दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जायकवाडी भरल्याने दिलासा; 25 टीएमसी भरल्यानंतरच उघडणार मुळा धरणाचे दरवाजे
यंदा “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर धरणे भरणार की नाही याची धाकधूक लागली होती. पण जायकवाडी ९१ टक्क्यांवर गेल्याने धरणातून विसर्ग सुरू झाला आणि अहिल्यानगरला दिलासा मिळाला. धरण साठा नियंत्रण निकषानुसार, १५ ऑगस्टपर्यंत मुळा धरणात ८७.७९ टक्के म्हणजेच सुमारे २२ हजार ६८६ दलघफू (२२.६ टीएमसी) पाणी साठवता येणार नाही. सध्याची आवक पाहता धरण पुढील दोन दिवसांत ओलांडणार…