Headlines

स्थानिक कलाकारांनी जिंकली मने छावा थीम, आदिवासी नृत्याला दाद:सहाव्या दिवशी गीत, नृत्यांची धमाल, रात्री उशिरापर्यंत जल्लोष‎

. श्री भगवंत महोत्सव २०२६ निमित्त सहाव्या दिवशी आयोजित कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी आपल्या विविधांगी कलेचे अप्रतिम सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ग्रुप डान्स, रिमिक्स डान्स, लोकनृत्य, लावणी, हिंदी व मराठी गीते, भक्तिगीते, एकांकिका, ऐतिहासिक नाटके, ऑर्केस्ट्रा व वादन अशा विविध सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरुख थीम, त्रिपुरा लोकनृत्य, छावा थीम, ऑपरेशन सिंदूर ग्रुप डान्स, वेस्टर्न…

Read More

वृक्षारोपणातून दिंडीने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश:दिंडीतील वारकऱ्यांनी केले वृक्षारोपण, भिंगारकर नागरिक विठूनामात झाले तल्लीन‎

aआषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज पायी दिंडीला भिंगारमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रवाना होताना भिंगारकरांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. दोन दिवस संपूर्ण भिंगार परिसर भक्तिरसा . ‘जय हरी विठ्ठल… श्री हरी विठ्ठल’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ आणि ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’ या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ, मृदंग,…

Read More

आयटीआय प्रशिक्षण संस्थेत विभागात प्रथम:मुंबई येथे आयोजित समारंभात उद्योजकता मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले पारितोषिक

उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार सोहळ्यात अकोला येथील डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) अमरावती विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. हा सोहळा मध्यवर्ती सभागृह, एलफिन्स्टन तांत्रिक विद्यालय मुंबई येथे पार पडला. प्रास्ताविक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी करत राज्यातील आयटीआयची प्रगती व कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. सोहळ्यात कौशल्य,…

Read More

मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकरी आत्महत्या:सरकारला अजून किती बळी हवेत? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यात अवघ्या 3 महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या सरकारला आणखी किती बळी हवेत, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या…

Read More

आता देशभरात कुठेही रुग्णवाहिका ट्रॅक करता येणार:ENG क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सची निवृत्तीची घोषणा, 30 जूनच्या घडामोडी

1. पीएम मोदींकडून सेशेल्स विकास प्रकल्प सुरू क्रीडा (SPORTS) 2. दीप्ती शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी खेळाडू ठरली 3. क्रिकेटपटू बेन स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केली निधन (DEATH) 4. तमिळ अभिनेते के. भाग्यराज यांचे निधन 5. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ग्रीस आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर 6. राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा (NAS) चे नवीन नियम जारी 7. सुमन…

Read More

पुण्यात गुन्हेगारीचा थरार:दारूच्या नशेत मित्राचा डोक्यात दगड घालून खून, पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात, घोरपडीतील घटना

पुण्यात दारू पिताना झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरातील मोकळ्या जागेत घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव लोकेश मानसिंग ठोंबरे (वय 30, रा. खाडेगाव, जि. नागपूर) असे आहे. पोलिस शिपाई…

Read More

थकीत उसबिलासाठी धरणे आंदोलन सुरू:जकरायाच्या विरोधात जनहित संघटनेचा ठिय्या‎

तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या चालु गळीत हंगामात जाहीर केलेल्या ऊसदरा पैकी ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम दिलेली नाही. ती रक्कम तात्काळ १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी बेमुदत धरणे आंदोलनास…

Read More

26/11 हल्ल्यादरम्यान पार्टी करत होती कंगना:म्हणाली- आम्ही सर्व नाचत होतो, महेश भट्ट म्हणाले- टीव्ही चालू करा

अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या रात्रीचा अनुभव शेअर केला. तिने सांगितले की, त्या रात्री ती मुंबईत एका हाऊस पार्टीत होती आणि तिथेच तिला हल्ल्याची माहिती मिळाली. शहाना गोस्वामीच्या घरी कंगना उपस्थित होती चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी कंगनाने सांगितले होते की, 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी ती अभिनेत्री…

Read More

पिंगळाई नदीत बुडून शेतमजुराचा मृत्यू:शेतातील काम संपवून घरी परतताना तोल गेला, तिवसा येथील घटना

तिवसा येथील पिंगळाई नदीत बुडून एका ४३ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. सतीश रंगरावजी गायकवाड (रा. सुरवाडी खुर्द, ता. तिवसा) असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली असून, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश गायकवाड हे तिवसा भाग २ मधील एका शेतात मजुरीने फवारणीसाठी गेले होते. काम संपवून परत येत…

Read More

प्रेमविवाहचा अंत:सांगलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या छातीवर बसून आवळला गळा, झोपेत मृत्यू झाल्याचा केला बनाव

पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्येची घटना ताजी असतानाच सांगलीच्या विश्रामबाग भागात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने तिच्या २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने छातीवर बसून गळा दाबून खून केला. प्रेमविवाह आणि दोन मुले असतानाही पत्नीने हे कृत्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद हणमंत सर्जे (२८, रा….

Read More