Headlines

जगभरात खाद्यपदार्थ 3 वर्षांत सर्वात महाग:अमेरिका-इराण युद्धामुळे पुरवठा साखळी तुटण्याचा परिणाम, UN म्हणाला- आता आणखी वाढतील दर

अमेरिका-इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभरातील स्वयंपाकघरांवर दिसू लागला आहे. युनायटेड नेशन्स (UN) च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर अन्नपदार्थांच्या किमती गेल्या तीन वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत. तर, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) ने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये अन्नधान्य वस्तूंच्या किंमत निर्देशांकात 1.6% वाढ झाली आहे. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 2.5% जास्त आहे. या…

Read More

मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली, व्याख्यानाने दणाणला इर्विन चौक:डाॅ. बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनुयायांची रिघ‎

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिलला येथील इर्विन चौक अक्षरश: दणाणून गेला. सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच येथे मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली आणि महापुरुषांच्या जयघोषाचा गजर सुरू होता. दिवसभरात अनुयायांसह नागरिकांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचरणी नतमस्तक होऊन महामानवाला अभिवादन केले. गेल्या १५ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यानुसार…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव:महात्मा फुलेंनी त्या काळी सामान्य माणसाला शेअर बाजारही शिकवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा जोतिबा फुले हे केवळ क्रांतीकारक समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, कुशल नगररचनाकार आणि यशस्वी उद्योजकही होते. सामान्य माणसाला आर्थिक साक्षरता मिळावी म्हणून त्यांनी त्या काळात शेअर बाजाराचे कार्य कसे चालते, हे गीते आणि कवितांच्या माध्यमातून मांडले होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुलेंच्या विविधांगी कार्याचा गौरव केला. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने…

Read More

नगरपालिकेत चकरा:कन्नड पालिकेतील सफाई कर्मचारी ग्रॅच्युइटी, जीपीएफ लाभापासून वंचित, पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे

कन्नड नगर परिषदेतील सफाई कर्मचारी पंचवीस ते तीस वर्षे काम करून सेवानिवृत्त झाले. त्यातल्या काही जणांचा मृत्यू झाला. काही जण जिवंत आहेत. मागील दहा वर्षांपासून कर्मचारी व त्यांचे वारसदार जीपीएफ, ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण, गट विम्याचे हक्काचे पैसे मागत आहेत. परंतु अजूनही त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. या संदर्भात यशोदा दशरथ भालेराव, गोविंद दगडू साळवे, कुसुम…

Read More

डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे नाहीच!:उंदीर मारण्याच्या औषधामुळे; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक खुलासा

मुंबईतील पायधूनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूचा छडा 11 दिवसांनंतर लागला असून, याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्याने नाही, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फॉरेन्सिक अहवालात मृत व्यक्तींच्या शरीरात आणि त्यांनी खाल्लेल्या कलिंगडाच्या नमुन्यांमध्येही ‘झिंक फॉस्फाईड’ या घातक रसायनाचे अंश आढळल्याने वैद्यकीय आणि पोलीस…

Read More

पंतप्रधान आवास योजना:घरकुलासाठी नदीपात्रातील पूर्ण साठ्याच्या 10% वाळू मोफत, राज्यात 1.77 लाख कोटींची गुंतवणूक, 12 लाख घरांचे बांधकाम मार्गी

राज्यातील नदीपात्रात उपलब्ध असलेल्या एकूण वाळू साठ्यापैकी १० टक्के वाळू आता पंतप्रधान घरकुल योजनेतील घरांच्या बांधकामासाठी मोफत दिली जाणार आहे. राज्य सरकारने १५ मे रोजी हा नवा आदेश जारी केला असून, यामुळे राज्यातील १२ लाख घरांच्या रखडलेल्या व सुरू असल . राज्यात वाळू टंचाई आणि धोरणातील सततच्या बदलांमुळे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू मिळण्यात…

Read More

'आशाताई'- दि लास्ट एम्परर:लतादीदी 'दा विंची' तर आशाताई 'मायकलॅन्जलो, राज ठाकरेंची खास शब्दांतून श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात 100 जणांनी केले रक्तदान

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे आयोजित या शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे या शिबिराचे चौथे वर्ष होते. शिबिराचे उद्घाटन शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील…

Read More

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता ऑनलाइन:कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ व न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार

महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे. विभागातील बदल्या डिजिटल प्रणालीद्वारे केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक…

Read More

राज्यात 25,400 मेगावॅट अणुऊर्जेसाठी पहिल्यांदाच 6.5 लाख कोटींची गुंतवणूक:मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 उद्योग समूह, एका सरकारी महामंडळाशी करारावर सह्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ आणि ‘संपन्न ऊर्जा राष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (१९ मे) एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय ब . स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र आता देशाचे नेतृत्व करणार असून, ही गुंतवणूक राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला एक नवी आणि…

Read More