Headlines

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण- सर्व 22 आरोपी निर्दोष:बॉम्बे HC म्हणाले- ठोस पुरावे नाही, संशयावरून शिक्षा देऊ शकत नाही; ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम

बॉम्बे हायकोर्टाने गुरुवारी २००५ च्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सर्व २२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणात सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांचीही हत्या झाली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सोहराबुद्दीनचे भाऊ, रुबाबुद्दीन, नयाबुद्दीन यांच्या याचिका फेटाळून लावल्या. ज्या २२ जणांना आरोपमुक्त…

Read More

14 वर्षांच्या मुलीशी लग्न करायचेय, अडचण येणार का?:तरुणाची वकिलालाच विचारणा, लगेच यंत्रणा कामाला, तरुण निघाला मानसिक रुग्ण

न्यायालयात नेहमीची लगबग सुरू होती. एक वकील आपली केस संपवून नुकतेच कोर्टरूमच्या बाहेर आले. त्यांच्यासमोर पंचविशीतील एक तरुण उभा होता. तो जवळ आला आणि संकोचत म्हणाला, “सर, मला थोडी कायदेशीर मदत हवी होती. मला एका १४ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे आहे… क . वेळेशी झुंज आणि थरारक सुटका मुलीला घरी आणण्यापूर्वी काही कायदेशीर अडचण तर…

Read More

धुरंधर 2 पाहण्यासाठी पोहोचले प्रभास आणि संदीप रेड्डी वांगा:थिएटरमध्ये प्रभास हसताना दिसला; संदीपने चित्रपटावर टीका करणाऱ्यांना दिले उत्तर

साउथ अभिनेता प्रभास आणि ‘ॲनिमल’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा ‘धुरंधर 2’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले. चाहत्यांनी प्रभास आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना एका स्थानिक थिएटरमधील प्रीमियम सीटवर पाहिले. दोघेही त्यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाच्या कामातून थोडा ब्रेक घेऊन चित्रपटगृहात पोहोचले. आता त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात प्रभास मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहताना…

Read More

आरक्षणाची सवलत घेणाऱ्यांना आता खुल्या प्रवर्गाचे दरवाजे बंद:महाराष्ट्र सरकारकडून आरक्षणाचे नवीन धोरण जाहीर; भरती प्रक्रियेत होणार बदल

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, ज्या उमेदवारांनी आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही हे आरक्षणाचे नवे धोरण निश्चित केले असून, या निर्णयामुळे राज्य सरकारी नोकरभरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. राज्य सरकारने…

Read More

Bhopal Twisha Sharma Death | Father Alleges Samarth Influencing Probe, Demands PM-2

Marathi News National Bhopal Twisha Sharma Death | Father Alleges Samarth Influencing Probe, Demands PM 2 भोपाळ/जबलपूर7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होईल. मध्य प्रदेश सरकारने यासाठी संमती दिली आहे. 20 मे रोजी जेव्हा ट्विशाचे वडील नवनिधी शर्मा निवृत्त सैनिकांसह मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना भेटायला पोहोचले होते, तेव्हा त्यांनी याचे…

Read More

फडणवीस सरकारचे 14 मोठे निर्णय:सिंधुरत्न योजना वाढवली, संत्रा अनुदान योजना बंद; कोकण, नाशिक, पुणे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरक्षण, जलसंधारण आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या निर्णयांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कोकणातील विकासाला चालना देणारी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 पुढील तीन वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांसाठी…

Read More

नसरापूर चिमुरडी हत्याकांड:नुसते आश्वासन नको, कृती हवी; नराधमाला तात्काळ फाशी देऊन देशाला संदेश द्यावा – सुप्रिया सुळे

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले असून, केवळ आश्वासने नको तर कृती हवी, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्रात महिलांशी गलिच्छ कृत्य करणाऱ्याला तातडीने फाशीची शिक्षा मिळते, असा संदेश सरकारने…

Read More

हिंगोली राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी स्वाती भोर यांची नियुक्ती:5 महिन्यांपासून रिक्त असलेले पद अखेर भरले

हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी छत्रपती संभाजीनगर येथील लोहमार्गच्या पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी ता. १५ काढले आहेत. हिंगोली येथील राज्य राखी दलाचे समादेशक पद मागील सुमारे पाच महिन्यापासून रिक्त होते. तत्कालीन समादेशक पोर्णिमा गायकवाड यांच्या बदली नंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर…

Read More

हरियाणवी अभिनेत्री दिव्यांका सिरोही यांचे निधन:घरी तब्येत बिघडल्यानंतर जमिनीवर कोसळल्या; 50 हून अधिक गाण्यांमध्ये काम केले होते

हरियाणवी अभिनेत्री दिव्यांका सिरोही (30) यांचे निधन झाले. मंगळवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील त्यांच्या घरी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवर पडल्या, ज्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज बुधवारी सकाळी गाझियाबादमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरियाणामधून निर्माते जीतू आणि…

Read More

नाशिकमध्ये शेतकऱ्यांना मारहाण:जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, ही मस्ती महागात पडणार; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या बाह्य परिक्रमा मार्गासाठी (रिंग रोड) सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरात जमीन मोजणीदरम्यान अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना, तसेच महिलांना घरात घुसून मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, शिवसेना उद्धव…

Read More