Headlines

औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट!:266 कोटींच्या विकास आराखड्याला सोमवारी मिळणार मंजुरी

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे विविध विकास कामांसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून २६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी ता. ११ पालक सचिव रिचा बागला यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. देशातील…

Read More

दिल्ली दंगलीतील आरोपी उमरला 3 दिवसांचा जामीन:आईच्या उपचारासाठी फक्त रुग्णालयात जाण्याची परवानगी; 7 वर्षांपासून तुरुंगात आहे

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली दंगल कट प्रकरणात 7 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आरोपी उमर खालिदला 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. हा जामीन 1 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 3 जून रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहील. यासाठी खालिदला 1 लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र भरावे लागेल. उच्च न्यायालयाने म्हटले की, उमरला यापूर्वीही कौटुंबिक कार्यक्रमांसाठी…

Read More

रेडमीचा बजेट स्मार्टफोन A7 प्रो भारतात लॉन्च:जेमिनी आणि सर्कल टू सर्च सारखे AI फीचर्स, 6.9 इंच डिस्प्लेसह सुरुवातीची किंमत ₹12,499

शाओमीचा सब-ब्रँड रेडमीने सोमवारी भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन रेडमी A7 प्रो लॉन्च केला आहे. बजेट सेगमेंटमधील हा फोन मोठ्या बॅटरीसह आणि लेटेस्ट गूगल जेमिनी (Gemini) आणि सर्कल टू सर्च (Circle to Search) AI फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. यात 6.9 इंच डिस्प्ले, 6300mAh बॅटरी आणि 13MP कॅमेरा मिळेल. फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला…

Read More

ओरी म्हणाला- 24 तास कंगना रनोटसोबत राहू शकतो:खतरों के खिलाडी १५ मध्ये दिसणार, म्हणाला- प्रेरणा नाही, फक्त कृतीवर विश्वास ठेवतो

सोशल मीडिया सेन्सेशन ओरहान अवात्रामणि उर्फ ओरी आता स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये दिसणार आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे, मजेदार उत्तरांमुळे आणि व्हायरल व्यक्तिमत्त्वामुळे प्रसिद्ध असलेल्या ओरीने दैनिक भास्करशी खास बातचीत करताना शो, भीती, प्रेरणा, सोशल मीडियावरील प्रतिमा आणि स्वतःच्या वैयक्तिक विचारांबद्दल मनमोकळेपणाने बोलले. या संवादादरम्यान ओरीने सांगितले की त्याला पाणी किंवा धोकादायक…

Read More

बहुमत असूनही 'प्रशासकीय' हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली:पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पत्रकार परिषदेत आरोप

सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर निर्माण झालेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बहुमत आमच्याकडे असतानाही प्रशासनाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कोयना दौलत डोंगरी महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ही केवळ राजकीय लढत…

Read More

मिलिंद वाळंज राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी कार्यरत संस्थेची निवड

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशन’च्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मिलिंद नंदकुमार वाळंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख शरद बुट्टे-पाटील यांच्या विशेष शिफारशीनुसार ही निवड जाहीर करण्यात आली. मिलिंद वाळंज यांनी आजवर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही स्तरांवर…

Read More

आराध्याला सरप्राइज देण्यासाठी विमानतळावर पोहोचली ऐश्वर्या राय:मुलीच्या मित्रांसोबत व्हिडिओ आणि फोटो घेताना दिसली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्या आपली मुलगी आराध्या बच्चनला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली. आराध्या तिच्या स्कूल ट्रिपवरून परतली होती आणि ऐश्वर्याने विमानतळावर पोहोचून तिला सरप्राइज दिले. व्हिडिओमध्ये दिसते की, आराध्या विमानतळाबाहेर येताच ऐश्वर्या तिला पाहून खूप आनंदी झाली. तिने लगेच आपला फोन काढला आणि आपल्या मुलीचे फोटो आणि…

Read More

बंगाल सरकारने ममता यांनी डिझाइन केलेली मूर्ती हटवली:सुवेंदू यांनी शपथ घेतल्यानंतर म्हटले होते- मूर्ती पाडून टाकू; फिफा वर्ल्ड कपच्या वेळी बनवली होती

कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये शनिवारी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डिझाइन केलेली एक मूर्ती पाडण्यात आली. या मूर्तीमध्ये शरीरापासून वेगळे झालेले दोन पाय आणि त्यांच्यावर एक फुटबॉल बनवलेली होती. ही मूर्ती 2017 मध्ये फिफा अंडर-17 वर्ल्ड कपपूर्वी बसवण्यात आली होती. यावर मागील टीएमसी सरकारचा ‘विश्व बांग्ला’ लोगो देखील होता. सुरुवातीपासूनच ही मूर्ती वादात होती….

Read More

भोंदू खरातला 1825 बड्या आसामींचे कॉल:नावे ऐकूण हादरा बसेल, अंजली दमानिया यांचा दावा; बुधवारी करणार मोठा खुलासा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात दोन दिवसांत मोठा खुलासा करण्याची ग्वाही दिली आहे. भोंदू अशोक खरातला 1825 मोठ्या आसामींचे कॉल आले होते. यात राकारणी, आयजी व तहसीलदारांसह अनेकांची नावे आहेत. त्यांची नावे ऐकूण सर्वांनाच हादरा बसेल. मी या प्रकरणी दोन दिवसांत मोठा खुलासा करेल, असे त्या म्हणाल्यात. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे…

Read More

पारनेरच्या विद्यार्थ्यांकडे आता व्यवसायाची "मास्टर की''!‎:न्यू आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात उद्योजकता शिबिराची यशस्वी सांगता‎

^आजचा तरुण हा उद्याच्या प्रगत भारताचा पाया आहे. पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून नवीन संकल्पना आत्मसात करणे गरजेचे आहे. स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी जिद्द, धाडस आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. तरुणांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते. डॉ. रंगनाथ आहेर, प्राचार्य, न्यू आर्टस महाविद्यालय, पारनेर. प्रतिनिधी | पारनेर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ‘नोकरी देणारे’ व्हा, हा मंत्र आता…

Read More