Headlines

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितला:सर्व आमदार सोबत घेऊन जाणार; 7 खासदारांच्या 'राईट टू रिकॉल'ची मागणी करणार

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 7 आप खासदारांनी पक्ष सोडल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. पंजाब सीएम कार्यालयाशी संबंधित सूत्रांनुसार, मुख्यमंत्री मान पंजाबमधील सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत जाऊन राष्ट्रपतींना भेटू इच्छितात. ते पक्ष बदलणाऱ्या 7 खासदारांच्या ‘राईट टू रिकॉल’ची मागणी करतील आणि यावर आपली बाजू मांडतील. याशिवाय, आपचे राज्यसभा खासदार संजय…

Read More

जाधव गुरुजींची शिक्षण सेवा, समर्पण अन् कार्य प्रेरणादायी:स्वामी जितेंद्रनाथ महाराज, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार‎

लक्ष्मण जाधव गुरुजींनी आयुष्यभर शिक्षण, संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या अंगीभूत असलेल्या अनेक कौशल्याचा वापर करत साभिनय पद्धतीने शिक्षण देण्यावर भर दिल्यामुळे ते विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक झाले. नाटक, वक्तृत्व, लेखन, पत्रकारिता अशा विविधांगी पैलूंच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेकांना योग्य दिशा देत सकारात्मक…

Read More

मंत्री झिरवाळ VIDEO प्रकरणात नवा ट्विस्ट:आरोपीची FIR रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव; ट्रान्सजेंडर भावावरच केले गंभीर आरोप

राज्याचे अन्न व व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी आरोपी असणाऱ्या तरुणाने हायकोर्टात धाव घेऊन झिरवाळ यांच्यासोबत व्हिडिओत दिसणाऱ्या आपल्या ट्रान्सजेंडर भावावरच खंडणी, ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. परिणामी, या सर्व प्रकरणाला एक वेगळे वळण लागल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी…

Read More

‘पेद्दी’ वादावर कंगना म्हणाली:अनेकदा दिग्दर्शकालाही माहीत नसते की ते महिलांना वस्तू म्हणून दाखवत आहेत

राम चरण आणि जान्हवी कपूर अभिनीत ‘पेद्दी’ हा चित्रपट सध्या वादात सापडला आहे. चित्रपटातील जान्हवी कपूरच्या भूमिकेवरून आणि तिच्या सादरीकरणावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनेकांचा आरोप आहे की चित्रपटातील महिला पात्राला गरजेपेक्षा जास्त ग्लॅमराइज आणि ऑब्जेक्टिफाय केले गेले आहे. आता या वादावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआयशी बोलताना कंगनाने…

Read More

HDFC Bank Top Gainer; Market Cap Rises ₹35,808 Cr

मुंबई9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात चढ-उतारादरम्यान, देशातील टॉप-10 सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात म्हणजेच मार्केट कॅपमध्ये एकूण 92,995.48 कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमध्ये खाजगी क्षेत्रातील दिग्गज HDFC बँक आणि टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आघाडीवर राहिले. दुसरीकडे, इतर सहा कंपन्यांना बाजारातील मंदीमुळे नुकसान सोसावे लागले आणि त्यांच्या…

Read More

फोनमध्ये मोठ्या बॅटरीचा ट्रेंड:नवीन स्मार्टफोनमध्ये सिलिकॉन कार्बन बॅटरीचा वापर; वनप्लस-ओपोने स्वीकारले, सॅमसंगही शर्यतीत

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी बॅटरी नेहमीच सर्वात मोठी चिंता राहिली आहे. रोज चार्ज करणे ही एक सवय बनली आहे. पण आता ही परिस्थिती बदलत आहे. कंपन्या एका नवीन बॅटरी तंत्रज्ञानावर काम करत आहेत, जे फोनचा आकार न वाढवता जास्त बॅटरी देण्याचे वचन देते. या तंत्रज्ञानाला सिलिकॉन-कार्बन बॅटरी म्हणतात. हे नवीन स्मार्टफोन्समध्ये येत आहे. अलीकडेच वनप्लसच्या नॉर्ड-6 मध्ये…

Read More

वाशिममध्ये पेट्रोल पंपावर नकली नोटांचा पर्दाफाश:तेलंगणातील 7 जण ताब्यात, 23.50 लाखांच्या बनावट नोटा जप्त

अमानी फाटा येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरल्यानंतर बनावट नोटांद्वारे पैसे देण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत तेलंगणा राज्यातील सात जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे बनावट नोटांचे रॅकेट चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमानी (ता. मालेगाव)…

Read More

जगन्नाथ धामची अनोखी परंपरा:365 दिवसांनंतर जमिनीतून खास फुलुरी तेल बाहेर आले, रथयात्रेपूर्वी उपचार आणि शृंगार सुरू झाला

आषाढ कृष्ण पक्षाच्या पंचमीला (रविवार) ओडिशातील पुरी येथील बडा ओडिया मठात एका गुप्त ठिकाणाहून जमिनीखाली पुरलेला मातीचा घडा बाहेर काढण्यात आला. यात 365 दिवसांपासून ठेवलेले विशेष औषधी तेल ‘फुलुरी तेल’ होते. परंपरेनुसार, दैतापती सेवक (विशेष) हे तेल भक्ति यात्रेसह श्रीमंदिरात घेऊन पोहोचले आणि भगवान जगन्नाथांच्या श्रीअंगावर श्रद्धेने त्याची मालिश करण्यात आली. यामुळे महाप्रभूंच्या शरीरातील वेदना…

Read More

विहीर खचल्याने वडिलांसह 2 मुले गाडली गेली:संभाजीनगरच्या धानोऱ्यातील मन सुन्न करणारी घटना; मोटार पंप बसवताना दुर्घटना

शेतातील विहिरीतून मोटारपंप बसवताना अचानक विहीर खचून झालेल्या दुर्घटनेत वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात घडली आहे. एका क्षणात कुटुंबातील 3 कर्ते पुरुष गेल्यामुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सिल्लोडच्या धानोरा गावात शनिवारी रात्री ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे…

Read More

पहिल्या चार काठ्या तुम्ही झेला, पुढच्या आम्ही झेलू:बाधितांच्या लढ्याला बळ, शासनाचा अहंकार मोडून काढण्यासाठी एक व्हा, रोहित पवारांचा सरकारवर घणाघात‎

कोणतीही गरज नसताना आणि कुणाचीही मागणी नसताना होऊ घातलेला ‘नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग’ केवळ कमिशनसाठी रेटला जात आहे. उत्तर प्रदेशातील रस्त्यांच्या खर्चाशी तुलना केली, तर या महामार्गातून सरकारला किमान ४० हजार कोटी रुपये मिळणार आहेत. हा शासनाचा अहंका . २०२३ मध्ये ८०६ किमी लांबीच्या या रस्त्याचा खर्च ५७ हजार कोटी होता, तो आता १ लाख १…

Read More