Headlines

अभिनेते आशिष विद्यार्थी बाबा विश्वनाथांच्या दरबारात पोहोचले:रस्त्यावर उभे राहून टोमॅटो चाट खाल्ले…व्हिडिओ बनवला, म्हणाले- काशी हे जिवंत शहर

बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी शनिवारी सकाळी काशी विश्वनाथ धाममध्ये पोहोचले आणि त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. ते येथे कोणत्याही सेलिब्रिटीप्रमाणे नव्हे, तर एका सामान्य भाविकाच्या रूपात पोहोचले. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात फिरले. अचानक आपल्यामध्ये अभिनेत्याला पाहून उपस्थित भक्तांनी त्यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढले. त्यांनी मंदिराच्या भव्यतेची आणि दिव्यतेची मनमोकळेपणाने प्रशंसा केली. ते म्हणाले-काशी विश्वनाथ धामचा पुनर्विकास…

Read More

भरतीचा खेळखंडोबा:वसंतराव नाईक कॉलेजच्या प्राचार्यांची नियुक्ती वादात; 'बामुक्टो' संघटनेकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातील प्रसिद्ध वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची नियुक्ती आता एका मोठ्या वादात सापडली आहे. महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ. संजीव एम. रेड्डी यांची नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने झाली असल्याचा गंभीर आरोप ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना) या संघटनेने केला आहे. या संदर्भातील एक सविस्तर तक्रार…

Read More

लाच स्वीकारताना वैजापूर येथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता एसीबीच्या जाळ्यात:पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी घेतली 1 हजाराची लाच‎

वैजापूर पंचायत समिती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रभारी गटविकास अधिकारी, प्रशासकीय कारभारावरील प्रश्न, बैठकींतील गोंधळ आणि कामांमध्ये टक्केवारीच्या चर्चांमुळे आधीच टीकेचे धनी ठरलेल्या पंचायत समितीवर आता भ्रष्टाचाराचा आणखी एक डाग लागला आहे. सोमवारी (२९ जून) पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थीला दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी जिओ-टॅगिंग व फोटो अपलोड करण्याच्या कामाच्या मोबदल्यात अवघ्या १ हजारांची…

Read More

विप्रोचा नफा वार्षिक आधारावर 1.87% नी घसरला:चौथ्या तिमाहीत ₹3,502 कोटी राहिला, ₹15000 कोटींचे शेअर बायबॅक करणार कंपनी

आयटी कंपनी विप्रो ने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे (Q4FY26) निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर (YoY) कंपनीचा नफा 1.87% नी घसरून 3,502 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा 3,569 कोटी रुपये होता. तथापि, मागील तिमाहीच्या (डिसेंबर) तुलनेत नफ्यात 12% पेक्षा जास्त वाढ (रिकव्हरी) दिसून आली आहे. मागील म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर…

Read More

पंजाबी गायिका सुनंदाच्या बरेली शोमध्ये बोल्ड ठुमके:लॉलीपॉप लागेलु गाण्यावर जोरदार डान्स, चाहते अनियंत्रित झाले, पोलिसांचा लाठीचार्ज

पंजाबी गायिका सुनंदा शर्माच्या गाझियाबाद शो नंतर आता बरेली शो देखील वादात सापडला आहे. हा शो येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे आणि सुनंदाच्या बोल्ड ठुमक्यांमुळे चर्चेत आला आहे. रविवार, ५ एप्रिलच्या रात्री बरेलीच्या फ्युचर युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित फ्युचर फिएस्टा दरम्यान, सुनंदाच्या एका डान्स परफॉर्मन्सवेळी गर्दी पूर्णपणे अनियंत्रित झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. सुनंदाने येथे भोजपुरी गाणे ‘लॉलीपॉप’वर बोल्ड…

Read More

पालघर अत्याचार प्रकरण:न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करू; ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक व शैक्षणिक मदत मिळणार- डॉ. नीलम गोऱ्हे

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेत, त्यांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची मनःस्थिती जाणून घेतली आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, “या…

Read More

वृक्षारोपण हा केवळ कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प- पोलिस अधीक्षक:‘स्नेहबंध’आणि ‘दिव्य मराठी’च्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण‎

“वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून तो पर्यावरण संवर्धनाचा सातत्यपूर्ण संकल्प आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे केवळ रोपण न करता संगोपन करणे गरजेचे आहे. असे केल्यास हरित आणि प्रदूषणमुक्त समाज घडविण्यास मोठी मदत होईल. सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांतून जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिस…

Read More

खाण परवानग्यांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे:परवानगी नियमात आवश्यक ते बदल करण्यात येणार, महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय

राज्यभरात मोठ्या प्रमाणावर होत असलेले अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने मोठा प्रशासकीय बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ५०० ते २००० ब्रासपर्यंतच्या खाणकामासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्यांचे अधिकार आता स्थानिक स्तरावर न ठेवता, ते थेट जिल्हाधिकारी स्तरावर सोपविण्यात येणार आहे. यासाठी नियमामध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे….

Read More

सातारा पालिकेत यापुढे सावळागोंधळ खपवून घेणार नाही:खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजेंकडून नगरसेवकांची कानउघडणी; सभेतील वादानंतर बैठक

सातारा नगरपालिकेतील दोन्ही राजेंच्या गटांमधील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत, आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही राजेंनी आपापल्या नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली असून, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेच्या कामकाजात यापुढे कोणताही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा…

Read More

पाकिस्तानला जाणारे पाणी वळवून पंजाबमध्ये शेती सिंचन:46 वर्षांनंतर पठाणकोटमधील शाहपूरकंडी धरण तुडुंब…

सुमारे ४६ वर्षांनंतर शाहपूरकंडी बॅरेजने पंजाबसाठी रावीच्या पाण्याची दिशा बदलली. ते पाणी पूर्वी पाकिस्तानकडे वाहून जात होते. आता ते अडवून सिंचन, वीजनिर्मिती होत आहे. पठाणकोटमध्ये बनलेले धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे .मे महिन्यापासून त्याचे पाणी अपर बारी दोआब कालव्यात नियमितपणे सोडले जात आहे. यामुळे अमृतसर, गुरदासपूर व तरनतारनच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी सतत उपलब्ध होत…

Read More