आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये 217 व्यवसायांची तपासणी:3 हॉटेल्स बंद, 172 अन्नपदार्थांचे नमुने घेतले; सुरक्षित, दर्जेदार अन्न नसल्याने हॉटेलवर कारवाई
आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने १४ जुलै २०२६ पर्यंत शहरात धडक तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत २१७ आस्थापनांची तपासणी करून १७२ नमुने घेतले असून . अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते अशा…