Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:जायकवाडी भरल्याने दिलासा; 25 टीएमसी भरल्यानंतरच उघडणार मुळा धरणाचे दरवाजे

यंदा “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर धरणे भरणार की नाही याची धाकधूक लागली होती. पण जायकवाडी ९१ टक्क्यांवर गेल्याने धरणातून विसर्ग सुरू झाला आणि अहिल्यानगरला दिलासा मिळाला. धरण साठा नियंत्रण निकषानुसार, १५ ऑगस्टपर्यंत मुळा धरणात ८७.७९ टक्के म्हणजेच सुमारे २२ हजार ६८६ दलघफू (२२.६ टीएमसी) पाणी साठवता येणार नाही. सध्याची आवक पाहता धरण पुढील दोन दिवसांत ओलांडणार…

Read More

गत 5 महिन्यांत डाळ ₹8, तेल ₹6 ने महाग:दूध-साखरसह रेशनच्या 99% वस्तूंची दरवाढ; सणासुदीत महागाई आणखी वाढण्याची भीती

28 फेब्रुवारी ते 3 ऑगस्टपर्यंत, म्हणजे गेल्या 5 महिन्यांत सामान्य माणसाच्या खाण्यापिण्याचा खर्च वेगाने वाढला आहे. 28 फेब्रुवारी हा तोच दिवस आहे, जेव्हा अमेरिका-इराण-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू झाले होते. ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत निरीक्षण प्रणालीनुसार, या 5 महिन्यांत 16 प्रमुख खाद्यपदार्थांपैकी 15 च्या किमती वाढल्या आहेत. यामध्ये डाळी आणि तेलाच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली. याशिवाय, चणा…

Read More

घाटनांद्रा घाटाची दुरवस्था, जागोजागी खड्डे; संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचा धोका:रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी, महिनाभरापासून बससेवा बंद, प्रवाशांचे हाल‎

राज्य महामार्ग क्रमांक ४८ वरील घाटनांद्रा घाटातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावरील अपघातांचा धोका वाढला आहे. घाटातील रस्त्यावरील खोल खड्डे, खचलेले भाग तसेच धोकादायक वळणांवर कठडे व संरक्षणभिंतींचा अभाव लक्षात घेऊन सिल्लोड आणि पाचोरा आगाराने गेल्या महिनाभरापासून बससेवा पूर्णपणे बंद ठेवली आहे. परिणामी विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत…

Read More

खेळणा प्रकल्पात 48 % साठा:सिल्लोडसह 12 गावांवरील पाणी संकट टळले, सततच्या पावसाने पाण्याची आवक, मोठ्या पावसाची प्रतीक्षा‎

तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे स्थानिक जलप्रकल्पांमध्ये समाधानकारक पाण्याची आवक झाली आहे. पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पात सोमवारी ४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे सिल्लोड शहरासह परिसरातील १२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी सुटला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे मुर्डेश्वर येथील लघु प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहू…

Read More

व्याज दर बदलणार का? RBI गव्हर्नर 10 वा. सांगणार:सध्या ते 5.25% वर; 2025 मध्ये 4 टप्प्यांत 1.25% ची केली होती कपात

आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची 3 दिवसीय बैठक आज 5 ऑगस्ट रोजी संपेल. तज्ञांच्या मते, केंद्रीय बँक रेपो दर 5.25% वर कोणताही बदल न करता स्थिर ठेवू शकते. महागाईचा कल आणि जागतिक अनिश्चितता लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आरबीआयची मागील बैठक जूनमध्ये झाली होती रिझर्व्ह बँकेने नवीन आर्थिक वर्षाची दुसरी बैठक जूनमध्ये घेतली होती….

Read More

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:पुणे, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट; सिंधुदुर्गात पूरस्थिती, तर विदर्भासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, या भागांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरसह पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत…

Read More

झारखंडमध्ये वीज कोसळून 4 ठार, 8 जखमी:हिमाचल-उत्तराखंडमध्ये 252 रस्ते बंद; केरळमध्ये 4 दिवसांत 25 जणांचा मृत्यू

देशातील अनेक राज्यांमध्ये सतत पडणारा पाऊस आता जीवघेणा ठरत आहे. झारखंडमध्ये मंगळवारी वीज कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले आहेत. सर्वाधिक 9 मृत्यू गिरिडीह, 3 दुमका आणि 2 लातेहार जिल्ह्यात झाले. दुसरीकडे, केरळमध्ये 1 ऑगस्टपासून सततच्या पावसामुळे आतापर्यंत 25 लोकांचा बळी गेला आहे, तर 4 लोक बेपत्ता आहेत. सततचा पाऊस आणि…

Read More

कर्जमाफीच्या एक लाख लाभार्थींपैकी 65,100 शेतकऱ्यांचीच केवायसी पूर्ण:कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास विलंबाची शक्यता‎

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली असली, तरी जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ई-केवायसीच्या टप्प्यातच अडकली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आकडेवारी . ४ ऑगस्टपासून कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यांत जमा होईल, अपेक्षेने जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी दिवसभर बँका, सेवा केंद्रे आणि संबंधित कार्यालयांकडे चौकशीसाठी धाव घेतली. मोबाईलवर बँकेचा संदेश येतो…

Read More

Malaika Arora Trolled For Wearing Heels During Thar Roxx Car Pooja

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री मलायका अरोरा यांनी नुकतीच नवीन महिंद्रा थार रॉक्स गाडी खरेदी केली आहे. कारच्या डिलिव्हरीनंतर त्या आपल्या मित्र आणि कर्मचाऱ्यांसोबत गाडीची पूजा करताना दिसल्या. पूजेवेळी मलायकाच्या पायात सँडल (हिल्स) पाहून सोशल मीडिया वापरकर्ते संतापले आहेत. चप्पल-सँडल न काढता आणि रिव्हिलिंग कपड्यांमध्ये नवीन गाडीची आरती केल्याबद्दल लोकांनी मलायकावर नाराजी व्यक्त केली आणि…

Read More

पाचोड परिसरातील लहान-मोठे प्रकल्प पावसाअभावी कोरडेठाक:शेतकरी चिंतेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट, पावसाची प्रतीक्षा कायम‎

ऑगस्ट महिना सुरू झाला तरी पाचोडसह संपूर्ण परिसरात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील लहान-मोठे सिंचन प्रकल्प, नद्या, नाले आणि तलाव अद्यापही कोरडेठाकच आहेत. पावसाच्या या प्रदीर्घ दडीमुळे धरणांमध्ये पाण्याचा थेंबही साचलेला नाही, ज्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जून…

Read More