Headlines

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण:15 दिवसांत 1100 पानांचे आरोपपत्र दाखल; 50 हून अधिक साक्षीदार, फॉरेन्सिक पुरावे जोडले

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास चक्रे फिरवून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १५ दिवसांच्या आत पुणे न्यायालयात तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र…

Read More

शिकाऊ उमेदवारांसाठी आता ‘महाचतुर एआय चॅटबॉट‘:कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता, मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार

राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट‘ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…

Read More

अमरावती भूमी अभिलेखला अत्याधुनिक उपकरणे मिळाली:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते वितरण, कामाचा वेग वाढणार

अमरावती येथील भूमी अभिलेख कार्यालयाला आता अत्याधुनिक उपकरणे मिळाली आहेत, ज्यामुळे कामकाजाचा वेग वाढणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत भूमापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या उपकरणांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यांच्यासह…

Read More

शिक्षणाला महत्व जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळेल:स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान

प्रतिनिधी|अहिल्यानगर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते….

Read More

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 21 मे रोजी:PM मोदी अध्यक्षस्थानी असतील; मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता, बचतीवर चर्चा होऊ शकते

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 21 मे रोजी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत सर्व केंद्रीय मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय राज्यमंत्री आणि इतर केंद्रीय राज्यमंत्री सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांच्या वेगवेगळ्या पैलूंव्यतिरिक्त, मंत्रालये आणि विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची अपेक्षा आहे. मोदी 3.0 सरकारच्या…

Read More

व्यसन-फॅशन सोडून प्रत्येकाने भारतीय संस्कृतीचा अंगीकार करणे काळाची गरज:ठाणगाव येथील कार्यक्रमात संतोष महाराज जाधव यांचे निरूपण‎

मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. मात्र, सध्या व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे. याचे दुष्परिणाम म्हणून हिंदू समाजातील माता-भगिनी संकटात सापडत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाने पुन्हा एकदा भारतीय संस्क . ठाणगाव (ता. सिन्नर) येथे श्री स्वामी समर्थ अ ध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी समर्थ संगीतमय चरित्र कथा…

Read More

Chardham Yatra Pilgrim Death | Yamunotri Trek Difficulty 2026

उत्तरकाशी1 तासापूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेच्या पहिल्या दिवशी दोन भाविकांचा मृत्यू झाला. उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या यमुनोत्री धामच्या पायी मार्गावर चढाई करताना महाराष्ट्रातून आलेल्या एका वृद्ध भाविकाची अचानक तब्येत बिघडली. त्यांना श्वास घेण्यास गंभीर त्रास झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांना तात्काळ जानकीचट्टी येथील रुग्णालयात आणण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाचे चिकित्सक…

Read More

Invest Rs 210 Monthly, Get Rs 5000 Pension

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अटल पेन्शन योजनेला (APY) आज म्हणजेच 9 मे रोजी 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही योजना मे 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 60 वर्षांचे झाल्यावर दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेबद्दल माहिती देत आहोत… 20 वर्षांसाठी करावी लागते गुंतवणूक अटल पेन्शन…

Read More

weather up bihar rain rajasthan MP Maharashtra gujarat heatwave himachal jammu Kashmir snowfall

Marathi News National Weather Up Bihar Rain Rajasthan MP Maharashtra Gujarat Heatwave Himachal Jammu Kashmir Snowfall भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थानमध्ये शुक्रवारी पाऊस आणि गारपीट झाली. तर मध्य भारतात पुन्हा तीव्र उष्णता जाणवू लागली आहे. बिहारमधील पाटणासह 7 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस आणि वादळ आले….

Read More

रेपो दरात बदल नाही, कर्ज महाग होणार नाहीत:आरबीआयने व्याजदर 5.25% वर कायम ठेवला; 2025 मध्ये चार वेळा 1.25% कपात

यावेळी रेपो दरात बदल करण्यात आलेला नाही. तो 5.25% वर कायम ठेवला आहे. म्हणजे कर्ज महाग होणार नाही आणि तुमचा EMI देखील वाढणार नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज 8 एप्रिल रोजी मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यापूर्वी फेब्रुवारीमध्येही रेपो दरात बदल करण्यात आला नव्हता. आरबीआयने डिसेंबरमध्ये व्याजदर 0.25% ने कमी…

Read More