Headlines

संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी:'शिवाजी कोण होता' वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न; शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर इशाराही दिला

सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या वादात दिलगिरी व्यक्त करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत प्रकरणात माझ्याकडून काही अयोग्य शब्द वापरले गेले. या प्रकरणी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे ते म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी कदापि सहन करणार…

Read More

निधीअभावी 47 गावांमध्ये जलजीवनची कामे थांबली:जिल्हा परिषदेला 18 कोटी रुपयांच्या शासकीय निधीची प्रतीक्षा

मेळघाटातील नऊ गावांमध्ये सध्या २० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असतानाच, जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल ४७ गावांमध्ये सुरू असलेली कामे निधीअभावी थांबली आहेत. या कामांसाठी केंद्र शासनाचे १५ कोटी आणि राज्य शासनाचे ३ कोटी असे एकूण १८ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. हा निधी वारंवार पाठपुरावा करूनही न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी हतबल झाले असून, कंत्राटदारांनी कामे…

Read More

सुनील तटकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला:दोन दिवसांपूर्वी पार्थ पवारही भेटले, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आणि नेत्यांमधील सुप्त संघर्षाची चर्चा सुरू असतानाच, राज्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी घडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच खासदार पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची घेतली होती. त्यानंतर आता थेट प्रदेशाध्यक्षच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी…

Read More

जायकवाडीत ‘शिलवर’ मासा आढळला:15 किलो वजन, तब्बल वर्षभरानंतर आढळला दुर्मिळ मासा‎‎

जायकवाडी धरणातील गोड पाण्यात आढळणारा आणि अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा ‘शिलवर’ हा गावरान मासा एका वर्षानंतर मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला आहे. स्थानिक मच्छीमार सखाराम सुखदेव यांच्या जाळ्यात हा अजस्त्र मासा अडकला असून, त्याचे वजन तब्बल १५ किलो भरले आहे. हा दुर्मिळ मासा व्यापारी रवी पल्हारे यांना मिळाला असून, स्थानिक बाजारपेठेत या माशाला मागणी आहे. गोड पाण्यात…

Read More

रामचरणने जसप्रीत बुमराहची मागितली माफी:चुकीने क्रिकेटरचे नाव फुटबॉलशी जोडले होते; म्हटले- गर्दीतील उत्साहात झालेली चूक

साउथ फिल्म स्टार रामचरण त्यांच्या आगामी ‘पेड्डी’ चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चसाठी भोपाळला पोहोचले होते. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत एआर रहमान आणि जान्हवी कपूरही उपस्थित होते. संवादादरम्यान रामचरणने भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले, पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा उल्लेख करताना त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यांनी क्रिकेटऐवजी चुकून फुटबॉलशी जोडले. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रामचरणने लगेच बुमराहची माफी मागितली आणि…

Read More

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा:जिल्हा रुग्णालयात झाडे कोसळली, वाहतूक विस्कळीत

सातारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, पशुधन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली असून प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे. तालुका सातारा येथील कोंडवे गावात विजेचा तडाखा बसून १८ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

Read More

एसआयआरच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक:निवडणूक आयोगाची घेतली भेट; कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळू नये, आदित्य ठाकरेंची मागणी

मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत (एसआयआर) देशभरात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माहिती देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत, महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले…

Read More

भोंदू खरातला 1825 बड्या आसामींचे कॉल:नावे ऐकूण हादरा बसेल, अंजली दमानिया यांचा दावा; बुधवारी करणार मोठा खुलासा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात दोन दिवसांत मोठा खुलासा करण्याची ग्वाही दिली आहे. भोंदू अशोक खरातला 1825 मोठ्या आसामींचे कॉल आले होते. यात राकारणी, आयजी व तहसीलदारांसह अनेकांची नावे आहेत. त्यांची नावे ऐकूण सर्वांनाच हादरा बसेल. मी या प्रकरणी दोन दिवसांत मोठा खुलासा करेल, असे त्या म्हणाल्यात. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे…

Read More

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सुनेने संजय गायकवाडांना सुनावले:म्हणाल्या- शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेताय?; 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद

‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूर येथे बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गोविंद पानसरेंचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून ते संपवणे अशक्य आहे, तसेच त्यांच्या विचारसरणीचा प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे कोणताही सक्षम विचार नाही, अशा शब्दांत मेघा पानसरे यांनी आमदार…

Read More

lashkar e taiba Terrorist Rabbit Escaped India Via Fake Passport; Linked to Jaipur Nikah

Marathi News National Lashkar E Taiba Terrorist Rabbit Escaped India Via Fake Passport; Linked To Jaipur Nikah जयपूर20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उमर हारिस उर्फ ‘खरगोश’ याने ओळख बदलून जयपूरमध्ये निकाह केला होता. निकाहसाठी बनावट कागदपत्रे बनवली. या कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट बनवला. नंतर देशातून पळून गेला. पळून गेल्यानंतर त्याने सौदी अरेबियामध्ये लपण्याचे…

Read More