Headlines

एव्हरेस्टवरून उतरताना दोन भारतीयांचा मृत्यू:अति थकल्यामुळे धाप लागली होती, शेर्पा बचाव पथकाने वाचवण्याचा प्रयत्न केला होता

माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या दोन भारतीय गिर्यारोहकांचा उतरताना मृत्यू झाला. ही माहिती शुक्रवारी नेपाळ मोहीम संचालक संघाचे सरचिटणीस ऋषी भंडारी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे नावाचे गिर्यारोहक एव्हरेस्टवरून उतरताना खूप थकून गेले होते. यामुळे त्यांना धाप लागली होती. एव्हरेस्ट सर करून परत येत होते भंडारी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:'कॉन्ट्रॅक्ट किलर' बनू शकतो प्रमुख साक्षीदार, 'फ्री सेक्स ग्रुप'चाही धक्कादायक खुलासा

पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, पोलीस तपासात या दोघांनी ‘कॉन्ट्रॅक्ट किलरला’ दिलेली सुपारी, चौकशीतून वाचण्यासाठी पाहिलेले ‘जपानी व्हिडिओ’ आणि हॉटेलमधील त्यांच्या ‘फ्री…

Read More

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी सुरु:20 जूनपर्यंत मुदत, 22 ते 25 दरम्यान प्रत्यक्ष प्रवेश

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी गुरुवार, १८ जूनपासून अमरावतीत सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २० जूनपर्यंत चालणार आहे. यावर्षी अकरावीच्या सर्व शाखांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. या टप्प्यात नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे, तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना भाग-१ आणि भाग-२ मध्ये बदल करण्याची संधी मिळेल….

Read More

शनिवारवाडा परिसरातील विकासबंदी अन्यायकारक; तातडीने फेरविचार करा:माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी दिला अनुच्छेद 14 चा हवाला

शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक जलव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि केंद्र सरकारचा उपक्रम स्वागतार्ह आहे. मात्र, या निमित्ताने शनिवारवाडा परिसरातील नागरिकांवर अनेक वर्षांपासून लादलेली विकासबंदी अन्यायकारक असल्याचे मत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या विकासबंदीचा तातडीने फेरविचार करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात, माजी आमदार धंगेकर यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक आणि…

Read More

6 कोटींच्या इलेक्ट्रिक फेरारीवर प्रश्नचिन्ह:शेअर्स 8% घसरले, सीईओ म्हणाले- ही किंमत नाही, तर नवनिर्मितीचे मूल्य, आम्ही ग्राहकांना अद्वितीय कार देत आहोत

फेरारीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार ‘ल्यूस’च्या सुमारे 6 कोटी रुपयांच्या किमतीवरून जगभरात चर्चा सुरू झाली आहे. लॉन्चिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 8% पर्यंत घट झाली. गुंतवणूकदारांनी प्रश्न उपस्थित केले आणि इटलीच्या राजकीय वर्तुळापासून ते ऑटो उद्योगापर्यंत टीका सुरू झाली. पण फेरारीचे सीईओ बेनेडेटो विग्ना या किमतीचे समर्थन करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, ही केवळ एक इलेक्ट्रिक कार…

Read More

कुटूंबियांचा आक्रोश:बिडकीनला एकावेळी चार मित्रांच्या अंत्ययात्रा, एकावर सोमपुरीत अंत्यविधी‎

येथील पाच तरुणांचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रविवारी शोकाकुल वातावरणात चार तरुणांवर बिडकीनला तर एकावर मुळगावी सोमपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. २० जून रोजी बिडकीन येथून १९ तरुणांचा एक गट देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेला होता. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील पाच तरुण…

Read More

New Online Gaming Rules Come into Effect Today; Gaming Certificates to Remain Valid for Up to 10 Years; Non-Money Games Now Exempt from Registration

Marathi News National New Online Gaming Rules Come Into Effect Today; Gaming Certificates To Remain Valid For Up To 10 Years; Non Money Games Now Exempt From Registration नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील ऑनलाइन गेमिंग उद्योगात आजपासून एक मोठा बदल होणार आहे. सरकारने ‘प्रोमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग रूल्स 2026’ शुक्रवार, 1 मे…

Read More

बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स‎

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून राजकिय कारकीर्द सुरू केली होती. मात्र कालातंराने त्यांनी शिवसेना सोडली होती. दरम्यान आता पुन्हा ३२ वर्षांनतर बच्चू कडू शिवसेनेत परतले आहे. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल…

Read More

कलम 155चा गैरवापर, फक्त निलंबन नव्हे, फौजदारी गुन्हे दाखल होणार:जमिनींच्या फेरफारप्रकरणी मोठ्या कारवाईचे चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 155 चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. या प्रकरणातील दोषींवर केवळ निलंबन नव्हे, तर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. बावनकुळे म्हणाले की, महसूल…

Read More

आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा:अहिल्यानगरमधील घटना, केमिकल्सने आंबे पिकवल्याचा संशय

मुंबईत गेल्या महिन्यात कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातूनही अशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शेवगाव येथे आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा झाली आहे. हे आंबे कृत्रिमरीत्या धोकादायक केमिकल्स वापरून पिकवले असल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त…

Read More