कांदा उत्पादकांना कवडीमोल भाव; शेतकरी संकटात:कुऱ्हा परिसरात लागवडीचा खर्चही निघेना, शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसर कांदा उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील मारडा आणि इतर गावांतील कांदा सर्वदूर प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे आली आहे. कांदा लागवडीचा खर्च आणि त्यातून मिळणारे…