Headlines

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश:सक्षम नेतृत्व देणे आवश्यक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीबाबत परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडत तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व…

Read More

दावा- पाकिस्तानात धुरंधर 2 नंबर-1 ट्रेंडिंग चित्रपट बनला:पाकिस्तानी क्रिएटर म्हणाले- नेटफ्लिक्सवर 24 तासांत 20 कोटी व्ह्यूज मिळाले, सर्व्हर क्रॅश झाला

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या पाकिस्तानमध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर, प्लॅटफॉर्मचा सर्व्हर क्रॅश झाला आणि तो तिथे नंबर-1 ट्रेंडिंग चित्रपट बनला. असा दावा पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर माविया उमर फारुकी यांनी केला. मात्र, सर्व्हर क्रॅश झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. फारुकी यांनी इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील लोक रात्री 12 वाजल्यापासून…

Read More

उत्सव:'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात संत गुलाबराव महाराज पालखीचे कुर्डुवाडीत उत्साहात आगमन

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या चांदूरबाजार येथील श्री संत गुलाबराव महाराज पालखी दिंडीचे सायंकाळी कुर्डुवाडी शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च् या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. या पालखी दिंडीच्या कुर्डूवाडी येथील मुक्कामाचे हे ३७ वे वर्ष आहे. शहरात पालखीचे आगमन होताच, वागळे दवाखान्यासमोर कुर्डुवाडीच्या नगराध्यक्षा जयश्री…

Read More

लेणी-घृष्णेश्वर मंदिर मार्गावर वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार:चौपदरी वेरूळ बायपासच्या कामाला सुरुवात; 6 महिन्यांत होणार पूर्ण रस्ता

वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात वर्षानुवर्षे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना हैराण करणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. वेरूळ घाटातून १.६५ किलोमीटर लांबीच्या चौपदरी बायपासचे काम सुरू झाले असून, ते पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आ . वेरूळ लेणी हे जागतिक वारसास्थळ, तर घृष्णेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर देश-विदेशातील…

Read More

Situation in PoK out of control; 30 deaths, curfew, internet ban but protests, demand cancellation of 12 refugee reservations

Marathi News National Situation In PoK Out Of Control; 30 Deaths, Curfew, Internet Ban But Protests, Demand Cancellation Of 12 Refugee Reservations यासिर आलम | इस्लामाबाद2 तासांपूर्वी कॉपी लिंक पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) १२ राखीव जागा रद्द करण्याच्या मागणीने मोठे बंड उभे केले आहे. सोमवारच्या हिंसेनंतर रावलाकोट, मुझफ्फराबाद, भिंबर आणि कोटलीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मंगळवारी…

Read More

गंगापुरातील विजेची कामे महावितरण मार्गी लावणार:पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील रोहित्रे होणार दुरुस्त‎

लासूर स्टेशन वजनापुर येथील शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी विजेच्या समस्यांवर महावितरणविरोधात पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांनी बुधवारी लासूर स्टेशन येथील बाजार समितीत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ३० मेपर्यंत विजेसंबंधित कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हल्लाबोल आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. गंगापूर तालुक्यातील गावठाण…

Read More

तुळापुरात शिवकालीन गडकोट संवर्धनाचा महायज्ञ:21 जूनला हजारो मावळे इतिहास रक्षणासाठी एकत्र येणार- खासदार निलेश लंके

पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी शिवकालीन गडकोट संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी ‘आपला मावळा’ संघटनेतर्फे भव्य मोहीम आयोजित करण्यात आली आहे. खासदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत 21 जून 2026 रोजी होणाऱ्या या ‘तुळापूर मोहिमेची’ घोषणा केली. खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमात राज्यभरातील अनेक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. 21…

Read More

ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळाळी देण्याचा गोसेवा आयोगाचा संकल्प:अकोल्यात 36 गोशाळांची नोंदणी; 24 संस्थांना शासन अनुदान‎

महाराष्ट्र सरकारने देशी गोवंशाचे महत्त्व ओळखून गायीला ‘राज्यमाता’ हा सर्वोच्च दर्जा बहाल केला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि राज्यभरातील देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ कार्यरत आहे. सद्यःस्थितीत आयोगाकडे राज्यभरातील ९८६ गोशाळांची नोंदणी झाली असून, देशी गोवंशाच्या माध्यमातून एक नवी आर्थिक व वैज्ञानिक क्रांती घडवण्याचा संकल्प आयोगाने केला आहे. अकोल्यात…

Read More

दोन दिवसांपासून ‘ चाळीशी पार’चा फटका; 7 वर्षांत तिसऱ्यांदा उच्चांक:गत आठवड्यात पाऊस, या आठवड्यात उन्हाचा कडाका‎

गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने ‌उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. या क्रमात सोमवारचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान गेल्या सात वर्षांतील उच्चांक आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काही दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर अचानक या आठवड्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते अक्षरश:…

Read More

Omraje Nimbalakar Loses 15K Followers Post-Thackeray Exit

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आण . दोन दिवसांत 15 हजार फॉलोअर्स घटल्याचा दावा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून अनेक समर्थकांनी त्यांना अनफॉलो करण्यास…

Read More