Headlines

मलाड दिंडोशी दंगलप्रकरणी मोठी कारवाई, अवैध बांधकामांवर बुलडोजर:दंगल, ड्रग्स आणि दहशत; प्रशासनाची कडक भूमिका

मुंबईतील मलाड पूर्व भागातील दिंडोशी परिसरात घडलेल्या दंगलप्रकरणी प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. संतोष नगर परिसरात झालेल्या या हिंसाचारानंतर संबंधित आरोपींच्या अवैध बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली…

Read More

10 Lakh Sadhus, 1000 Acres Sadhu Gram, 118 Hectares Parking

कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या भाविक व साधू-महंतांची विक्रमी गर्दी लक्षात घेऊन, प्रशासनाने 2015 च्या तुलनेत यंदा साधुग्रामचा विस्तार तब्बल तिपटीने वाढवण्यात आला असून, 1000 एकर जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त साधुग्राम उभारण्याचे प्रस् . प्रयागराजमध्ये कुंभाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने आल्याने आणि नाशिकच्या कुंभमेळ्याचे सरकारकडून मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डींग सुरू असल्याने यंदा नाशिकमध्ये 5 कोटींहून अधिक भाविक…

Read More

ग्रामस्वच्छतेत भोकणी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम:संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर‎

सिन्नर तालुक्यातील झाडांचे गाव म्हणून ओळख असलेल्या भोकणी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२५-२६ मध्ये नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत नवा मान मिळवला आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन आणि लोकसहभागाच्या बळावर ग्रामपंचायतीला सहा लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. प्रभारी सरपंच अरुण वाघ व ग्रामसेवक योगेश राहाणे यांचे या यशामागे योगदान मानले जात आहे….

Read More

3 Jawans Martyred in Kanker-Narayanpur Border IED Blast

जगदलपूर1 तासापूर्वी कॉपी लिंक छत्तीसगडमधील कांकेर-नारायणपूर सीमेवर शनिवारी झालेल्या आयईडी स्फोटात चार जवान शहीद झाले. शनिवारी सकाळी कोरोस्कोडा जंगलात शोधमोहीम राबवत असताना जवानांना मोठा धक्का बसला. नक्षलवाद्यांनी लावलेला आयईडी निकामी करत असताना अचानक मोठा स्फोट झाला. ही घटना छोटेबेथिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका शक्तिशाली होता की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या जवानांना सावरण्याची…

Read More

प्रगतिशील शेतकरी:पाण्याचे बजेट, मार्केटिंगद्वारे जिरायत शेतीतून 96 लाखांचे उत्पन्न; राहात्याचे शेतकरी सुभाष गडगेंचा आदर्श पॅटर्न

राहाता तालुक्यातील पिंपरी लोकाई हे गाव कधीकाळी दुष्काळाच्या छायेत होते. वार्षिक जेमतेम 150-200 मिमी पाऊस. अशा जिरायत भागात जिथे 20 एकरातून 5 पोती बाजरी निघणे कठीण होते, तिथे सुभाष विठ्ठल गडगे हे प्रयोगशील शेतकरी आज 96 लाखांचे उत्पन्न घेत आहेत. एकेकाळी कुटुंबासाठी ‘ड्रायव्हर’ म्हणून चाक फिरवणाऱ्या या हातांनी आज आधुनिक शेतीचे स्टिअरिंग इतके घट्ट पकडले…

Read More

Sachin Sawant Alleges MH-CET Scam; Questions 100 Percentile for Low Scores

नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आ . सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर…

Read More

KEM Hospital Mumbai Renaming Demand by Minister Mangaprbhat Lodha

मुंबईतील सर्वसामान्यांचे आधारवड आणि गोरगरिबांसाठी अत्यंत परवडणारे महापालिकेचे प्रसिद्ध किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय सध्या नामांतराच्या मागणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला . मंगल प्रभात लोढा यांनी दुसऱ्यांदा नामांतर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांनी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे नाव बदलण्याची इच्छा…

Read More

भांडणात मध्यस्थी करणे पडले महागात:मंगळवेढ्यात 18 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण खून, दिव्यांग भावाला चिडवण्यावरून वाद

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या दिव्यांग भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या सुजीत सुभाष राठोड या 18 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. लमाणतांडा (बालाजीनगर) येथे ही खळबळजनक घटना घडली. ही घटना 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामपंचायतीसमोरील एका हॉटेलजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शशिकांत शिवाजी पवार याने…

Read More

पुण्यातील उद्योजक केपीआयटीचे संस्थापक डॉ. रवी पंडित यांचे निधन:उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली

भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि ‘के अँड पी’ समूहाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. ऊर्फ रवी पंडित यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगा चिन्मय, मुलगी प्राची आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा…

Read More

महायुती सरकार बिल्डर धार्जिणे:मीरा भाईंदरमधील ६००० कोटींची २५४ एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव – वडेट्टीवार

मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. मूळची सरकारी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केली असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे…

Read More