Headlines

अन्नछत्र मंडळात दररोज 100 पेक्षा जास्त चालक-वाहकांची मोफत निवासाची सोय:जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्षांपासून उपक्रम सुरु‎

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ प्रांगणात दररोज ५० पेक्षा जास्त एसटी बस मुक्कामी राहत असून या एसटी बसचे चालक व वाहक असे १०० पेक्षा जास्त कर्मचारी यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था मोफत कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबद्दल चालक, वाहक व . वेंगुर्ला, लांजा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे आदी लांब पल्ल्याच्या एसटी बस रात्री…

Read More

उन्हाळी सुट्ट्यांसाठी पर्यटकांची पावले अहिल्यानगरकडे:भाैगाेलिक-धार्मिक पयर्टनाला प्राधान्य,महिनाभरात 5 लाखांहून अधिक पर्यटक येण्याचा अंदाज‎

एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही अहिल्यानगर जिल्ह्याला पर्यटनाचे वेध लागले आहेत. यंदा शाळा-महाविद्यालयांच् या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ २० ते ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे चित्र आहे. महसूल आणि पर्यटन विभा . जिल्ह्यातील भंडारदरा हे उन्हाळ्यासाठी मुख्य आकर्षण ठरत असून, येथील रिसॉर्ट्सचे बुकिंग सध्या ७५ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. प्रवरा नदीवरील जलाशय…

Read More

राज्य सरकारची कर्जमाफी फसवी:ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली योजना; आमदार अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026 ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना आहे. या योजनेतील अटी-शर्ती पाहता शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार याबाबत मोठी शंका आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी केला. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम 260…

Read More

गौतम अदानी पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती:मुकेश अंबानी आणि मासायोशी सन यांना मागे टाकले; निव्वळ संपत्ती 89.2 अब्ज डॉलरवर पोहोचली

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी एका महिन्यानंतर पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या अहवालानुसार, अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आलेल्या जोरदार तेजीनंतर त्यांची एकूण संपत्ती वाढून 90 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 8.55 लाख कोटी रुपये झाली आहे. या वाढीमुळे त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि सॉफ्टबँकचे सीईओ मासायोशी सन यांना मागे टाकले आहे. मासायोशी…

Read More

दिव्य मराठी विशेष:366 आमदारांना मुंबईत मिळणार 1 हजार चौरस फुटांचे आलिशान घर; 42 अन् 29 मजल्यांच्या 2 भव्य टॉवर्सचे काम 2 वर्षांत होणार पूर्ण

विधानसभा व विधान परिषद मिळून एकूण ३६६ आमदारांसाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मनोरा’ आमदार निवासस्थान पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला आहे. या प्रकल्पाचे सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले असून, हरित इमारत तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या या इमारतीमध्ये प्रत्येक आमदाराला तब्बल १ हजार चौरस फुटांचे आधुनिक घर मिळणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निवासाचे…

Read More

ऑपरेशन सिंदूरचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा यांना वीर चक्र:3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या कर्नलला शौर्य चक्र, राष्ट्रपतींनी सन्मानित केले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण समारंभात 7 कीर्ती चक्र, 15 वीर चक्र आणि 29 शौर्य चक्र प्रदान केले. सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा देखील होते, ज्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसेच, LoC वर 3 दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल नितेश भारती शुक्ला यांचाही…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत:देवगिरीवर मध्यरात्री खलबते, चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडेंची वर्णी लागणार?

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतील ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी रविवारी मध्यरात्री पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली रिक्त पदे भरणे आणि आगामी रणनीती आखण्यावर खलबते झाली. या बैठकीत सर्वात मोठी चर्चा रंगली ती वादग्रस्त प्रकरणानंतर बाजूला झालेल्या रुपाली चाकणकर…

Read More

प्रणीत मोरेनंतर मधुर विरलीच्या विनोदावर वाद:म्हणाला- बलात्कारानंतर मुलगी मिठी मारण्यास सांगत असेल, मुलगा चाकूने भोसकून खून करतो

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उर्फी जावेदने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “आता आपण बलात्कारसारख्या घटनांवरही विनोद करू लागलो आहोत का? पुरुष कॉमेडियन्सना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या टीममध्ये काही महिलांनाही समाविष्ट करावे, जेणेकरून त्यांना थोडी समज आणि संवेदनशीलता येऊ शकेल.” वादामुळे खाते निष्क्रिय केले व्हायरल व्हिडिओवरील वाढत्या टीकेमुळे मधुरने आपले इंस्टाग्राम खाते हटवले किंवा निष्क्रिय केले….

Read More

'पोलिसांच्या लाठीचार्जला विरोधकच जबाबदार':मंत्री उदय सामंतांचा दावा, म्हणाले- आंदोलनात विरोधकांनी घुसखोरी केली

राजधानी दिल्लीत विद्यार्थी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला असताना, सत्ताधाऱ्यांकडून मात्र पोलिसांच्या कारवाईची पाठराखण केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एक वेगळाच दावा करत या घटनेचे खापर थेट विरोधकांवर फोडले आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले,…

Read More

भारतीय शहरे रात्री 60 पट अधिक तेजस्वी झाली:50% लोक कृत्रिम प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सामना करत आहेत; जगाचा 80% भाग प्रभावित

कृत्रिम प्रकाशामुळे जगाचा 80% भाग प्रभावित झाला आहे. 2014 ते 2022 दरम्यान, जगात रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशात सुमारे 16% वाढ झाली. क्लायमेट-टेक स्टार्टअप प्राणा एअरनुसार, भारतातील 50% पेक्षा जास्त लोकसंख्या दररोज रात्री कृत्रिम प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सामना करते. मोठ्या शहरांच्या रात्री 60 पट अधिक तेजस्वी झाल्या आहेत. मानव, कीटक, प्राणी आणि पक्ष्यांवरही याचा परिणाम होत…

Read More