Headlines

अवैध गोवंश तस्करांवर मोठी कारवाई:15 गोवंशांना जीवदान; मुद्देमाल जप्त

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ऑपरेशन प्रहार अंतर्गत डबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात एक मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध कत्तलीसाठी निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या १५ गोवंशांची सुटका करण्यात आली असून, चार लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेकूरकर यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती…

Read More

मनपाच्या उपायुक्तपदी भाग्यश्री बोरेकर, तर मुख्य लेखापालपदी शिल्पा पवार झाल्या रुजू

महानगरपालिकेत उपायुक्‍त पदावर भाग्यश्री बोरेकर यांनी बुधवार २४ रोजी रुजू झाल्या. मनपा आयुक्‍त वर्षा लड्डा यांची भेट घेवून त्‍यांनी उपायुक्‍त या पदाचा पदभार स्विकारला. त्या भातकुली नगर पंचायत येथे मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपस्थित होते.यापूर्वी भाग्यश्री बोरेकर यांनी महानगर पालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर काही वर्ष काम केले आहे….

Read More

‘मॉम, काय दिसतेस तू?’:14 वर्षीय मुलाचे बोलणे ऐकून शिल्पा शेट्टी म्हणाली- वाटले, आता खऱ्या अर्थाने आयुष्यात काहीतरी मिळवले

प्रत्येक यशाची कहाणी केवळ टाळ्या आणि प्रसिद्धीने बनत नाही. यामागे असे टप्पेही असतात जेव्हा संधी हुकतात, निर्णय चुकीचे ठरतात आणि मग स्वतःला सिद्ध करावे लागते. शिल्पा शेट्टीची कहाणीही अशीच आहे. एका फोटोतून मॉडेलिंगची सुरुवात, पहिला चित्रपट बंद पडल्याचा धक्का, करिअरमधील स्थिरता आणि नंतर पुनरागमन – तिने प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केले. याच प्रवासात मुलाच्या कौतुकाने…

Read More

वरुणराजा बरसला:दोन दिवसांतच 25 हजार हेक्टरवर विक्रमी पेरणी; कपाशीलाच पसंती

अमरावती यंदा मान्सून सुमारे पंधरा दिवस उशिराने दाखल झाला असला, तरी जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच दमदार आणि सार्वत्रिक पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळेच मागील दोन दिवसांत जिल्ह्यात विक्रमी २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. पेरण्यांना उशीर झाल्याने यंदा अधिकाधिक शेतकरी कपाशीला…

Read More

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कुर्डुवाडीत सत्ताधारीच उतरले उपोषणाला:सभापती संजय टोणपे यांचे आंदोलन

कुर्डुवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि शहरातील प्रलंबित विकासकामांसह शाळा-महाविद्यालयांती ल विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर आता सत्ताधारी लोकप्रतिनिधीच आक्रमक झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नागरी समस्यांचे विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ, नगरपरिषदेचे शिक्षण समिती सभापती संजय टोणपे यांनी गुरुवार, दि. २५ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू…

Read More

कोलकाता – जयपुरात मुसळधार पाऊस:रुग्णालये – दुकानांत शिरले पाणी; इंदूरचे 15 पर्यटन स्थळे बंद, UP – बिहारमध्ये उष्णतेची लाट

मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राजस्थानात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. जयपूरमध्ये अर्ध्या तासात झालेल्या 50mm पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. अनेक वाहने पाण्यामुळे बंद पडली. अनेक दुकाने-घरांमध्येही पाणी शिरले. कोलकातामध्येही अशीच परिस्थिती होती. दुपारी झालेल्या एक तासाच्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर एक फुटापर्यंत पाणी साचले. कोलकाताच्या SSKM रुग्णालयातही पाणी शिरले. यामुळे रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांना खूप…

Read More

करमाळ्यात एकल महिलांचा गौरव‎:अर्जुननगर ग्रामपंचायतीत एकल महिला दिन उत्साहात साजरा

करमाळा अर्जुननगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक एकल महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात कोणत्याही आधाराशिवाय स्वाभिमानाने जगणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाचा गाडा समर्थपणे ओढणाऱ्या एकल महिलांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी हा सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच अश्विनी थोरात व चंद्रकला भोगे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे…

Read More

आषाढी तयारी:मागील वारीत वॉटरप्रूफ मंडपाला गळती; तरीही, मक्तेदारावर मेहरबानी का?- ढाणे

गेल्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेले काही वॉटरप्रूफ मंडप गळत होते, अरणमध्ये हाच वॉटरप्रूफ मंडप कोसळून ग्रामपंचायत कर्मचारी जखमी झाला. कुर्डुमध्येही तीच निकृष्ट कथा घडली…मग असं असतानाही यंदाही ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची कामे देण्यासाठी पायघड्या का अंथरल्या जात आहेत? संबंधित ठेकेदारासोबत साटंलोटं आहे का? असा ’बॉम्ब’ कुर्डुचे जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी ऐन जिल्हा परिषदेच्या…

Read More

माळशिरस तालुक्यात पाण्याअभावी पिके लागली जळू, शेतकरी चिंतेत:हाल खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या; ऐन पावसाळ्यात 10 गावात पाण्याचे टँकर सुरू‎

गतवर्षी मे मध्येच वार्षिक सरासरीपेक्षा जादा पाऊस झालेल्या माळशिरस तालुक्यात यावर्षी खरिपाच्या पेरण्या तर अजून नाहीतच शिवाय वीज व पाण्याअभावी आहे ती पिके जळून चालली आहेत. ऐन पावसाळ्यात तालुक्यातील १० गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. . गतवर्षी १२ मे रोजीच मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले होते. दि. २९ मे पर्यंत जिल्ह्याची सरासरी २५.१ असताना…

Read More

Venezuela Bhukamp Emergency | FIFA Nepal Football Ban: Todays Big News

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधानांनी 52व्या PRAGATI बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले 24 जून रोजी पंतप्रधान मोदींनी PRAGATI च्या 52 व्या आवृत्तीचे डिजिटल माध्यमातून अध्यक्षस्थान भूषवले. PRAGATI चा अर्थ ‘प्रो-एक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन’ असा आहे. PRAGATI बैठक दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी…

Read More