गार‎

शिवसेना पक्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय देतात. दिलेला शब्द पाळण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ज्यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात, त्यांना कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. मी एक रुपयेही खर्च न करता मला खासदार केले. गोरगरिबांच्या घरातील व्यक्तीला मोठे केले. कुठलाही प्रकाराचे अन्याय, त्रास होऊ देणार नाही. तसे झाल्यास…

Read More

संगमनेरमध्ये दत्तधाम सरकारचा भंडाफोड! मंत्रशक्तीच्या नावाखाली लाखोंची लूट:अंनिसच्या तक्रारीनंतर राजेंद्र गडगेवर कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भोंदूगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून, दत्तधाम सरकार नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली गंभीर आजार बरे करण्याचा दावा करत सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. संगमनेर पोलिसांनी ही कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपीला गजाआड केले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी…

Read More

Ketan Agrawals Grandfather Devichand Agrawal Passes Away

लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी संध्याकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. . मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल यांना कर्करोगाचे निदान झाले होते. नातवाच्या अचानक झालेल्या क्रूर हत्येमुळे अग्रवाल कुटुंब आधीच मानसिकदृष्ट्या खचले होते….

Read More

मोहन भागवत मोदींचे गुलाम झालेत!:प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले- काँग्रेस आणि मविआचे नेते भाजपासोबत जाण्यास उत्सुक

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (२५ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुलाम झाले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेससह महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपासोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत,” असा अत्यंत खळबळजनक…

Read More

javed jaffrey wife habiba fraud case update bmc assistant commissioner suspended

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते…

Read More